redefining standards of Marathi movies, excellent script, plot and i am sure we will see a hindi remake of this soon, bless the team of this movie.... Thumbs UP
हा सिनेमा मंदार देवस्थळी दिग्दर्शित वाटत नाही. फ्लॅशबॅक वरून सिनेमाची स्टोरी कळायला अर्धा सिनेमा जावा लागला.. सारांश वाचला म्हणून स्टोरी कळली तरी. नाहीतर सिनेमा चे असंबद्ध असुसंगत दिग्दर्शन पाहून सिनेमा कळलाच नसता. काही संवाद ऐकूच आले नाहीत. किंवा लिहिलेच नसतील. पारेकर हे नवे निर्माते?????? त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला? २००९ साली नीलूच्या वडिलांचा व्यवसाय धंदा नोकरी उद्योग काय होता? तेव्हा एवढ्या आलिशान सदनिकेत रहातोय. चेहर्यावरून तो डमी नलावडे वाटतोय. गावंढळ खेडवळच वाटतोय. स्वतः श्रीमंत असताना जावई गायक म्हणून धडपडताना मुलीच्या प्रेमाखातर खरे तर त्याने विहंगला घरजावई करायला हवे होते. जावयाला विचारतोय नोकरी काय करता पण स्व तःचा उदयोग सांगत नाही? ना त्याचं नाव कळतं? चेहर्यावरून नि लूचा बाप शिपाई वाटतो. भावी जावयाने नोकरी सोडल्यावर मुलीला त्याच्या भेटीसाठी अडवताना हा मारतो?? खाप पंचायतीची शिकवणी घेतली होती का? बाप ७ वी पास ,आई साडी चांगली नेसली म्हणून शिकलेली दिसत नाही. निलू १२ वी पास वाटते. Mcom कुठली ? विहंगही Mcom, MBA वाटत नाही. ओकचा अभिनय ओशाळवाणा, केविलवाणा, बापुडवाणा! मिंधा निलूच्या निखिल चा किंवा डॉक्टरचा जिच्यासाठी अपमान सहन केला तिला टाळाय चे सोडून तिला भेटत रहातो??? वारंवार ? पैशासाठी १० वी१२ वी पास ओक ही भूमिका करतोय यात नवल नाही. तो मागास प्रदेशातून मुंबईला आला असावा. खरा रडतोय? का ग्लिसरीन लावून ? पण जोकच्या वेळचा भावेचा अभिनय लाजवाब च! पण वयाच्या २५/२६ वयात N R I निखिल या फालतू नीलूशी लग्न का करतो? त्याची नोकरी २४ लाख उत्पन्नाची software कंपनी त असावी. त्याच्या लग्नाला त्याचे आईबाप का हजर नाहीत ? म्हणजे त्याला थर्ड क्लास म्हणून पालिकांनी हाकलून तर दिले नाही?? मुंबईतील redevelope केलेल्या मालमत्तेचा वारस म्हणून? एवढी श्रीमंती होतीतर liver transplant चा अमेरिकन उपचार नीलूवर करायचा.. बच्चनच्या मिली त केव्हाच केलाय. कर्करोगावर तसा. कथानकात कच्चे दुवे चिक्कार ढिसाळ दिग्दर्शन अभिनय परबबाई चा, परवीन बाबी किंवा झीनत किंवा शबानाचा तीनही चे मिश्रण कपडे परवीन झीनतचे, अशोभनीय बोलणे स्पर्श मधील शबानाचे तिचा आवाजही (दिसणंही उर्मिला कोठारे व) आणखी एका नटीसारखा वाटतो. पण नवखी असून भावे व परब चांगला अमिन य केलाय. नेपथ्य डामडौलाचे आहे. कारण स्पष्ट होत माही. पारेकरला आवाजच नाही. संगीत बरय. पण बांदोडकरचा आवाज स्पष्ट ऐकूच येत नाही. या माणसाचा नावासकट मला प्रचंड राग येतो ऐकलं तर चिडचिड होते. अगदीच poor पण प्रार्थना करायच्या गाण्यात किमान ऐकू शकतो. बाकी नेहमी प्रमाणे बेसूर व भेसूर पारेकर सारखा निर्मात्याची नातेवाईक आहेच. वशिल्या ची ठेंगणी तट्टाणी! हिंदीची कॉपी वाटतेच. स्वतंत्र मराठी सिनेमा वाटतच नाही. मराठी सिनेमाचे २५व य सुरुवातीला होते. फाळक्यांच्या ऐतिहासिक काळात. नंतर शांताराम वण कुद्रेनी दिखाऊ पोशाखी पणात दागिन्यांत सारेच प्रभातचे सिनेमे हिंदी फिल्मी पिक्चर केले. गृहपाठात, विमल रॉय, सत्यजित रे, ( नर्गिसने आक्षेप घेतला होता.) हृषीकेश मुखर्जी, बंगाली मराठी दिशादर्शकांनी चुकीची दिशा दाखवली. नंतरचे दिशादर्शक अनु ल्लेखनीय. आहेत. २०१५ नंतरचे विषय बरे नट बरे पण पहावेसे वाटले नाहीत. लक्षातही नाहीत. आजपर्यंत समीक्षा म्हणा प्रतिक्रिया संवेदनशील जागृत नागरिक म्हणून बरेच चित्रपट पाहिले. अभिनय लक्षात राहिले डॉ. लागू, विक्रम गोखले, सुबोध भावे, यांचे नट्या ठोकळ्याच आंधी सारखे जीत सारखे नायिका प्रधान सिनेमे ही मराठीत नाहीत. मराठी सिनेमाचा दर्जा व सिने संस्कृतीचे व य घसरतच गेले. परांजण्यांनी ते लाडिक१८ वर आणले. तमाशानी खेडवळ बाज आणला. कोंडक्यांनी शहरी झोपड पट्टीय गावरान पणा आणला. राजदत्त एखादाच बरा सिनेमा देऊन मेले. पद्मा चव्हाण च्या नवऱ्याने तोरणेने मात्र बरे सिनेमे केले. कधी कथा अप्रगल्भ कच्ची, कधी संवाद चुकीचे पटकथा अचरट नेपथ्य हा विषय पूर्वी बरा होता चुका होत्या तरी विशेषतः खेडवळ बरा शहरी चुकलाच राजा परांजपे चुकतच गेले. गाणी गदिमांची व संगीत सुश्राव्य म्हणून पाहू नाही ऐकू शकलो. हिंदीतही एकही सिनेमा जरी त्याला दादासाहेब फाळके आणि इतर अगणित बक्षिसे मिळवली तरी माझ्या सारखे जाणकार रसिक बक्षिस देणं तर राहोच भा रत दगड म्हणून संबोधतील. मी जाहीर आव्हान सर्व जगातील सर्वांना देतो की बिनचूक सिनेमा सत्य संवादासह अचूक बुद्धिमान भाषेत का ढू न दाखवावा. तरच मराठी हिंदी ला लाज आहे हे सिद्ध करण्याची शक्यता तीही धुसर कदाचित निर्माण होईल. सिनेमा पुरता दाखवता आला नाही. इत्यलम् असो.
हा सिनेमा मंदार देवस्थळी दिग्दर्शित वाटत नाही. फ्लॅशबॅक वरून सिनेमाची स्टोरी कळायला अर्धा सिनेमा जावा लागला.. सारांश वाचला म्हणून स्टोरी कळली तरी. नाहीतर सिनेमा चे असंबद्ध असुसंगत दिग्दर्शन पाहून सिनेमा कळलाच नसता. काही संवाद ऐकूच आले नाहीत. किंवा लिहिलेच नसतील. पारेकर हे नवे निर्माते?????? त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला? २००९ साली नीलूच्या वडिलांचा व्यवसाय धंदा नोकरी उद्योग काय होता? तेव्हा एवढ्या आलिशान सदनिकेत रहातोय. चेहर्यावरून तो डमी नलावडे वाटतोय. गावंढळ खेडवळच वाटतोय. स्वतः श्रीमंत असताना जावई गायक म्हणून धडपडताना मुलीच्या प्रेमाखातर खरे तर त्याने विहंगला घरजावई करायला हवे होते. जावयाला विचारतोय नोकरी काय करता पण स्व तःचा उदयोग सांगत नाही? ना त्याचं नाव कळतं? चेहर्यावरून नि लूचा बाप शिपाई वाटतो. भावी जावयाने नोकरी सोडल्यावर मुलीला त्याच्या भेटीसाठी अडवताना हा मारतो?? खाप पंचायतीची शिकवणी घेतली होती का? बाप ७ वी पास ,आई साडी चांगली नेसली म्हणून शिकलेली दिसत नाही. निलू १२ वी पास वाटते. Mcom कुठली ? विहंगही Mcom, MBA वाटत नाही. ओकचा अभिनय ओशाळवाणा, केविलवाणा, बापुडवाणा! मिंधा निलूच्या निखिल चा किंवा डॉक्टरचा जिच्यासाठी अपमान सहन केला तिला टाळाय चे सोडून तिला भेटत रहातो??? वारंवार ? पैशासाठी १० वी१२ वी पास ओक ही भूमिका करतोय यात नवल नाही. तो मागास प्रदेशातून मुंबईला आला असावा. खरा रडतोय? का ग्लिसरीन लावून ? पण जोकच्या वेळचा भावेचा अभिनय लाजवाब च! पण वयाच्या २५/२६ वयात N R I निखिल या फालतू नीलूशी लग्न का करतो? त्याची नोकरी २४ लाख उत्पन्नाची software कंपनी त असावी. त्याच्या लग्नाला त्याचे आईबाप का हजर नाहीत ? म्हणजे त्याला थर्ड क्लास म्हणून पालिकांनी हाकलून तर दिले नाही?? मुंबईतील redevelope केलेल्या मालमत्तेचा वारस म्हणून? एवढी श्रीमंती होतीतर liver transplant चा अमेरिकन उपचार नीलूवर करायचा.. बच्चनच्या मिली त केव्हाच केलाय. कर्करोगावर तसा. कथानकात कच्चे दुवे चिक्कार ढिसाळ दिग्दर्शन अभिनय परबबाई चा, परवीन बाबी किंवा झीनत किंवा शबानाचा तीनही चे मिश्रण कपडे परवीन झीनतचे, अशोभनीय बोलणे स्पर्श मधील शबानाचे तिचा आवाजही (दिसणंही उर्मिला कोठारे व) आणखी एका नटीसारखा वाटतो. पण नवखी असून भावे व परब चांगला अमिन य केलाय. नेपथ्य डामडौलाचे आहे. कारण स्पष्ट होत माही. पारेकरला आवाजच नाही. संगीत बरय. पण बांदोडकरचा आवाज स्पष्ट ऐकूच येत नाही. या माणसाचा नावासकट मला प्रचंड राग येतो ऐकलं तर चिडचिड होते. अगदीच poor पण प्रार्थना करायच्या गाण्यात किमान ऐकू शकतो. बाकी नेहमी प्रमाणे बेसूर व भेसूर पारेकर सारखा निर्मात्याची नातेवाईक आहेच. वशिल्या ची ठेंगणी तट्टाणी! हिंदीची कॉपी वाटतेच. स्वतंत्र मराठी सिनेमा वाटतच नाही. मराठी सिनेमाचे २५व य सुरुवातीला होते. फाळक्यांच्या ऐतिहासिक काळात. नंतर शांताराम वण कुद्रेनी दिखाऊ पोशाखी पणात दागिन्यांत सारेच प्रभातचे सिनेमे हिंदी फिल्मी पिक्चर केले. गृहपाठात, विमल रॉय, सत्यजित रे, ( नर्गिसने आक्षेप घेतला होता.) हृषीकेश मुखर्जी, बंगाली मराठी दिशादर्शकांनी चुकीची दिशा दाखवली. नंतरचे दिशादर्शक अनु ल्लेखनीय. आहेत. २०१५ नंतरचे विषय बरे नट बरे पण पहावेसे वाटले नाहीत. लक्षातही नाहीत. आजपर्यंत समीक्षा म्हणा प्रतिक्रिया संवेदनशील जागृत नागरिक म्हणून बरेच चित्रपट पाहिले. अभिनय लक्षात राहिले डॉ. लागू, विक्रम गोखले, सुबोध भावे, यांचे नट्या ठोकळ्याच आंधी सारखे जीत सारखे नायिका प्रधान सिनेमे ही मराठीत नाहीत. मराठी सिनेमाचा दर्जा व सिने संस्कृतीचे व य घसरतच गेले. परांजण्यांनी ते लाडिक१८ वर आणले. तमाशानी खेडवळ बाज आणला. कोंडक्यांनी शहरी झोपड पट्टीय गावरान पणा आणला. राजदत्त एखादाच बरा सिनेमा देऊन मेले. पद्मा चव्हाण च्या नवऱ्याने तोरणेने मात्र बरे सिनेमे केले. कधी कथा अप्रगल्भ कच्ची, कधी संवाद चुकीचे पटकथा अचरट नेपथ्य हा विषय पूर्वी बरा होता चुका होत्या तरी विशेषतः खेडवळ बरा शहरी चुकलाच राजा परांजपे चुकतच गेले. गाणी गदिमांची व संगीत सुश्राव्य म्हणून पाहू नाही ऐकू शकलो. हिंदीतही एकही सिनेमा जरी त्याला दादासाहेब फाळके आणि इतर अगणित बक्षिसे मिळवली तरी माझ्या सारखे जाणकार रसिक बक्षिस देणं तर राहोच भा रत दगड म्हणून संबोधतील. मी जाहीर आव्हान सर्व जगातील सर्वांना देतो की बिनचूक सिनेमा सत्य संवादासह अचूक बुद्धिमान भाषेत का ढू न दाखवावा. तरच मराठी हिंदी ला लाज आहे हे सिद्ध करण्याची शक्यता तीही धुसर कदाचित निर्माण होईल. सिनेमा पुरता दाखवता आला नाही. इत्यलम् असो.
दीपा परब म्हणजे look wise दीपिका पादुकोण आणि ऐश्वर्या रॉय यांच्या बरोबर मधली personality.....
Hearttouchable 😢picture.Stya ghatna asel asa.
अप्रतिम सिनेमा आहे...👌👌
Very emotional
Heart touching
No words to saymore
Almost 11 years passed when I first watched it. Still takes me to the same "kshan". This is GOAT
Chan ahe movie
redefining standards of Marathi movies, excellent script, plot and i am sure we will see a hindi remake of this soon, bless the team of this movie.... Thumbs UP
... lovely story... 😘👍👌
mast.....khupach chhan movie :)
subodh bhave bhari great
Waw this movie so great words hi km pdege iski tarif me is movie ke sbi actors bhot hi great h
No world's very heart touch movie
5***** Movie. A very Good Lesson for Parents who force their children to marry somebody else for their (parents) own happiness.
Most underrated movie ever..
Amazing movie..........i just loved it
Extremely sencetive movie......................
ek number..
kharach khup mast cinema aahe ha.
Most love story....
loved movie nice gud one
कठल्याही गोष्टीवर प्रेम करा ..
पण जर जीवापाड प्रेम कराल ...
तर ते प्रेम तुमच्या जीवाशी खेळेल.....
wowwwww.........
:-)
its fabulos
jar kharach kunavr prem kelay tar he movie nakkich hruday-sparshi ahe
This movie touched my heart :-(.......
very super movie
Kalpana Jagadale
nice all one
KHUP KHUP KHUP SUNDAR MOVIE
deepa Parab is beautiful
हा सिनेमा मंदार देवस्थळी दिग्दर्शित वाटत नाही.
फ्लॅशबॅक वरून सिनेमाची स्टोरी कळायला अर्धा सिनेमा जावा लागला.. सारांश वाचला म्हणून स्टोरी कळली तरी.
नाहीतर सिनेमा चे असंबद्ध असुसंगत दिग्दर्शन पाहून सिनेमा कळलाच नसता.
काही संवाद ऐकूच आले नाहीत. किंवा लिहिलेच नसतील.
पारेकर हे नवे निर्माते?????? त्यांच्याकडे
एवढा पैसा कुठून आला? २००९ साली नीलूच्या वडिलांचा व्यवसाय धंदा नोकरी उद्योग काय होता?
तेव्हा एवढ्या आलिशान सदनिकेत रहातोय. चेहर्यावरून तो डमी नलावडे वाटतोय.
गावंढळ खेडवळच वाटतोय. स्वतः श्रीमंत असताना जावई गायक म्हणून धडपडताना मुलीच्या प्रेमाखातर खरे तर त्याने विहंगला घरजावई करायला हवे होते. जावयाला विचारतोय नोकरी काय करता पण
स्व तःचा उदयोग सांगत नाही? ना त्याचं नाव कळतं?
चेहर्यावरून नि लूचा बाप शिपाई वाटतो.
भावी जावयाने नोकरी सोडल्यावर मुलीला त्याच्या भेटीसाठी अडवताना हा मारतो?? खाप पंचायतीची शिकवणी घेतली होती का?
बाप ७ वी पास ,आई साडी चांगली नेसली म्हणून शिकलेली दिसत नाही.
निलू १२ वी पास वाटते. Mcom कुठली ?
विहंगही Mcom, MBA वाटत नाही.
ओकचा अभिनय ओशाळवाणा, केविलवाणा, बापुडवाणा! मिंधा निलूच्या निखिल चा किंवा डॉक्टरचा
जिच्यासाठी अपमान सहन केला तिला टाळाय चे सोडून तिला भेटत रहातो??? वारंवार ?
पैशासाठी १० वी१२ वी पास ओक ही भूमिका करतोय यात नवल नाही.
तो मागास प्रदेशातून मुंबईला आला असावा.
खरा रडतोय? का ग्लिसरीन लावून ?
पण जोकच्या वेळचा भावेचा अभिनय लाजवाब च!
पण वयाच्या २५/२६ वयात N R I निखिल या फालतू नीलूशी लग्न का करतो?
त्याची नोकरी २४ लाख उत्पन्नाची software कंपनी त असावी. त्याच्या लग्नाला त्याचे आईबाप का हजर
नाहीत ? म्हणजे त्याला थर्ड क्लास म्हणून पालिकांनी हाकलून तर दिले नाही??
मुंबईतील redevelope केलेल्या मालमत्तेचा वारस म्हणून?
एवढी श्रीमंती होतीतर liver transplant चा अमेरिकन उपचार नीलूवर करायचा.. बच्चनच्या
मिली त केव्हाच केलाय. कर्करोगावर तसा.
कथानकात कच्चे दुवे चिक्कार
ढिसाळ दिग्दर्शन
अभिनय परबबाई चा, परवीन बाबी किंवा झीनत किंवा शबानाचा तीनही चे मिश्रण
कपडे परवीन झीनतचे, अशोभनीय
बोलणे स्पर्श मधील शबानाचे तिचा आवाजही (दिसणंही उर्मिला कोठारे व) आणखी एका नटीसारखा वाटतो.
पण नवखी असून भावे व परब चांगला अमिन य केलाय.
नेपथ्य डामडौलाचे आहे. कारण स्पष्ट होत माही.
पारेकरला आवाजच नाही.
संगीत बरय. पण बांदोडकरचा आवाज स्पष्ट ऐकूच येत नाही. या माणसाचा नावासकट मला प्रचंड राग येतो ऐकलं तर चिडचिड होते. अगदीच poor
पण प्रार्थना करायच्या गाण्यात किमान ऐकू शकतो.
बाकी नेहमी प्रमाणे बेसूर व भेसूर पारेकर सारखा
निर्मात्याची नातेवाईक आहेच. वशिल्या ची ठेंगणी तट्टाणी!
हिंदीची कॉपी वाटतेच.
स्वतंत्र मराठी सिनेमा वाटतच नाही.
मराठी सिनेमाचे २५व य सुरुवातीला होते. फाळक्यांच्या ऐतिहासिक काळात.
नंतर शांताराम वण कुद्रेनी दिखाऊ पोशाखी पणात दागिन्यांत सारेच प्रभातचे सिनेमे हिंदी फिल्मी पिक्चर केले. गृहपाठात, विमल रॉय, सत्यजित रे, ( नर्गिसने आक्षेप घेतला होता.)
हृषीकेश मुखर्जी, बंगाली मराठी दिशादर्शकांनी चुकीची दिशा दाखवली.
नंतरचे दिशादर्शक अनु ल्लेखनीय. आहेत. २०१५
नंतरचे विषय बरे नट बरे पण पहावेसे वाटले नाहीत. लक्षातही नाहीत.
आजपर्यंत समीक्षा म्हणा प्रतिक्रिया संवेदनशील जागृत नागरिक म्हणून बरेच चित्रपट पाहिले. अभिनय लक्षात राहिले डॉ. लागू, विक्रम गोखले, सुबोध भावे, यांचे
नट्या ठोकळ्याच आंधी सारखे जीत सारखे नायिका प्रधान सिनेमे ही मराठीत नाहीत.
मराठी सिनेमाचा दर्जा व सिने संस्कृतीचे व य घसरतच गेले.
परांजण्यांनी ते लाडिक१८ वर आणले.
तमाशानी खेडवळ बाज आणला.
कोंडक्यांनी शहरी झोपड पट्टीय गावरान पणा आणला.
राजदत्त एखादाच बरा सिनेमा देऊन मेले.
पद्मा चव्हाण च्या नवऱ्याने तोरणेने मात्र बरे सिनेमे केले.
कधी कथा अप्रगल्भ कच्ची, कधी संवाद चुकीचे पटकथा अचरट नेपथ्य हा विषय पूर्वी बरा होता चुका होत्या तरी विशेषतः खेडवळ बरा शहरी चुकलाच
राजा परांजपे चुकतच गेले.
गाणी गदिमांची व संगीत सुश्राव्य म्हणून पाहू नाही ऐकू शकलो.
हिंदीतही एकही सिनेमा जरी त्याला दादासाहेब फाळके आणि इतर अगणित बक्षिसे मिळवली तरी माझ्या सारखे जाणकार रसिक बक्षिस देणं तर राहोच भा रत दगड म्हणून संबोधतील.
मी जाहीर आव्हान सर्व जगातील सर्वांना देतो की बिनचूक सिनेमा सत्य संवादासह अचूक बुद्धिमान भाषेत का ढू न दाखवावा.
तरच मराठी हिंदी ला लाज आहे हे सिद्ध करण्याची शक्यता तीही धुसर कदाचित निर्माण होईल.
सिनेमा पुरता दाखवता आला नाही.
इत्यलम् असो.
KHUP KHUP KHUP SUNDAR MOVIE ,
PREM MHANJE KAY TE HI MOVEI BAGHUN KALEL
PREM HE GHENYACHE NAHI DENYACHE ASATE
har kisi ko khish rakhane ki koshish hi sabse badi pooja hai
chan chita pat ahee Shann puuna yeudee
what a drag- complicated by multiple flashbacks.
Well got a lesson- Those "kandepohe girls" are like olive oil- Never Trust the Label.
kamlesh
no subtitles???
yalach khare prem mhantat nahitar aaj kalache mul. muli fakaatt......
Fact
हा सिनेमा मंदार देवस्थळी दिग्दर्शित वाटत नाही.
फ्लॅशबॅक वरून सिनेमाची स्टोरी कळायला अर्धा सिनेमा जावा लागला.. सारांश वाचला म्हणून स्टोरी कळली तरी.
नाहीतर सिनेमा चे असंबद्ध असुसंगत दिग्दर्शन पाहून सिनेमा कळलाच नसता.
काही संवाद ऐकूच आले नाहीत. किंवा लिहिलेच नसतील.
पारेकर हे नवे निर्माते?????? त्यांच्याकडे
एवढा पैसा कुठून आला? २००९ साली नीलूच्या वडिलांचा व्यवसाय धंदा नोकरी उद्योग काय होता?
तेव्हा एवढ्या आलिशान सदनिकेत रहातोय. चेहर्यावरून तो डमी नलावडे वाटतोय.
गावंढळ खेडवळच वाटतोय. स्वतः श्रीमंत असताना जावई गायक म्हणून धडपडताना मुलीच्या प्रेमाखातर खरे तर त्याने विहंगला घरजावई करायला हवे होते. जावयाला विचारतोय नोकरी काय करता पण
स्व तःचा उदयोग सांगत नाही? ना त्याचं नाव कळतं?
चेहर्यावरून नि लूचा बाप शिपाई वाटतो.
भावी जावयाने नोकरी सोडल्यावर मुलीला त्याच्या भेटीसाठी अडवताना हा मारतो?? खाप पंचायतीची शिकवणी घेतली होती का?
बाप ७ वी पास ,आई साडी चांगली नेसली म्हणून शिकलेली दिसत नाही.
निलू १२ वी पास वाटते. Mcom कुठली ?
विहंगही Mcom, MBA वाटत नाही.
ओकचा अभिनय ओशाळवाणा, केविलवाणा, बापुडवाणा! मिंधा निलूच्या निखिल चा किंवा डॉक्टरचा
जिच्यासाठी अपमान सहन केला तिला टाळाय चे सोडून तिला भेटत रहातो??? वारंवार ?
पैशासाठी १० वी१२ वी पास ओक ही भूमिका करतोय यात नवल नाही.
तो मागास प्रदेशातून मुंबईला आला असावा.
खरा रडतोय? का ग्लिसरीन लावून ?
पण जोकच्या वेळचा भावेचा अभिनय लाजवाब च!
पण वयाच्या २५/२६ वयात N R I निखिल या फालतू नीलूशी लग्न का करतो?
त्याची नोकरी २४ लाख उत्पन्नाची software कंपनी त असावी. त्याच्या लग्नाला त्याचे आईबाप का हजर
नाहीत ? म्हणजे त्याला थर्ड क्लास म्हणून पालिकांनी हाकलून तर दिले नाही??
मुंबईतील redevelope केलेल्या मालमत्तेचा वारस म्हणून?
एवढी श्रीमंती होतीतर liver transplant चा अमेरिकन उपचार नीलूवर करायचा.. बच्चनच्या
मिली त केव्हाच केलाय. कर्करोगावर तसा.
कथानकात कच्चे दुवे चिक्कार
ढिसाळ दिग्दर्शन
अभिनय परबबाई चा, परवीन बाबी किंवा झीनत किंवा शबानाचा तीनही चे मिश्रण
कपडे परवीन झीनतचे, अशोभनीय
बोलणे स्पर्श मधील शबानाचे तिचा आवाजही (दिसणंही उर्मिला कोठारे व) आणखी एका नटीसारखा वाटतो.
पण नवखी असून भावे व परब चांगला अमिन य केलाय.
नेपथ्य डामडौलाचे आहे. कारण स्पष्ट होत माही.
पारेकरला आवाजच नाही.
संगीत बरय. पण बांदोडकरचा आवाज स्पष्ट ऐकूच येत नाही. या माणसाचा नावासकट मला प्रचंड राग येतो ऐकलं तर चिडचिड होते. अगदीच poor
पण प्रार्थना करायच्या गाण्यात किमान ऐकू शकतो.
बाकी नेहमी प्रमाणे बेसूर व भेसूर पारेकर सारखा
निर्मात्याची नातेवाईक आहेच. वशिल्या ची ठेंगणी तट्टाणी!
हिंदीची कॉपी वाटतेच.
स्वतंत्र मराठी सिनेमा वाटतच नाही.
मराठी सिनेमाचे २५व य सुरुवातीला होते. फाळक्यांच्या ऐतिहासिक काळात.
नंतर शांताराम वण कुद्रेनी दिखाऊ पोशाखी पणात दागिन्यांत सारेच प्रभातचे सिनेमे हिंदी फिल्मी पिक्चर केले. गृहपाठात, विमल रॉय, सत्यजित रे, ( नर्गिसने आक्षेप घेतला होता.)
हृषीकेश मुखर्जी, बंगाली मराठी दिशादर्शकांनी चुकीची दिशा दाखवली.
नंतरचे दिशादर्शक अनु ल्लेखनीय. आहेत. २०१५
नंतरचे विषय बरे नट बरे पण पहावेसे वाटले नाहीत. लक्षातही नाहीत.
आजपर्यंत समीक्षा म्हणा प्रतिक्रिया संवेदनशील जागृत नागरिक म्हणून बरेच चित्रपट पाहिले. अभिनय लक्षात राहिले डॉ. लागू, विक्रम गोखले, सुबोध भावे, यांचे
नट्या ठोकळ्याच आंधी सारखे जीत सारखे नायिका प्रधान सिनेमे ही मराठीत नाहीत.
मराठी सिनेमाचा दर्जा व सिने संस्कृतीचे व य घसरतच गेले.
परांजण्यांनी ते लाडिक१८ वर आणले.
तमाशानी खेडवळ बाज आणला.
कोंडक्यांनी शहरी झोपड पट्टीय गावरान पणा आणला.
राजदत्त एखादाच बरा सिनेमा देऊन मेले.
पद्मा चव्हाण च्या नवऱ्याने तोरणेने मात्र बरे सिनेमे केले.
कधी कथा अप्रगल्भ कच्ची, कधी संवाद चुकीचे पटकथा अचरट नेपथ्य हा विषय पूर्वी बरा होता चुका होत्या तरी विशेषतः खेडवळ बरा शहरी चुकलाच
राजा परांजपे चुकतच गेले.
गाणी गदिमांची व संगीत सुश्राव्य म्हणून पाहू नाही ऐकू शकलो.
हिंदीतही एकही सिनेमा जरी त्याला दादासाहेब फाळके आणि इतर अगणित बक्षिसे मिळवली तरी माझ्या सारखे जाणकार रसिक बक्षिस देणं तर राहोच भा रत दगड म्हणून संबोधतील.
मी जाहीर आव्हान सर्व जगातील सर्वांना देतो की बिनचूक सिनेमा सत्य संवादासह अचूक बुद्धिमान भाषेत का ढू न दाखवावा.
तरच मराठी हिंदी ला लाज आहे हे सिद्ध करण्याची शक्यता तीही धुसर कदाचित निर्माण होईल.
सिनेमा पुरता दाखवता आला नाही.
इत्यलम् असो.