बरोबर आहे आपले आपल्या घरण्यासाठी यांनी पक्ष काढले हेच खरं आहे दुसऱ्याची घराणी फोडताना यांना लोकशाही ची आठवण येत नाही पण तेच यांच्या बाबतीत घडलं की लोकशाही ची हत्त्या होते
खरं तर महाविनाशी, भ्रष्टाचारी, वसुली सरकारच्या काळात लोकशाही कुठे दडवली होती हे काका, उबाठालाच जास्त चांगलेच माहीत आहे. कंगना, राणे, राणा, निखील, केतकी, करमुसे, निवृत्त अधिकारी, अर्णव वगैरे लोकांना आलेल्या अनुभवावरून सिद्ध झाले.
Maze sudda...Kiva pratek rajayat maximum only 1 political political party can be as regional political party. Maharashtrat 8-9 dukane ahet. SS 2, NCP 2, MND, VBA, Shetkari Kamgar Paksh, Prahar, CPM etc.
सत्तेचा लॉलीपॉप कायम चाखण याला म्हणतात राजकारण.प्रादेशिक पक्ष स्थापून आपल्या घरात कायम दिवाळी.या साठी एक दिवस हे प्रादेशिक पक्ष संपले पाहिजे.त्या शिवाय भले दिवस येणार नाहीत.
जसा अमेरिका अध्यक्ष यांना सतत ८ वर्ष पद भोगल्यानंतर त्यांना पुन्हा संधी नसते तोच नियम खासदार आमदार यांना लावायला पाहिजे तेव्हा घराणेशाही नियंत्रणात येईल
सुशील जी सत्य कथन केले आहे . स्वातंत्र्य मिळाल्या पासुन हत्या झाली आहे . या लोकांनी सत्ता होती तेंव्हा पासून काय काम केलं याचं आत्मपरीक्षण करावे . यांनी किती लोकशाही जपली आहे , लोकशाही चा नावाखाली या लोकांनी किती चुकीचा पायंडा पाडला आहे हे दिसुन येत आहेच .
त्यांना उ बा ठा म्हणणार नाहीतर काय म्हणणार? सेनेतल्या त्यांच्या गटाचं हे नाव त्यांनी स्वतःच तर ठेवलंय. आणि उ बा ठा मधलं ' बा जर काढलं, तर उरलेल्या नुसत्या ' उ ठा ' ला कोण विचारतय ? आणि दुसऱ्यांना वाटेल त्या अर्वाच्य, कुजक्या भाषेत नावं ठेवणाऱ्यांना स्वत:च्या नावाचा नुसता शॉर्ट फॉर्म कुणी वापरला तर एवढा राग येण्याचं काय कारण? लगेच लहान मुलासारखे लागले कुरकुर करायला!
काकाजी,विश्वप्रवक्ते,त्याचे मालक आणी घराणेशाही परंपरेतून सत्ता ऊपभोगणा-या नेत्यांची बोलती बंद करणारा सुशील जी यांचा आजपर्यतच्या विश्लेषणाचा रेकार्ड ब्रेकअप्रतिम व्हिडिओ.
सुशिल जी,आज हत्या करणारे मारेकरीच् लोक शाहिची हत्या झाल्याचा बोंबर्डा ठोकत आहे पण जर लोकच् अशा मारेकर्यांना अपले वोट देत असले तर अशा गाढव लोकांना काय म्हणायचे.
UT ने काका आणि कंपाऊंडरच्या सल्ल्याने भाजप च्या पाठीत खंजीर खुपसला. पण त्यामुळे भाजप चा फायदाच झाला. आता शिवसेनेत UT नसल्यामुळे युतीमध्ये सामंजस्य राहील.
🙏उत्कृष्ट सत्य मांडलं सर 🙏धन्यवाद पण 2024मे पर्यंत लोकशाहीची हत्या होतच राहणार एक दा मोदीजी निर्विवाद बहुमताने पंतप्रधान बनलेकी मगच खरी लोकशाही सुरु होईल सगळे प्रादेशिक पक्ष नष्ट होऊन फक्त भाजपा आणि काँग्रेस हे दोनच राष्ट्रीय पक्ष राहतील आणि देशाच्या हितासाठी ते योग्य आहे 🙏
विश्लेषण अतिशय तर्कशुद्ध , वास्तवाशी सुसंगत आणि उत्तम स्पष्ट आहे,खरे तर हे सर्व जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आपण म.टा. सारख्या एखाद्या दैनिकांमध्ये लेख दिला पाहिजे, शक्य असेल तर पहा ही विनंती
अप्रतिम व्हिडिओ आणि तोही शंभर टक्के बरोबर सुद्धा अभिनंदन आपले आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस मिस्टर कुलकर्णी साहेब जाऊ द्या राजकारण आहे ते आपल्याला काय करायचे आम्ही फक्त मतदार आहोत
केतकी चितळेच्या विरोधात २१ ठिकाणी FIR दाखल हि आदर्श लोकशाही होती.सिल्वर ओक वर न्याय मागण्यासाठी आलेल्या १०९ ST कामगारांना अतिरेकी/आतंकवादी ठरविले हि आदर्श लोकशाही होती.
सुशील कुलकर्णी जी जर भारतातले सर्व विपक्ष वाले ऐकत्र आले आणी जर सुप्रीम कोर्टा त ऐक अर्ज दाखल केला पाहीजे की जज साहेब भारतात लोकशाही ची हत्या जाली आहे, तर आमहाला न्याय मीळवुन ध्या
जयदेव डोळे यांची चर्चा.. विश्लेषण मला खूप आवडायची मी खूप बघत होते... पुन्हा अचानक त्यांनी टिव्ही चैनल वरती येणे बंद केले..ते का केले ते अजूनही समजले नाही...🙏🙏
तुमचे व्हिडिओ मी न चुकता पाहतो. अतिशय सुंदर विश्लेषण आपण करता.मला तुमच्या व तुमच्या कुटुंबियांची काळजी वाटते. आपला निर्भिड स्वभाव आपणास घातक न ठरो ही परमेश्वराजवळ प्रार्थना.
लोकशाहीचा -हास तर मविआघाडी सरकारने कसा केला ते सुज्ञ जनता, मतदार राजा 🤴 विसरलेले नाहीत.हेच विश्वासघातकी तीन"Naughties".ह्यांना ह्यांची औकात निवडणुकीत दिसेल.एक वेळ अशी येईल की ह्यांची जनतेलाच घाबरून पळापळ सुरु होईल."नियती हे दिवसही ह्या विश्वासघातक्यांना दाखवणार.
अगदी बरोबर चोराच्या उलट्या बोंबा श्री सुशील कुलकर्णी अतिशय योग्य विचार मांडले जय महाराष्ट्र👏✊👍
महाराष्ट्रा पुरते बोलायचे झाल्यास कै. वसंतराव नाईक व श्री देवेंद्र फडणवीस व कै. वसंतदादा पाटील यांच्या कार्यकाळातच फक्त लोकशाही होती .
Ahahaha😂
100%barobar
डोळ्यात अंजन घालणारं जळजळीत पण सर्वांगसुंदर विश्लेषण...
श्री सुशीलजी... ग्रेट.
पवारांनी तर महाराष्ट्रातली घान आहे.
@@honey2023-f9jआँ, काहून रे, बर्नोल संपला का रे, घरातील?☺️😊😢😢
@@pravinkalbande3396 हा हा हा हा.......एक नं.
तेच घाण आहेत आता तीच साफ होते
बरोबर आहे आपले आपल्या घरण्यासाठी यांनी पक्ष काढले हेच खरं आहे दुसऱ्याची घराणी फोडताना यांना लोकशाही ची आठवण येत नाही पण तेच यांच्या बाबतीत घडलं की लोकशाही ची हत्त्या होते
खरं तर महाविनाशी, भ्रष्टाचारी, वसुली सरकारच्या काळात लोकशाही कुठे दडवली होती हे काका, उबाठालाच जास्त चांगलेच माहीत आहे.
कंगना, राणे, राणा, निखील, केतकी, करमुसे, निवृत्त अधिकारी, अर्णव वगैरे लोकांना आलेल्या अनुभवावरून सिद्ध झाले.
लोकशाहीतील राजेशाही व्यवस्था उद्वस्थ व्हायलाच पाहीजे.
शिर्शक बरोबर आहे. हेच आहेत लोकशाही चे मारेकरी. घराणेशाही जपणारे लोकशाही वादी कधीही नसतात.
माझे स्पष्ट मत आहे की प्रादेशिक पक्ष हे नकोत.
Maze sudda...Kiva pratek rajayat maximum only 1 political political party can be as regional political party. Maharashtrat 8-9 dukane ahet. SS 2, NCP 2, MND, VBA, Shetkari Kamgar Paksh, Prahar, CPM etc.
वंशपरंपरा आहे ही. लोकशाही फक्त नावालाच.
सत्तेचा लॉलीपॉप कायम चाखण याला म्हणतात राजकारण.प्रादेशिक पक्ष स्थापून आपल्या घरात कायम दिवाळी.या साठी एक दिवस हे प्रादेशिक पक्ष संपले पाहिजे.त्या शिवाय भले दिवस येणार नाहीत.
मतच देऊ नका ना या पक्षाना
जनतेनेही घराणेशाही संपावली तरच लोकशाही मजबूत होईल
खरोखर हेच सत्य पण लोकांना समजले पाहिजे. तुमचे अभिनंदन
जसा अमेरिका अध्यक्ष यांना सतत ८ वर्ष पद भोगल्यानंतर त्यांना पुन्हा संधी नसते तोच नियम खासदार आमदार यांना लावायला पाहिजे तेव्हा घराणेशाही नियंत्रणात येईल
अतिशय योग्य निर्णय होईल
💯 % ✅
यांनीच तर खरी लोकशाही आपल्या दावणीला बांधली आहे जय श्रीराम
सुशील जी सत्य कथन केले आहे . स्वातंत्र्य मिळाल्या पासुन हत्या झाली आहे . या लोकांनी सत्ता होती तेंव्हा पासून काय काम केलं याचं आत्मपरीक्षण करावे . यांनी किती लोकशाही जपली आहे , लोकशाही चा नावाखाली या लोकांनी किती चुकीचा पायंडा पाडला आहे हे दिसुन येत आहेच .
च्यायला हा विचार तर कधी डोक्यातच आला नाही...एकदम correct बोललात.
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण.....! 🙏
जे मामु स्वतःच्या काळात घरकोंबडे होते ते म्हणाले फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद उबवलं ! 🤔 आणि त्यांना वाटलं आपण किती छान बोललो ....
मुर्ख माणूस....
त्यांची डिक्शनरीच जगावेगळी आहे.त्यांना लोकशाहीचा अर्थ समजत नाही तसा घरंदाज चा अर्थही माहीत नाही.
आणि समोर भाषण ऐकणाऱ्या जनतेने चांगली हसून त्यांना दाद पण दिली🤔🤔 कारण टोमणा फडणवीसांना मारला होता ना
@@shitaloak4362स्वतःच स्वतःवर खुश होऊन पाळीव लोकांना हसण्यासाठी वेळ पण दिला गेला .
सुशील जी. मानलं तुम्हाला एकदम सडेतोड व्हिडीओ. मनातील बोलले. आभिमान आहॆ.
सुशिलजी , लोकांची स्मरण शक्ती कमी आहे. त्यांना वारंवार आठवण करून द्यावे लागते. नेमके हेच काम आपण करीत आहात. धन्यवाद.
लोक स्वतःच्या व्यापात असतात म्हणून विसरतात
भाजपाला ' कमळी ' म्हणून हिणवणार्यांना ' उबाठा ' म्हणाल्याचा केवढा राग ?
त्यांना स्वतःच्याच नावाचा एवढा तिटकारा आहे.,कारण वडिलांच्या नावाशिवाय त्यांना कोणी भाव देत नाही.
@@bharatihawaldar5311 👌👍
😂😂😂
त्यांना उ बा ठा म्हणणार नाहीतर काय म्हणणार? सेनेतल्या त्यांच्या गटाचं हे नाव त्यांनी स्वतःच तर ठेवलंय. आणि उ बा ठा मधलं ' बा जर काढलं, तर उरलेल्या नुसत्या ' उ ठा ' ला कोण विचारतय ? आणि दुसऱ्यांना वाटेल त्या अर्वाच्य, कुजक्या भाषेत नावं ठेवणाऱ्यांना स्वत:च्या नावाचा नुसता शॉर्ट फॉर्म कुणी वापरला तर एवढा राग येण्याचं काय कारण? लगेच लहान मुलासारखे लागले कुरकुर करायला!
यांच्या पक्षाकडे सत्ता म्हणजे लोकशाही यांचेकडे सत्ता म्हणजे लोकशाही अशीच लोकशाहीची व्याख्या आहे असे वाटते या बांडगुळाना
अत्ता पर्यंतचा सर्वोत्तम तुमचा व्हीडिओ . तुमच्या आवडत्या साहेबांचा इतिहास थोडक्यात, हातच न राखता. प्रत्येक चेंडूवर षटकार मारलात.
हि लोकशाहीची हत्या नसून घराणेशाहीचा उद्धार ,(संपवणे) आहे.
ना लोकशाही धोक्यात ना संविधान धोक्यात उद्धव ठाकरे -शरद पवार यांची दुकानं धोक्यात!
काकाजी,विश्वप्रवक्ते,त्याचे मालक आणी घराणेशाही परंपरेतून सत्ता ऊपभोगणा-या नेत्यांची बोलती बंद करणारा सुशील जी यांचा आजपर्यतच्या विश्लेषणाचा रेकार्ड ब्रेकअप्रतिम व्हिडिओ.
पवारांच्या आयुष्याचा आलेखच सांगितला. पवार म्हणजे गेल्या 50 वर्षांतील सगळ्यात मोठा " नटसम्राट "
गद्दारसम्राट.....
फालतू सम्राट म्हणा।
Harami Samrat mhana, karan, Harami pana karayala akkal lagat nahi, Loka na fasavayachi, buddhi asali ki bass.
Nat samrat ka natki samrat
@@alligator7571 मला तेच म्हणायचं होतं .
अगदीच योग्य बोलत आहेत सुशीलजी
आतापर्यंतच्या तुमच्या व्हीडिओ मद्ये हा व्हीडिओ एक नंबर आहे सुशिलजी 👍
लोकशाही यांच्या उपयुक्तेनुसार ठरत असते
खरेतर परिवारशाही संपली पाहिजे
अगदी बरोबर बोलत आहात सर मानले सर खरे बोलत आहात सर जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय हिंद
सुशिल जी,आज हत्या करणारे मारेकरीच् लोक शाहिची हत्या झाल्याचा बोंबर्डा ठोकत आहे पण जर लोकच् अशा मारेकर्यांना अपले वोट देत असले तर अशा गाढव लोकांना काय म्हणायचे.
खरोखरच खूप खरडपट्टी काढलीत परिवार -वाद्यांची .
नेहरू नी जे सरदार पटेल यांच्या बाबतीत केले ती लोकशाही चि हत्या नव्हती का?
UT ने काका आणि कंपाऊंडरच्या सल्ल्याने भाजप च्या पाठीत खंजीर खुपसला. पण त्यामुळे भाजप चा फायदाच झाला. आता शिवसेनेत UT नसल्यामुळे युतीमध्ये सामंजस्य राहील.
🙏🙏
सुशील सर् आपल्याला आवडले बुवा तुमचे विचार... जनतेने अधीक जागरूक व्हायला हव
🙏उत्कृष्ट सत्य मांडलं सर 🙏धन्यवाद पण 2024मे पर्यंत लोकशाहीची हत्या होतच राहणार एक दा मोदीजी निर्विवाद बहुमताने पंतप्रधान बनलेकी मगच खरी लोकशाही सुरु होईल सगळे प्रादेशिक पक्ष नष्ट होऊन फक्त भाजपा आणि काँग्रेस हे दोनच राष्ट्रीय पक्ष राहतील आणि देशाच्या हितासाठी ते योग्य आहे 🙏
आदरणीय श्री कुलकर्णी साहेब आपले मनापासून खुप खुप अभिनंदन.अशीच सत्य व उपयूक्त माहिती आपण आम्हा तरुण पिढीला देत राहाल अशी आशा करतो.
विश्लेषण अतिशय तर्कशुद्ध , वास्तवाशी सुसंगत आणि उत्तम स्पष्ट आहे,खरे तर हे सर्व जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आपण म.टा. सारख्या एखाद्या दैनिकांमध्ये लेख दिला पाहिजे, शक्य असेल तर पहा ही विनंती
म टा सुद्दा विकला गेला आहे
यांची ठोक शाही... म्हणजे च लोकशाही.... सतत सत्ते साठी...
बरोबर बोललात. कोणी असं बोललं नाही आजपर्यंत पण तुम्ही छान विश्लेषण केलत व पहिलेच आहात यूट्युबर.
हे उघड सत्य लोकांना का कळत नसाव एस.के. की लोकांची ही वृत्ती तीच झाली, नियती कडुन यांचा नाश झाल्याशिवाय ही लोक वठणीवर यायची नाहीत.
अप्रतिम व्हिडिओ आणि तोही शंभर टक्के बरोबर सुद्धा अभिनंदन आपले आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस मिस्टर कुलकर्णी साहेब जाऊ द्या राजकारण आहे ते आपल्याला काय करायचे आम्ही फक्त मतदार आहोत
कोणतेही कष्ट न करता मुख्यमंत्री पद मिळाले , ते गेले पक्ष गेला म्हणून पिसाळलाय , आणि ते मिळण्याची आता दूरपर्यंत शक्यता पण नाही
अतिशय अतिशय सुरेख विवेचन !
अहो कोळसा कितीही उगळा तरी काळाच !
सुशिल साहेब फारच छान माझ्या मनात या लोकांची बीना वसतारया शिवाय जी साफ केलात खूप खूप छान वाटलं 👍👍🙏
एकच नंबर खूप चांगले विश्लेषण आपले कोटी कोटी धन्यवाद❤
व्हेरी व्हेरी व्हेरी सर तुम्ही असेच बोलत रहा सत्य हे सत्य आहे.
केतकी चितळेच्या विरोधात २१ ठिकाणी FIR दाखल हि आदर्श लोकशाही होती.सिल्वर ओक वर न्याय मागण्यासाठी आलेल्या १०९ ST कामगारांना अतिरेकी/आतंकवादी ठरविले हि आदर्श लोकशाही होती.
छान,सुंदर, अप्रतिम, सुशिलजी आगे बडो.
किती परखड व प्रभावी... सलाम
सुशील कुलकर्णी जी जर भारतातले सर्व विपक्ष वाले ऐकत्र आले आणी जर सुप्रीम कोर्टा त ऐक अर्ज दाखल केला पाहीजे की जज साहेब भारतात लोकशाही ची हत्या जाली आहे, तर आमहाला न्याय मीळवुन ध्या
एकदम कडक् सर्वांची उत्तम प्रकारे हजामत केली .पण या सर्वांनी हे ऐकले पाहिजे😮😮😢😢
100 % truth. Best analysis.
Sri Sushil Kulkarni Ji,,,, your analysis is fantastic nand very true..also the Marathi speech.... I like it...
😂Lokshaahi mange lokaana lootayich kaam. HARAAMI (( NAUGHTY)) SANJAI SAARKHAA 1100 KOTEECHI DHAN CHI GHOTAALAA. ASEE ANEK GHOTAALAA KARNE LOKSHAAHI MAMNTAT
Saheb ,aapan far sopya bhashet samjun sangitale dhanyawad. Mag pudhe ekada mathefiru nirman hovu shakto ka?.
आनी बाबासाहेब, याला संस्थाने खत्म करनारी काय उत्तर देतील? जय भारत वंदेमातरम जय हिन्द धन्यवाद जय हो
अतिशय परखडपणे स्पष्टपणे विचार मांडलेत 👌👌
जयदेव डोळे यांची चर्चा.. विश्लेषण मला खूप आवडायची मी खूप बघत होते... पुन्हा अचानक त्यांनी टिव्ही चैनल वरती येणे बंद केले..ते का केले ते अजूनही समजले नाही...🙏🙏
You are not only Sushil kulkarni but Dr.Susheel kulkarni from Janta university. LOKHITWADI SUSHILJI
2:35 👈 राष्ट्रवादी हे नाव नावापुरतंच आहे. अन्यथा,
💪‘सनी’ देओलचा जेवढा ♥️ ‘सनी’ लिओनशी संबंध,
‘गुलाबा’चा जेवढा ‘गुलाबाजामा’शी संबंध,
‘ममता बॅनर्जी’चा जेवढा ‘ममते’शी संबंध,
‘पप्पू’चा जेवढा ‘अकले’शी संबंध,
तेवढाच संबंध ‘राष्ट्रवादी’चा ‘राष्ट्रवादा’शी आहे.
😁😁😁
बहोत खूब.😂
Ek number 😂
It's a fantastic 👌🙏
छान
अगदी बरोबर
सुशील जी अत्यंत मार्मिक आणि स्पष्ट परखड विश्लेषण
उत्तम विश्लेषण, प्रादेशिक पक्षांमुळेच लोकशाही धोक्यात येते, शुभ रात्री कुलकर्णी जी, 🙏🏻🙏🏻
उतम विशलेषण धन्यवाद सही कहा है आपने सत्ता का दूरुपयोग बहुत किया है
पवार हिंदु आहेत का
सनातन धर्म का त्याना आवडत नाही
चांगला अंजन घालणारा व्हिडीओ 👍 फिर भी ये नही सुधरंगे, ये बात सच है
1000%सत्य सांगता तुम्ही नेहमी. अतिशय मुद्देसूद विश्लेषण👌👌👏👏👏👏👏👍
आमचे महाराष्ट्राचे.मराठी पत्रकार.लोकशाहीच्या हत्ये बाबत बोलतीलका
जय हिंदू राष्ट्र
निवडून आल्यावर एखादी व्यक्ती खरोखरच नेता होण्याची लायकीची असते काय, हे आता जनतेनं ओळखलं पाहिजे
तुमचे व्हिडिओ मी न चुकता पाहतो. अतिशय सुंदर विश्लेषण आपण करता.मला तुमच्या व तुमच्या कुटुंबियांची काळजी वाटते. आपला निर्भिड स्वभाव आपणास घातक न ठरो ही परमेश्वराजवळ प्रार्थना.
VeryGood
यांच्या दृष्टीने आम्ही सांगू ती लोकशाहीची व्याख्या
यांच्या विरोधात काही निर्णय झाला की लोकशाही धोक्यात
सनातनी हिंदू नि हिंदू राष्ट्र आ ची मागनी करावी
सुशीलजी विषय फार उत्तम निवडलात. सर्व सामान्य माणसांना भरपूर माहिती, पण अगदी थोड्या वेळात देउन राजकारणाचे मोठ्ठे चित्र उभे केलेत.👍👍👍
योग्य विश्लेषण सुशिलजी 👌🌹🙏
अगदी बरोबर खुप खुप छान 👍
Koopa sundar visleshan
उत्तम विवेचन वा वा मस्त
जनतेने जाग्रुत होऊन प्रादेशिक पक्षांना मतदान करणे बंद करावे तेंव्हाच भारत देश एकसंघ राष्ट्र होइल 🙏🙏🙏
ही माणसेच खऱ्या अर्थाने लोकशाहीचे भक्षक आहेत. ते रक्षक नाहीतच. सगळे एकजात मतलबी आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्यापेक्षा किती वेगळी असते.
Very very very good statement.nice presentation God bless you.jai Hind, jai bhole nath.
Excellent information & sequence given by respected sushil kulkarni 🎉❤ Thank you very much, sir!!
वा छान प्रबोधन
उध्दव साहेब यांनी
मोठ्या साहेबांच्या नादी लागू न
दाळ चारून घोड़े उ,,,ण घेतले आहे
आपलीच लोकं यांना मतदान करतात साहेब. सतरंजी उचलण्यातच धन्यता मानतात
खरंतर या सगळ्या लोकांमुळेच देशाची ही प्रगती होऊ शकली नाही कारण आपल्याच नफातोट्याच्या विचारांपुढे कसलाच विचार केला नाही
खरच घराणे शही संपुष्टात यायला हवी 🙏
अगदी बरोबर वर्णन केले आहे सर तुम्ही
अतिशय parkhad सामान्य माणसाच्या मनातील विचार मांडलेत. धन्यवाद
Super analysis well done.
लोकशाहीचा -हास तर मविआघाडी सरकारने कसा केला ते सुज्ञ जनता, मतदार राजा 🤴 विसरलेले नाहीत.हेच विश्वासघातकी तीन"Naughties".ह्यांना ह्यांची औकात निवडणुकीत दिसेल.एक वेळ अशी येईल की ह्यांची जनतेलाच घाबरून पळापळ सुरु होईल."नियती हे दिवसही ह्या विश्वासघातक्यांना दाखवणार.
खुप छान सांगीतलत लोकशाहीची हत्या म्हणुन मिरवणारे स्वत:हा कधी हुकुमशाह झाले हे जणतेला कळच नाही
India needs u. Sushil ji. Pl.go ahead. Congrats
'मारेकरी' हाच शब्द मथळ्यात वापरावा. 'हत्यारे' हे बटबटीत वाटते.
मस्त
छान धुतलेत लोकशाहीवाद्यांना.सुशिलजी जरा अँटालिया (अंबानी साहेबांचे निवासस्थान)येथे स्फोटके ठेवलेल्या केसचे पुढे काय झाले,त्याचाही मागोवा घ्यावा ही विंनती.
नियती ने बरोबर यांची वाजवली म्हणून हे आत्ता बोंबलत सुटलेत सगळे घोटाळे बाहेर येताच सरकारं ल दोष देता भोग आत्ता.
नेहेमीप्रमाणे सुंदर व स्पष्ट विश्लेषण
ऊद्धट ने तर पेंग्विनला मुंडावळ्या बांधून बोहल्यावर उभे केले आहे