बराचसा भाजपा congressyukt झाला..भारताच्या हृदयात महात्मा गांधी, dr. Babasaheb Ambedkar असल्याने व विश्र्ववदनिय या दोन्ही नेत्याच्या विचारांवर चालणारा पक्ष काँग्रेस असल्याने कोणी ही काही प्रचार केला तरी भारत कधीच काँग्रेसमुक्त होऊ शकत नाही..😊
ताई! मन:पूर्वक शुभेच्छा! मुंबईत जो धुडगूस घातला होता? तो आम्ही लक्षात ठेवला होता. आता विधानसभा त्याच पद्धतीने लढून विजयी व्हा! उद्धव ठाकरे! यांचे सहकार्य लाभले हेही नसे थोडके. महा विकास आघाडी! कडून सामान्य जनतेच्या खूप अपेक्षा आहे.हीच गोष्ट मुंबईत अमोल किर्तिकरांच्या बाबतीत घडली आहे. तुम्हा सर्वांचे! जनतेचे!आघाडी नेत्यांचे परत एकदा अभिनंदन!❤❤❤
ताई हे विसरू नका की काँग्रेसला महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब यांच्यामुळे संजीवनी मिळाली आहे. काँग्रेसला या दोघांचा फायदा झालेला आहे जरी सीट काँग्रेसची जास्त आली असली तरी...
Very true only because of uddhavji we have casted our in favour of Congress and ncp Sharad pawar saheb but now they are talking about who is big brother in Maharashtra. Uddhav saheb is real hero of this mva big win.
आता मी मोठा तो लहान करू नका? बी.जे.पी. वाले काड्या घालण्यासाठी तत्पर आहे.आताच शिवसेनेला 9.जागा मिळाल्या? ही पुडी त्यांनी सोडून दिली आहे. परंतु महाराष्ट्रात मोदींना! अंगावर घेण्याची,त्याचप्रमाणे प्रत्येक भाषणात अरे! ला का रे! करून अंगावर घेण्याची हिंमत श्री.उद्धव ठाकरे! यांनी दाखवली.हे फार कठीण काम होत. पण सगळे यशस्वी झालात ह्याच्यापेक्षा एकजूट विधानसभेला दिसली पाहिजे? आणि हे गद्दार...खोके सरकार उलथून पडले पाहिजे😢 हीच सामान्य जनतेला अपेक्षा आहे.
जेव्हा पासून यशोमती जी ठाकूर यांनी त्या भंगार व्यक्तीस गाडीवर उभे राहून डिवचले तेव्हा पासून मी त्यांचा फॅन झालो आहे आता तिला कळलं असेल हनुमान चालीसा कुठं वाचायची ते धन्यवाद यशोमती जी आणि बच्चू कडू जी ❤❤❤❤
अमरावती जिल्हा भाजप मुक्त झाला याचे श्रेय खास करून यशोमती ताई यांना जाते कारण अस की त्यांनी जीवतोड मेहनत घेतली आणी मतदारांना आपल्या कडे आकर्षित करण्यात यशस्वी झाले.
सुसंस्कृत यशोमती ताई आपला आम्हाला अभिमान आहे.ताई तुम्ही पवार साहेबांच्या पक्षात असायला हव्यात असं वाटतय.तसं झाल तर शरद पवार साहेब, महाराष्ट्र व तुमच्यासाठीपण चांगलं होईल.
मॅडम महाराष्ट्र तील जनता खूप खुश झाली आहे आसाच माज उतरवला पाहिजे राणा तुम्ही आता येथून पुढे उद्धव साहेब ठाकरे यांच्या नादी लागू नका ज्यांनी ज्यांनी ठाकरे यांची पंगा घेतला त्यांचे असे वाईट अवस्था होते हा फक्त नवनीत राणा मॅडमला इशारा आहे
Jai Maharashtra Mother of Amravati. Take the Charge of Maharashtra For the Rebuild Congress party.We Very much Hope full Form you.Once Again Jai Maharashtra Mother of Amravati.
उद्धव ठाकरे यांनी बंटी बबली ला त्यांच्यात किती दम आहे हे दाखवून दिले व त्या दोघांना तुम्ही स्वतः च्या घरी हनुमान चालीसा म्हणत बसा हा संदेश त्यांना दिला व त्यांची मस्ती उतरवली.
राणा दापंत्याची दादागिरी रगेली व पैशाचा माज खुप वाढला होता ते अमरावतीचे जनतेला आवडले नाही म्हणूनच त्यांना माती चारून पाणी पाजले तेथील जनतेचे खुप खुप हार्दिक अभिनंदन मस्तीत आलेल्यांना त्यांची मस्ती असीच जिरवायला पाहिजे 🎉🎉
राणाबाई पडली हे ऐकण्यासाठी लॉकडाउन पासून वाट पाहत होतो.....
अमरावती वासियांचा खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मॕडम , मोठा विजय .. महाराष्ट्रातील जनतेला आनंद झाला..
बच्चू कडू साहेब तुमचा पण खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई खूप मोठा लढा जिंकला तुम्ही
लोकसभा निवडून सगळ्यात समाधान result म्हणजे मुजोरी नवनीत राणा चा पराभव
या विजयात ताईची खूप मेहनत व शिस्तबद्ध नियोजन......
धन्यवाद मॅडमजी💐🙏 हार्दिक अभिनंदन साहेबांचे,💐🙏
योगेच बोलता यशोमतीताई धन्यवाद एक लोकनियुक्त सरपंच कोल्हापूर
सरपंच डायरेक्ट खासदार
ताई खरोखरच तुम्ही ठामपणे वानखेडे यांच्या मागे उभ्या राहिल्या ❤❤❤
ताई तुम्ही एक नंबर
मी उद्धव साहेबां चा शिव सैनिक
तुम्हाला जय महाराष्ट्र🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌
मला अमरावती मधील राजकारण माहीत नाहि परंतु, यशोमती ठाकूर यांचे MVA सरकार मधील मंत्री म्हणून कार्य खूप चांगले आहे....
काँग्रेस मुक्त भारत तर कधीच होऊ शकत नाही, परंतु भाजपा मुक्त भारत झाले तर आनंदच होईल😂😅
लवकरच झाले तर बरे
बराचसा भाजपा congressyukt झाला..भारताच्या हृदयात महात्मा गांधी, dr. Babasaheb Ambedkar असल्याने व विश्र्ववदनिय या दोन्ही नेत्याच्या विचारांवर चालणारा पक्ष काँग्रेस असल्याने कोणी ही काही प्रचार केला तरी भारत कधीच काँग्रेसमुक्त होऊ शकत नाही..😊
@@PritamRajgadkarbarobar bhava
❤
हिंदू धर्म आहे तोपर्यंत देश भाजपमुक्त होऊच शकत नाही.
कोणीतरी नवनीत राणा ची मुलाखत घ्या
😂
अभिनंदन यशोमती ठाकुर याचं धन्यवाद अमरावतीला योग्य खासदार दिल्या बद्दल आपलं आभार 🎉🎉🙏🙏
बंटी बबली उर्फ नवनीत राणा पडली याचा खूप आनंद आहे.. बीजेपी ची चमची गिरी करणारी बाई. मस्ती आली होती दोघांना पण
banti aahe ajun tyala padayacha aahe
खरेतर केंद्र सरकार समाप्त झाली पाहिजे म्हणून लोकांनी वोट दिलें.
यांचाच बेस वोट BJP कडे आहे तर कश्याच्या जोरावर हे केंद्र सरकार समाप्त करणार......
ताई! मन:पूर्वक शुभेच्छा! मुंबईत जो धुडगूस घातला होता? तो आम्ही लक्षात ठेवला होता. आता विधानसभा त्याच पद्धतीने लढून विजयी व्हा! उद्धव ठाकरे! यांचे सहकार्य लाभले हेही नसे थोडके. महा विकास आघाडी! कडून सामान्य जनतेच्या खूप अपेक्षा आहे.हीच गोष्ट मुंबईत अमोल किर्तिकरांच्या बाबतीत घडली आहे. तुम्हा सर्वांचे! जनतेचे!आघाडी नेत्यांचे परत एकदा अभिनंदन!❤❤❤
Yashu tai jindabad
ताई हे विसरू नका की काँग्रेसला महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब यांच्यामुळे संजीवनी मिळाली आहे. काँग्रेसला या दोघांचा फायदा झालेला आहे जरी सीट काँग्रेसची जास्त आली असली तरी...
Actually खूप ठिकाणी मशाल ले व्होट द्यायचे होते पण काँग्रेस ले व्होट द्यावे लागले
Very true only because of uddhavji we have casted our in favour of Congress and ncp Sharad pawar saheb but now they are talking about who is big brother in Maharashtra. Uddhav saheb is real hero of this mva big win.
आता मी मोठा तो लहान करू नका? बी.जे.पी. वाले काड्या घालण्यासाठी तत्पर आहे.आताच शिवसेनेला 9.जागा मिळाल्या? ही पुडी त्यांनी सोडून दिली आहे. परंतु महाराष्ट्रात मोदींना! अंगावर घेण्याची,त्याचप्रमाणे प्रत्येक भाषणात अरे! ला का रे! करून अंगावर घेण्याची हिंमत श्री.उद्धव ठाकरे! यांनी दाखवली.हे फार कठीण काम होत. पण सगळे यशस्वी झालात ह्याच्यापेक्षा एकजूट विधानसभेला दिसली पाहिजे? आणि हे गद्दार...खोके सरकार उलथून पडले पाहिजे😢 हीच सामान्य जनतेला अपेक्षा आहे.
काँग्रेसच्या वातावरणामुळे ठाकरेचा आणि शरद पवारांचा फायदा झाला
महविकासाघडी चा विजय आहे महारष्ट्र विजयी झाला
माझ्या आवडत्या नेत्या आहेत.. यांचं बोलणं, रुबाब, एकूण व्यक्तिमत्व खूपच प्रभावी आहे..
मुख्यमंत्री व्हा ताई
नवनीत राणा पराभूत झाल्या बद्दल यशोमती ठाकूर मॅडम तुमचं अभिनंदन
जेव्हा पासून यशोमती जी ठाकूर यांनी त्या भंगार व्यक्तीस गाडीवर उभे राहून डिवचले तेव्हा पासून मी त्यांचा फॅन झालो आहे
आता तिला कळलं असेल हनुमान चालीसा कुठं वाचायची ते
धन्यवाद यशोमती जी आणि बच्चू कडू जी
❤❤❤❤
खरतर बचु भाऊ यांच अभिनंदन कराव म्ह काँग्रेस चे वानखेडे विजयी झाले
ताई अभिनंदन......
सर्वात पहिले तुम्ही बच्चू कडू चे आभार मानले पाहिजे
महाविकास आघाडी जिंदाबाद !! आता असंच काम विधानसभेला पण करा. यशोमतीताईंचे अभिनंदन
Educated Yashomati ji and Humble grounded Balwant ji...great victory 🙌 Both the person..talk less but effect more...🤘
ताई खूप सांस्कृतिक परंपरा आणि भाषा 🎉
टागोर ताई जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय शिवराय
यशोमती ताई ठाकूर, नारीशक्ती, गॉड मदर,किंगमेकर, साथ असावी तर अशी उभ्या महाराष्ट्राने पाहिले.जबरदस्त.🎊💐✌️💐🎊 तो व्हायरल व्हिडिओ gr 8.
Yashomati ताई जिंदाबाद
Congratulations mam ji Aap logo ke mehnat Rang layi🎉
पंजाब निवडून आल्याबद्दल वानखडे भाऊचा आणि यशोमती ताईंना हार्दिक शुभेच्छा
यशोमती ताई तुमचा खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
यशोमती ठाकुर ग्रेट लीडर ❤❤
महाराष्ट्रातील जनतेला सर्वात आनंद देणारा निकाल अमरावती करांनी दिला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार ✌️👃💐💐💐
आमची एक इच्छा आहे नवनीत राना चा interwiew घ्या
अमरावती जिल्हा भाजप मुक्त झाला याचे श्रेय खास करून यशोमती ताई यांना जाते कारण अस की त्यांनी जीवतोड मेहनत घेतली आणी मतदारांना आपल्या कडे आकर्षित करण्यात यशस्वी झाले.
सुसंस्कृत यशोमती ताई आपला आम्हाला अभिमान आहे.ताई तुम्ही पवार साहेबांच्या पक्षात असायला हव्यात असं वाटतय.तसं झाल तर शरद पवार साहेब, महाराष्ट्र व तुमच्यासाठीपण चांगलं होईल.
नवनीत राणा यांच्या विरोधात जनताच होती...आणि आंबेडकरी समाज राहुल गांधींच्या मागे उभा राहिला म्हणूनच गड जिंकला
कसलीही शक्ती नाही ओ जनतेला बदल हवा होता... सर्व श्रेय सर्व सामान्य जनतेला
अमरावती लोकसभा मतदारसंघातील जनतेला खूप खूप धन्यवाद... बबली घरी बसवली
Yashomati Thakur Zindabad
जय महाराष्ट्र ताई
खूप खूप 🙏🙏
जय महाराष्ट्र ताई
🎉अभिनंदन ताई
Right 👍 ताई
मॅडम महाराष्ट्र तील जनता खूप खुश झाली आहे आसाच माज उतरवला पाहिजे राणा तुम्ही आता येथून पुढे उद्धव साहेब ठाकरे यांच्या नादी लागू नका ज्यांनी ज्यांनी ठाकरे यांची पंगा घेतला त्यांचे असे वाईट अवस्था होते हा फक्त नवनीत राणा मॅडमला इशारा आहे
Jai Maharashtra Mother of Amravati. Take the Charge of Maharashtra For the Rebuild Congress party.We Very much Hope full Form you.Once Again Jai Maharashtra Mother of Amravati.
Great❤❤❤
Tai thank you🙏🙏🙏
All Right madam very good
वेल्डन यशोमती ताई यशोमती ताई
मॅडम खूप छान बोलता
Yashomati tai Zindabad
अमरावतीचा विजय हा यशोमती ताईचा विजय आहे
Changli vichardhara
Yashomati tai abhinadan 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🙏
यशोमती ताई❤❤
❤🎉🎉
उद्धव ठाकरे यांनी बंटी बबली ला त्यांच्यात किती दम आहे हे दाखवून दिले व त्या दोघांना तुम्ही स्वतः च्या घरी हनुमान चालीसा म्हणत बसा हा संदेश त्यांना दिला व त्यांची मस्ती उतरवली.
दहा दिवस आधी विजयी झाले होते वानखडे साहेब जनतेचा विश्वास होता
I saport ताई आणि सुखद अनुभव राणा पराभव
काय नाचत होती तुझा नाचत खुपच आवडला😮😮
1 no kaam kel
चैत्यभूमी वर ही जाऊ द्या त्यांना...ताई
Well done Amravati 👏
Janten nahi tr bachhu bhau ni sath dili
ताई खूप खूप धन्यवाद ❤❤
Congratulations Tai 🎉
कटर ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय
Jabardast kam kela Tai ney
Tai, go ahead ,we are proud to you🎉
येशोमती ताई नाही यशोमती शेरणी ताई.. 🌹🌹🌹🌹🌹
Navnit rana ata aramat hanuman chalisa gharat vacha
ताई मुबारक हो
Caption तर बरोबर लिहा रे
Yashomati Tai saheb barobar bolat aahe rana la bolnyachi paddhat ajun samajli nahi Tai pasun shikayala hav
Barobar tai jantela cha new candidate pahije hota ani te zl pn
King Maker of Amravati
खूप छान ताई ❤
महाराणा प्रताप विरुद्ध अकबर कडून मानसिंग लढला होता. ....
मुंबई टक साठी
ओपन स्पेस वाचवा
पर्यावरण वाचवा
❤
Question kay 'Balwant wankhade yana kasa harawla' jinkhla koan?
Yaa Chandal Bai La Devi Maa Mhanat Ahe YZ patrakar
Hindu vote phkt thakare mule bhetle❤
Veri.Good. Tai
Good
अती तेथे माती
सर्वात जास्त आनंद नवनीत राणा पडली यांचा महाराष्ट्र वाशियांना आहे.
ho tie
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Jaybhim
Sarv amravati karanche abhinandan 👍👍
तुम लढो हम तुम्हारे साथ है काँग्रेस प्रेमी
राणा दापंत्याची दादागिरी रगेली व पैशाचा माज खुप वाढला होता ते अमरावतीचे जनतेला आवडले नाही म्हणूनच त्यांना माती चारून पाणी पाजले तेथील जनतेचे खुप खुप हार्दिक अभिनंदन मस्तीत आलेल्यांना त्यांची मस्ती असीच जिरवायला पाहिजे 🎉🎉
काँग्रेस जय हो 👍