सावधान! उद्या धोका आहे | Sushil Kulkarni | Analyser | Rahul Gandhi | Yashomati Thakur
HTML-код
- Опубликовано: 8 окт 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RUclips - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
उद्या अशांतता निर्माण करणारांना अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.
दंगेखोरांना सरळ सरळ पायावर गोळ्या घाला एकाला गोळी घातली कि दंगेखोर जी ला पाय लाउन पळून जातील
मम येशोमती मम रांजण येशोममती ययबाइला अटक करा नबवीती काय या बाईला लोकांना भडकून गोंधळ घालून आरजतका माजवून घालू शकते सावधान इंडिया
काँगेस हि लोक कांहीं पण करूं शकतात सर सावधान इंडिया
हेच ते कॉंग्रेसवाले ज्यानी ब्रिटिशांशी हातमिळवणी करुन स्वातंत्र्य मिळवून दिल अस भासवतात.
सहमत आहे.
यशोमती सिव्हिल वार ची धमकी देत आहे .सरकारने चौकशी केली पाहिजे .
दंगे होणार आहेत उद्या महाराष्ट्रात , योग्य विषय मांडला कुलकर्णी तुम्ही
जो कोणी दंगफसाद करेल त्याचेवर अत्यंत क्डक कारवाई करावी अजिबात सोडू नये
ग्रह मंत्री साहेब पोलीसांना कडक आदेश ध्यावेत
फडणवीसांनी या वक्तव्याची त्वरित दखल घेऊन या बाईवर कडक कारवाई करावी, ही अपेक्षा
देवा कुठपर्यंत ऐकून घेणार आहात अजून काय ऐकायचे राहिले आहे
देवेंद्रजी योगीजी पॅट्रन वापरा
काही करणार नाही. सर्वाना सांभाळून घेणारा सज्जन गृहमंत्री आहे . योगी एखादाच असतो
@@shekharaphale6336 सद्गुण विकृती ने ग्रासलेले आहेत
फडनवीस काहीच करनार नाही
ठाकूर बाई सिव्हिल वॉर होईल अस म्हणतायत.... म्हणजे हे निवडून नाही आले तर हे लोकं धिंगाणा घालणार हे नक्कीच.... पोलिस प्रशासन यांनी सतर्क रहावे.
योग्य जागा दाखवली पाहिजे
या ठाकूर बाईवर पहिल्यांदा कारवाई करायला पाहिजे..
एकूणच महाराष्ट्र सरकार डरपोक आहे. यु पि मधे कोण अशी भाषा करताना का दिसत नाही.
उभ्याने पेला
हि अस बोलते आहे जस काय हिच खानदान संस्थानिक होत.
तिच्यावर लक्ष ठेवायला साध्या वेशातील पोलीस नेमले पाहिजेत
अरे भाऊ असं नको बोलू
संविधानाचा अपमान होतोय
भाषा स्वातंत्र्यावर गदा येतेय.
सॉरी बोट 👈🏻👈🏻👉🏻👉🏻 येतय.
आहो जिथे राहुल गांधीच हे बोलतात तिथे यशोमती बोलणारच
यशोमती ठाकूर सारख्या नेत्यांना खबरदारीचा उपाय म्हणून अटक करावी हि जनतेची मागणी आहे. आधीच यांची रडारड सुरु झाली आहे.
उद्या निकालानंतर जर काही अघटीत घडल तर भडकाऊ विधाने करणारांना
जबाबदार धरण्यात शासनाने कोणतीही
कसर सोडू नये, ज्यांनी ज्यांनी बेताल
वाकत्वे केलीली आहेत,त्यांची सखोल
चौकशी सरकारने करावी ,ही नम्र विनंती,
यशोमती आगाऊ दिसतेय.. मंत्री होण्याची लायकी नाही.
मुख्य मंत्री थंड आहेत् म्हणून् माज आलाय
मी घरकामाला पण अशा बायाना ठेवणार नाही. हा कोठा हिच्यासाठी चांगला राहील.
Yess i agree 👍🏼
राजकीय लोकांच्या मना सारखे झाले नाही तर जनता पेटुन उठेल,, म्हणजे बांडगुळ दंगे करणार,सिध्दु मूसेनला हा भिंडरवाला चा समर्थक होता,
भांडी घासायची पण लायकी आहे का?
ह्या बाईला आजच प्रतिबंधात्मक अटक करावी.
अशा प्रवृत्तीला जनतेने दांडक्याचा येथेच्छ प्रसाद द्यावा
बुडात दांडु घालावा नटवीच्या
Exactly 💯
बोलणाऱ्यांना उचलून आंत टाका . मिलट्री उतरवा, प्रसंगी गोळ्या घाला.
शाब्बास
Right
ही बाई सामान्य नाही तरी एवढी उघड धमकी देते तरीही सरकार काहीच करत नाही म्हणून लोकांना कायद्याची भीती राहिली नाही या ठाकूर बाई च्या मागे कांग्रेस च तुलकीट तर नाही ना ही भीती वाटतं आहे कारण कांग्रेस काहीही करू शकते
आपल सरकार घाबरट वडरपोक आहे तिथ योगीजीच पाहिजेत
मुख्य मंत्री साहेबांनि थंड पणा सोड ला पाहिजे
बुळबुळीत पणा न करता कोणाचाही मुलाहिजा ठेवू नये.
व्यक्ती सामान्य काय अतिसामान्य आहे
कायदा फक्त सामान्य जनतेसाठी आहेत
ठाकूर बाईच्या ह्याविधानाची शासनाने दखल घ्यावी आणि अराजकतेविषयी पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घ्यावी.
कुलकर्णी साहेबांनी स्पष्ट सांगितलेला आहे त्यामुळे राज्यात कुठे दंगा मस्ती करू नये नाहीतर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा हे पोलीस प्रशासनास विनंती आहे
सरकारने याची त्वरीत दखल घेतली पाहिजे व चौकशी केली पाहिजे.
योगीजी झिंदाबाद सर्व प्रकारच्या माफियांना ना जेल ना बेल सीधा प्रभूसे मेल
जर दंगल झाली.तर ह्या बाईना पहिल्यांदा अटक करा.
अटक करून धोपटा
मग काय
भयानक! ताबडतोब ॲक्शन घ्यायलाच हवी. जस काही बाई इरेलाच पेटलीय आणि काही तरी घडणार ही तयारी झाली आहे यात शंकाच नाही. ताबडतोब या बाईना अटक व्हावी ही विनंती
शिंदे- फडणवीस यांनी अतिशय सावध होऊन संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात राहील, याची दक्षता घेतलीच पाहिजे. आपली शिवशाही आहे, मोगलाई नव्हे! वंदे मातरम् 🙏🙏🙏
देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वाची दाखल घ्यावी.
आता उबाठा आर शरद पवार आणि इतरांच्या नार्को टेस्ट केली पाहिजे
या यशोमातीला आत जायची खुमखुमी आली आहे
आंत जायची घाई नाही तर आंत घ्यायची घाई झाली आहे
खरं आहे सुशिलजी. खूप अतृप्त आत्मे भटकत आहेत
फक्त मा. नरेंद्र दामोदरदास मोदीजी🚩
कोनालाही घाबरण्याची जरूरत नाही..
विपक्ष घाबरून गेला आहे, त्यांना पराभव स्पष्ट दिसू लागला आहे
घाबरलेलाच साप 🐍 डसू पाहतो. त्याला वेळीच ठेचले पाहिजे.
इंडी आघाडीचे नेते दिल्ही येथे सुध्दा आंदोलनाच्या तयारीत असल्याचे लुटियन मिडिया सुध्दा सांगत आहे. यातून इंडी आघाडीला लोकशाही मान्य नाही, हे दिसून येते.
विपक्ष त्यात संपूर्ण ठगबंधन
हे सगळे दहा वर्षांत जखमी झालेले आहेत.
जखमी माणसं जास्त घातकी असतात.
अगदी बरोबर बोललात साहेब तुम्ही...... सर्वांनी सावध रहावे हि विनंती
IB, CID, CBI, SRPF, CIRF यांनी इकडे लक्ष द्यावे.
महाराष्ट्र शांत आहे शांतच राहीलय
4 जून पासून देशभरात मिलिटरी तैयार ठेवा ( आठवडाभर )
महाराष्ट्र अशांत करण्याचा विचार असू शकतो.
विचार नाही 😢 प्रयत्न आहे.
Maharashtra nhi purn deshla...
भिंडरावाले का समर्थक रहा मुसेवाला आज क्यूं याद आ रहा है
गृहमंत्री फडणवीसजी याची सखोल चौकशी केली पाहिजे तात्काळ
ह्या सर्व गोष्टींचा मास्टर माईंड कोण आहे ते ओळखले पाहिजे.
वरील सर्व गोष्टींचा मास्टर माईंड काका संजयराऊत ऊबाठा आणि आदित्य यांनी लंडन मध्ये कट रचला आहे.
एकच एक ख्वाजा
राज्यातलेच नाही तर देशात काही तरी गडबड होण्याची शक्यता आहे. पण घाबरून चालणार नाही.
आत्ता मस्ती केली तर विधानसभा आहेच की
खटाखट निकाल
विरोधकांनो रवीचा डाव खेळणे सोडा,जनता तुमची दादागिरी सहन करणार नाही.. पुढच्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल..
न बोलणारे यांनी अंतरवली सराट्टी इथे ट्रेलर दाखवला आहे तर पोलिसांनी जास्त सतर्क असणे जरुरी आहे.
सिव्हिल वार होईल
असेच ऊबाठा याने अयोध्या बाबत विधान केले होते.
यांना कशे आधीच माहिती मिळते.
बोलीविता धनी शोधावा !!
हिला प्रतिबंध कारवाई बाबत समज देणे गरजेचे आहे.जर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला सरकारी मालमत्तेची हानी केली तरी कोणी असो घरी एका पायावर जावे लागले पाहिजे.आणि सर्व रक्कम सक्तीने वसूल करावी.
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी अश्या वेळी बोटचेपी भूमिका घेऊ नये असे मला वाटते हया सर्व गोष्टींचा चोख बंदोबस्त व्हायला हवा राज्य व राष्ट्र सुरक्षित राहिले तर आपण सुरक्षित राहू
सन्माननीय सुशिलजी तुम्ही एक सुरक्षा सम्बधी देशाला चांगला संदेश दिल्या बद्दल आपला खूप खूप आभारी आहे
आपला हित चिंत्तक
अनंत किनगावकर (छत्रपती सम्भाजी नगर )
जय परशुराम 🙏🙏🙏🙏
केजरीवाल सारखे आपला ही नंबर आहे गोंधळ निर्माण करून आपल्या देशात कसा अन्याय केला जात आहे हेजगा पुढे दाखवणयाचा प्रयत्न यांच्याकडून केला जाणार आहे
सुशील सर! जोपर्यंत मोदीजी आहेत तोपर्यंत अशा बाष्कळ बडबड करणारी फक्त तोंडाची वाफ जिरवू शकतात बाकी काहीच करु शकत नाही! फक्त एकच काम करायचं मोदी साहेब आणि नंतर योगीजी यांना आपण सर्वांनी खंबीरपणे साथ देणं आवश्यक आहे.
Well Said 👌
Nakkich
कुलकर्णी साहेब तुम्ही अगदी खरं बोललात खरं बोललात राजकारण्याचं काहीच खरं नाही कुठे आग लावतील सांगताच येत नाही खरोखर पोलीस प्रशासन सज्ज राहायला पाहिजे
सिव्हिल वार होईल अशी धमकी देणं हे लोकशाहीला धोकादायक आहे.
यांच्यावर कारवाई व्हायला हवी. उघड उघड धमकी देत आहेत त्यांना 😡😡😡
अतृप्त , भटकता आत्मा आणि त्यांचे चेले कुठल्याही थराला जाऊ शकतात.
अशी प्रक्षोभक विधाने करणार्यांना मतमोजणी सुरु होण्या आधी अटक करणे शांतता राखण्यास आवश्यक आहे.
उत्तर प्रदेश च्या DGP नी खडसावले आहे की दंगे केलेले चालणार नाहीत...महाराष्ट्राचे कुठे आहेत DGP??
यशाची मती गेली आहे डोक्यात.....
यांना समाज, देश, देशाची सुरक्षितता याच्याही काही देण घेण नाही. अश्याना लोकांनी जागा दाखवायला पाहिजे
उद्या निवडणुकीचे निकाल लागल्यावर नवीन राजनीतिक समीकरण आकाराला येतील अशी शक्यता आहे परंतु मी महाराष्ट्रीयन असल्यामुळे महाराष्ट्राची शांती आणी एकता कायम ठेवणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे
सुशीलजी धन्यवाद,
ज्या ज्या राजकारण्यांनी ही अभद्र भाषा वापरली आहे,त्यांच्या विरुद्ध कड़क कायदेशीर कारवाई व्हावी, आता न्यायालायानी शांत राहु नये,स्वतः या भड़क विधानांची दखल घ्यावी .
सुशीलभाऊ यांची तळमळ सार्थ आहे. लोकांना सावध केल्याबद्दल आभार. लगोलग ध्वनीचित्रफित दाखवल्याने त्याचे गांभीर्य लगेच समजले. धन्यवाद.
गृह खात्याने या विधानाचा विचार करुन वेळीच जनतेची काळजी घ्यावी
ही अशी वक्तव्ये करणार्यांवर देशद्रोह हा आरोप ठेवून अतिशय कठोर कारवाई झालीच पाहिजे, सामान्य माणसाने सावध राहावे.
सत्तेसाठी यांची मजल बघा
एक म्हणते सिव्हिल वार होईल
एक म्हणते रेल्वे मध्ये जाळपोळ होईल
म्हणजे यांचा राजनीतीचा स्तर बघा
हे जनतेचे काय भले करु शकतात.
यांचा पुर्ण नियोजन झालेले दिसतोय , निकाल विरोधात गेला तर आपल्या लोकांना दंगली करण्याचे आदेश देणार असे दिसतोय .
यशोमती ताई..भविष्यात काहीही शुभ.अशुभ घडू शकतात..परंतु तुम्ही हुशार राजकारणी आहेत..गुन्हेगार असल्या सारखी भाषा शोभत नाही यशोमातीला.. 🚩
अगदी योग्य बोललात. सरकारने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
First Comment BJP will absolutely win 💯percent
गृहमंत्री यांनी याबाबत अतिशय कडक निर्णय घेणे आवश्यक आहे
प्रती योगीजी महाराष्ट्रात अत्यंत आवश्यक आहे .
काँग्रेस साठ वर्षे सत्तेत असताना विरोधकानी शांतपणे निर्णय स्वीकारून लोकतनराचा आदर केला होता.
मला वाटत नाही ह्यांची हिम्मत होईल, आणि जर कोणी केली तर ती त्यांची सर्वात मोठी चूक असेल.
यशोमती नेहमी या पध्दतीने बोलतं असते अतिशय गर्विष्ठ आहे
बीड मध्ये तर अगोदपासूनच रडायला सुरु आहे
यांच्या कडून काही होत नाही सुशील जी भोकते वो काटते नही❤
आता महाराष्ट्र भाजपच्या वरणभात टाईप राजकारणाचा कंटाळा आला आहे. आता गरज आहे योगी किंवा हेमंत बिस्व सरमा सारख्या खमक्या नेत्याची गरज आहे. जय भवानी जय शिवराय.
येथे शिंदे ,फडणीस कामाचे नाही,येथे योगीच पाहिजे.
फडणवीस हे चांगले नेते असले तरी एकदम लेचेपेचे गृहमंत्री आहेत, हे यांना माहीत आहे.
त्यांना कडक कारवाई करावी लागेल
💯 right I agree with you
अगदी बरोबर बोललात खरंच फडणवीस चांगले नेते जरी असले तरी अगदीच लेचेपेचे गृहमंत्री आहेत
माझ्या मनातलं बोललात, हे काँग्रेस आणि लिब्रान्डु चा बंदोबस्त फक्त योगी, मोदी शहा करू शकतात
मताचा विचार न करता फडणवीसांनी दोषीवर कायद्याने कडक कारवाई करावी@@MeraBharatMahan___808
याचा मास्टरमाइंड सर्वांना माहीत आहे
लोकांनीच मत दिले आहे मग लोक का चिडतील याचा अर्थ दंगल करायची आहे
सगळीकडे सैन्याला पाचारण, सरकारने करावे. सावध राहिले पाहिजे.
पाकिस्तान, चीन, कॅनडाचा नीट बंदोबस्त नमो नी केला मग हे कोण लागून गेले? यंत्रणा सज्ज आहे, काळजी नसावी.
सुशिल जी अगदी बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही!
लोकमताचा अनादर करण्यासाठीच 20219 मध्ये मविआ ची स्थापना झाली आहे. याचं नेतृत्तव बरेच बुजूर्ग करत आहेत.त्यामुळे कधी नव्हे ती भयावह स्थिती आहे
अगदी सत्य भविष्य सांगितले आहे ,
नक्की च दंगे घडवून आणणार।
पण हे कसं शक्य आहे कसं बोलतात ठाकुर मँडम जो कोणी निवडुन येईल तो तर जनतेच्या मतदानावर येईल
Hi Ati Hushhar Baae Aslyamule Gara Garat Jaaun Marpit Karel Ase Watate 😂😂😂
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी मते कितीही पडली तरी मविआ उमेदवारांनाच विजयी घोषित करावे अशी त्यांना अप्रत्यक्ष धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून बाईवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे.
jarange patil❤❤❤
सुशीलजी विषय खूप गंभीर आहे तुम्ही अगदी बरोबर बोललात
सर मार्गाला वागणं विरोधी पक्षाला जमत नाही म्हणून लोकांचा त्याच्यावरचा विश्वास उडतो
यशोमतीला अटक करुन चौकशी केली पाहिजे काही तरी कट कारस्थान असू शकते किंवा पराभवाची भीती , मनोरुग्ण असण्याचे लक्षण
हा धोका मलाही वाटतो ,जशी परिस्थिती निर्माण केली जात आहे त्या वरून ही शक्यता जास्त वाटते ,सर्वानी अफवाना बळी पडू नये .
कुलकर्णी सर,तुम्ही फार छान काम करताय,प्रशासनाला आणि सामान्य जनतेला सावध करण्याचे.आता सामान्य लोकांचे खरं काम आहे.स्वतः शांत रहाणे व एकजूट राखणे...
Legal action should be taken against her.
संदिग्धना घरातच नजरबंदी करून टाकावे
प्रिय सुशीलजी,
तुमची भिती रास्त आहे.
सत्तेपसूं दुर रहिल्याची दुख आहे
खर तर देशभरात मिलिटरी पाचारण केली पाहिजे, सुरक्षितता आणि सुव्यवस्था हा सामान्य नागरिकांचा हक्क आहे
हवं तर आदित्यनाथ योगी यांच्याकडून मोठे 100 बुलडोझर्स मागवा आज रात्रीच...
काहिहि होणार नाहि....! ! जयश्रीराम ! ! जयश्रीकृष्ण ! ! सुदर्शन चक्र फिरविले जातील...😊
योगी आदित्यनाथजी सारखी जय्यत तयारी करून जे गोंधळ घालतील त्याच्यावर कडक कारवाई व्हायला हवी. यशोमती ठाकूरच्या वक्तव्यातून यांचाच प्लॅन तयार असेल.
You are absolutely right sir 🌹🙏
यशोमती ठाकूर व अन्य काही लोक बोलत आहे अशा लोकांवर नजर ठेवून पोलिसांनी सतर्क राहिले पाहिजे. हो वेडीस अशा लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे.
Chaan vishleshan