Budget 2024 : 'लाडकी बहीण'चा बार फुसका ठरणार ? | Zadazadati with Ramesh Jadhav | Ladki Bahin Yojana
HTML-код
- Опубликовано: 6 июл 2024
- #eknathshinde #ladakibahinyojana #budget
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अतिरिक्त अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला. शेतकऱ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, कापूस सोयाबीन हेक्टरी ५ हजार रुपये मदत, दूध अनुदान अशा घोषणांची उधळण केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, अशी मागणी आहे. परंतु अतिरिक्त अर्थसंकल्पातून त्या मागणी राज्य सरकारनं बगल दिली. मग राज्य सरकार निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कर्जमाफी करणार का? याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत अॅग्रोवनच्या 'झाडाझडती With रमेश जाधव' या नव्या करकरीत सिरिजमधून.
State Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar made announcements in the supplementary budget keeping the assembly elections in sight. Free electricity to farmers, Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana, aid of Rs 5,000 per hectare for cotton and soybeans, milk subsidy were raised. There is a demand that farmers should be given loan waiver. But the state government ignored that demand from the additional budget.So will the state government waive farmers' loans in the run-up to the elections? We are going to know the answer to this question from Agrovan's new Karkari series 'Zadazadti With Ramesh Jadhav'.
ladki
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
जर इमानदारीने कर्जमाफी झालीच तर भाजपाला मत...... अन्यथा अजिबात नाही.
Je Sarkar setkryala karj mafi deil tya Sarkar la matdan kara
शेतकरयांना कर्ज माफ करा
शेतकऱ्याची कर्जम नाही जायचं याद रहेगा
कर्ज माफी नाही तर महायुती ल मतदान नाही😢
कर्ज माफी झाली पाहिजे सरसगट 2024
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याचे कर्ज माफी झालीच पाहिजे नाहीतर महायुतीला महाराट्र गमवावा लागणार
कर्जमाफी करा शेतकरी खुप हालाकीत आहे .
सर सरसकट कर्ज माफी नाही केल्यास. महाराष्ट्र मध्ये सरकार पडेल
नक्की पडले सरकार भाऊ
कजर्माफी संपूर्ण झाली पाहिजे
कर्ज माफी झाली पाहिजे
काहीही करा पण पीक कर्जे माफ कराव च लागणार ती पण ना निकश लावता❤ सरसकट 300000 तीन लाख❤ आमदार फोडण्यासाठी किती करोडो खर्च केले❤ शासन अपल्या दारी किती करोडो खर्च केले❤ मग शेतकऱ्याना का माफी नाही❤ लाडकी लाडका फसवा फसवी
कर्ज माफिशिवाय या सरकारला पर्याय नाही
आरे कर्ज माफी युतीच्या बापाला करावी ला लागेल नाहीतर बघा थोड्याच दिवसात काय होते ते.
कर्ज माफी करवाच लागेल
सरसकट कर्जमाफी करा
कर्ज माफी झालीच पाहिजे नाही तर शेतकऱ्याची एक मत नाही मिळणार आहे या सरकार ला
विना अट शेतकरी यांना कर्ज माफी करण्यात यावी अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी योग्य तो निर्णय घेतील आणि भाजप मुक्त महाराष्ट्र होण्याची वेळ आली आहे.
सरकार बरच काही करत आहे नाकारता येणार नाही.पहीले सरकार पेक्षा पण कर्जमाफीची नितांत गरज आहे. सरकार ला का कळत नाही.😢😢😢
सुटसुटीत सहज सोपी ओनलाइन कागदपत्रे न लागणारी सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे.
कर्जमाफी ची गरज आहे शेतकऱ्यांना....
जेंव्हा या देशातील शेतकरी पूर्णपणे सुशिक्षित होईल तेंव्हा या देशातील राजकारणी लोकांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही
Agrowan ला विनंती आहे की तुम्ही कर्जमाफीची मागणी जोर धरूवावी
माझी कळकळीची विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना यांनी जर कर्जमाफी नाही दिली तर आपण यांना मतदान देता कामा नये
कर्जमाफी ही ब्रह्मास्त्र है...
छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कधी लाभ मिळेल सर गेल्या वर्षीच्या अधिवेशन मध्ये पणघोषित केली होती
कर्ज माफी झालीच पाहिजे
कर्जमाफी महाराष्ट्रातील प्रतिक शेतकर्याची झालीच पाहीज नाही तर बीजेपी मुक्त महाराष्ट्राचा सन्मान
शेतकरी कर्ज माफी करा
शासनाचे आडमुठे धोरण आणि निसर्गाची अनियमीतता पणा .शेतकरी मेटाकुतीला आला आहे
बरोबर आहे.
एकादाम बरोबर आहे.विधान सभेच्या तोंडवर हे सर्व फ्हुसक्या घोषना व.आश्vaasan.आहे.
यांनी कर्जमाफी केली तरी हे पडणार.
कर्ज माफी झाली🎉🎉
आदरणीय सानप साहेब मी एक शेतकरी या नात्याने तुम्ही शेतकऱ्यांसाठी अतिशय छान व्हिडिओ बनवता त्याबद्दल पहिले तुमचे मनापासून धन्यवाद 🙏 फक्त व्हिडिओ थोडा छोटा बनवला अवघ्या पंधरा वीस मिनिटांचा तर बरं होईल,शेतकऱ्यांचे हितचिंतक आदरणीय सानप सर धन्यवाद 🙏
शीदे आजीद फडनीस❤ कर्जे माफी केली तरी पडणार❤ उद्दव पवार साहेब हेच माफी देवू शकता बिजेपी साफ होणार
शेतकऱ्यांना कर्जमाफी नका देऊ त्यांना सोलर द्या मागील त्या शेतकऱ्याला सोलर द्या
शेतकर्याला गृहीत धरु नये
बड्या बड्या उद्योगाचे कर्ज माफ सरकार करते रात्र आणि दिवसभर शेतकरी काम करतो त्याची अवस्था ही लय बिकट झालेली आहे शेतकरी जगला तरच देश जगल बघा या काय तर निर्णय होतो ते
अगदी मूदेसूद मांडणी केली आहे तरी पण महायुतीच्या सरकार ला घम फुटत नाहीये.
कर्ज माफी झालीच पाहिजे... नाहीतर मतदान पण मागू नका...🙏
सरसकट कर्ज़ माफी
शेतकर्याचं कर्ज माफ केले तर थोड़ी फार मतं वाढतील. नसता सुफडा साफ.
अभ्यास पूर्ण माहिती दिली आहे 🎉
कर्जमाफी नाही भाव वाढ मागा
सर्वाना खुप Changali माहिती दिली आहे खुप खुप धन्य वाद
सोयाबीन ला बाजार भाव नाही बाजार भाव कधी मिळणार
काय होतंय कर्जमाफी करतात पण काय होतंय 2 लाख रुपये कर्ज असतं पण त्यावर व्याज पकडून भरपूर मोठा कर्ज फुगवटा होतो त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटत नाही असे बरेचसे शेतकरी आहे की त्यांचे 2 लाख रुपये कर्ज आहे पण त्यावर व्याज व्याजामुळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही 2 लाखाच्या 2 लाखाच्या क्रायटेरिया येत नाही त्यामुळे दीड लाखाचे कर्ज ही व्याज पकडून 2 लाखाच्या वरती जाते आणि शेतकरी त्यात बसत नाही आणि बँक ताकद लावतात हे सर्वांना माहीत असून दोन लाखाचा क्रायटेरिया लावतात हसण्यासारखी गोष्ट आहे बँका कर्जमाफीच्या वेळेस व्याज आकारतात त्यामुळे कर्जमाफी होत नाही
कर्जमाफी करा शेतकरी
सरसकत कर्ज़ माफी पहिजे
या आमदार खासदारांचा पगाराबद्दल मी बोला यांचा पगार पेन्शन बंद करायला पाहिजे याबद्दल पण बोला
कर्ज माफी झाली पाहिजेत नाहीतर आम्ही पण दाखवू शेतकरी पॉवर सरकारला शेतकरी एक झाले पाहिजेत तेव्हाच कर्ज माफ होते जागे वाहा शेतकरी सगळे दाखवा पॉवर शेतीचा आता सरकारला
खुप छान माहिती दिली
Karjmafi zali pahije😢
सर्व शेतकरी बांधवांना तत्काळ कर्ज माफी करावी नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार ला शेतकरी बांधव तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसनार नाही जय जवान जय किसान
Ok ❤❤❤
करज मापी द्या ❤️👌👌👈👈👈
शेतकऱ्यांची कर्ज माफी चा विषय काढला की राज्याची आर्थिक परिस्थिती कमजोर का होते
बाकी गोष्टी साठी तिजोरी भरून राहते
कर्जमाफी झाली पाहिजे
भ्रष्टाचार करताना राज्याच्या आर्थिक परिस्थिती चा विचार करतात का हे लोक?
कर्ज माफी करा शेतकऱ्याला कर्जातून बाहेर काढा.😢😢 झाल गेल विसरायचं पुढ जाऊन हसायचं, हे सरकारी धोरण,दुष्काळ, अतिृष्टीमुळे, गारपिटि, शेतकरी हवाल दिल झाला. महायुती जर अस सरकार चालवणार असेल तर, यांनी खुर्ची वर बसायची, ओकात नाही. 4. लाखा पर्यंत कर्ज माफी करा.😢😢
तुम्ही सगळे विचार करा सत्ताधारी सोडा विरोधकांनी सुद्धा सगळ्या घोषणा केल्यानंतर कर्ज माफी च नाव काढला सुध्दा नाही
सगळे एका माळेचे मनी आहेत मुळात विरोधीपक्षाने जोर लावून धरला पाहिजे
कर्ज माफ करा यावर एक मिशन करा सरकार वर
Karj maf kara
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली तरच हे सरकार टिकेल , नाहीतर या सरकारचा एकही उमेदवार निवडून येणार नाही यासाठी सर्व शेतकऱ्यांनी रात्रंदिवस या सरकारच्या विरोधात प्रचार करा.....🙏
सरसगट कर्ज माफ केल च पाहिजे उदयोग पतीचे करोडो रुपय कर्ज माफ करता मग शेतकऱ्याचे कर्ज का माफ करत नाही जर यांनी कर्ज माफ केले नाही तर सत्ता विसरून जा
Very nice explaining
कर्ज माफ करायला पाहिजे तर निवडुन ऐईल हे सरकार
जो पर्यंत कृषी क्षेत्रात प्रगति होत नांहि तो पर्यंत कुठल्याही क्षेत्रात प्रगति होनार नांहि शेतकरी उत्पन्न वाढले पाहिजे तरच राज्यातील उत्पन्न वाढले मोदि सरकार आयात निर्यात धोरन चुकीचे वापरून शेतकरी च नाही तर देश हि देशोधडीला लावले😊😊😊😊
सगळा शेतकरी मेटाकुटीला आला आहे यांना काहीच लाज वाटत नाही
या सरकारने कोणतीही योजना राबवली तरी पण जोपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही तोपर्यंत हे सरकार येणार नाही
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे शेत मालाला योग्य भाव द्या शेतीसाठी मोफत लाईट दिवसा द्या सरसकट कर्ज माफ करा विज बिल माफ करा मुलांना मोफत शिक्षण द्यावे तरच तुम्ही सत्तेत राहाल
कर्ज माफी करा नाहीतर सरकारचे दिवस भरले आहे म्हणजे बुडतीचे पाय डोहाकडे
शेतकरी जगाचा पोशिदा जगाला पहीजे. कर्जमाफी झालीच पाहिजे
कर्ज माफ झाले पाहिजे नाहीतर काय होणार हे बघा.
❤karaz mafi kara
5hp motar असलेल्या शेतकऱ्यांना 7.5 hp चे बिल येते
कर्जमाफी झालीच पाहिजे नाही तर 100% महाविकास आघाडी येणार
सरसकट कर्जमाफी झाली नाही तर सरकार पडणार हे नक्की ✌️
कर्ज माफी झालीच पाहिजे. अन्यथा भाजपला वोट मिळणार नाही
मि बीजेपी मतदान आहे पण मि ेएक शेतकरी आहे कर्ज माफी होइला payji नहीं तर मि मतदान करणार नहीं mva ला ते पण कधीच नहीं
सर . सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे .. दोन लाख किवा दीड लाख नाही . अन्य था काँग्रेस
सरकार धान्य वाटप करतोय गरिबांसाठी पण हेधान्य सुद्धा गरीब खात नाही कोणी तर शेळ्यांना खाउ घालत्य कोणी तांदुळ विकतात
मि माझ्या डोळ्यांनी पाहिले
बरोबर आहे भाऊ
कर्ज माप झाले पाहिजे
तीन लाखाची कर्जमाफी करा.
हे सरकारला का कळत नाही, का कळतंय पण वळत नाही, असेच शेतकऱ्याला वाटते
आहों साहेब, सरकार ने जर आता कर्ज माफी दोन लाखापर्यंत कर्ज माफी करा वी , कोणतेही निकष ना ठेवता ,येणारया विधानसभेत बहुमातीनी हे सरकार निवडून येईल.
कर्ज माफ केले च पाहिजे
कर्जमाफी करूनही महाराष्ट्रात बाजप विरोधी लाट राहणार आहे?लडकी बहीण योजनाही जर सरकार बदलले तरी चालू राहील याची गॅरंटिघेतली गेली पाहिजे.
किती चागंली माडंनी केली साहेब 🙏🙏🏼🙏🙏🙏🙏पण शेतकरि कर्जमाफी झाली पाहिजे
Right
Shetkari karjamafi keep pahije nahitar Sarkar padnar aahe❤❤❤❤❤
Yes.
😮 सर विमा नाही..आणि नुकानभरपाईची रक्कम सुद्धा नाही आणखी
विरोधी पक्ष कर्ज माफी
प्रत्येक महिलेला एक लाख
लाइट बिल माफ
शेतकऱ्यांना वर्षी ला एक लाख
शेतकऱ्यांना चा कर्जे माफ झाला नाही तर अजित पवार आणि फडणवीस यांचा विधानसभा निवडणुकीला सुपडा साफ
सातबारा कोरा झाला तरच फायदा...
नाहीतर करायच कमी अन आव जास्त
निकस लाव्यातच सारी ताकद लावतात....
सरसकट कर्जमाफी
शेती शिवाय राजकीय बातम्या पोट भरायला चांगल्या असतात.
कर्ज माफी करा नाही तर घरी बसा हे निश्चित आहे.
मी एक शेतकरी असल्या मुळे कर्ज माफी झालीच पाहिजे
भाजपचे भावी आमदारांनो लक्षात ठेवा कर्ज माफी नाही झालीस तर तुमचं काही खरं दिसतं नाही
आंदोलन करावे लागेल आता कर्ज माफि साठी सर्व शेतकरी संघटना नी एकता दाखवा