एसटी कामगारांचा 'गिरणी कामगार' होईल असं म्हणलं जातंय, पण गिरणी संपाचं नक्की काय झालं होतं ? BolBhdiu
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #BolBhidu #STStrike #SharadPawar #MillWorkersStrike #गिरणीसंप
एसटी कामगारांचा 'गिरणी कामगार' होईल असं म्हणलं जातंय. कारण 'संप' कधी संपवायचा हे न कळल्यामुळे मुंबईतला “गिरणी कामगार” संपला…! नक्की गिरणी संपाचं काय झालं होतं ?
एसटी संप गेल्या ५ महिन्यांपासून सुरुये, मागण्या करण्यात काहीही गैर नाही पण मागण्या मांडताना कुठपर्यंत मांडाव्या, संप कुठपर्यंत ताणावा याला देखील मर्यादा आहेत असा 'सुर' एका स्तरातून दिसून येतोय.. एसटी संप तुटेपर्यंत ताणला जातोय का ? एसटी संपाचा गिरणी संप होईल काय ? जशा गिरणी कामगारांच्या संप संपण्याला त्यांच्या अवास्तव मागण्या कारणीभूत होत्या का ? तेच एसटी संपाच्या बाबतीत होतंय ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने चर्चीले जातायेत. याच विषयावर आज आपण बोलूया..
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
माहिती अर्धवट सांगितली.
मराठी माणूस म्हणजे गिरणी कामगार संपवायला काही नेते सक्रिय होते?
हे १००%सत्य आहे?
Aaj pan tech chalu ahe, sadavarte ha dalal ahe fakta, tya mage mothe nete ahet
Tyat pawar yanch nav agres ahe
@@RiderMH46 खरे आहे.
पण अशे काही नेते पडद्यामागे होते?
ज्यांनी मुद्दाम च मराठी कामगार संपवला.?
@@RiderMH46 फक्त पवार नाही.
Ajj hyancha Marathi Manus
Udo udo karo
Tech Javabdar ahet
मी एक गिरणी कामगार चा मुलगा.... गिरणी त वडील जाबर होत.... आमच्या गावातील 15/20 लोक गिरणी कामगार होती पण... सगळ्या चे हाल खुप वाईट आहेत.. मुंबई सोडली राव.. शेती करतात पण डोंगरावर शेती काय येणार (पाऊस वर अवलंबून शेती) एक पिढी संपलीपण न्याय भेटला नाही राजकीय.... पार्टी मोठ्या झाल्या... गिरणी कामगार देशो धडीला लागला 😌😌😌
Khachu nakos mitra.
गिरणी कामगारा ना संपवलं कुणी ? पवार साहेब आणी शीव सेना या लोकानी खूप पैसा कमवला हेच सत्य आहे
Shivsena che Krushna Desai hatya prakarnat charcha hoti
Balasaheb, ani Sharad Pawar he Don mc. Aani aata tyanchech mula , te pan mc. Ani janata ?? Ti Haramkhor !
@Rutwik Satya Satya asat. Amhi ajun bhoghtoy.
St कामगाराचे मग मोदरी च्या पक्षाने किती घेतले
आपण म्हणता ते बरोबर असावे कारण हा संप सुरू झाला त्यावेळी आम्ही शाळकरी होतो.
आणि कोहिनूर मिल नायगांव भागातच रहात होतो हा संप जवळून अनुभवलेला आहे.
गिरणी कामगारांचे अनेक प्रकारचे हाल झाले होते.पुन्हा जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
धन्यवाद
Sir kay kay zala hota teva ? Amchya sarkhya tya nantar aalelya generations na mahit nahiye kharach kahi.......
कामगारांनी हॆ लक्षात ठेवावे की आज खेडेगावात जवळपास 80%लोकांकडे बाईक व इतर छोटी मोठी वाहने आहेत तसेच सहा सीटर गाड्याही भरपूर चालतात त्यामुळे ST गरज कमी झाली म्हणून लोकांनी सपोर्ट केला नाही त्यामुळे ST ला आता खूप मिळाले आहे ते घ्यावे अन्यथा गिरणी कामगार च होणार
Hyanna bhadkavnare ahet , sadavartya sarkhe
भाऊ सपवले कोणी
Ye Darr hona chahiye. Sarkar madhe Ashi bhiti rahili pahije, magach tar ti Jantecha Aikel. ST workers cha mill workers ya dashkat tar nahi honar. Karan fakt 20% Bhartiyan kade 4 wheeler ahe. Maharashtrachi janta ST karamcharancha Vina rahu shakat nahi hai Kathor Satya ahe.
एसटीच्या जागा राजकारण्यांना बळकावू द्यायच्या का मग,,,,,,,,
S.t. cha pagar kay tu denar ahe kare
संप शक्य तो करू नये, आतल्या आत मालकांना व अधिकारी वर्गा बरोबर बातचीत करुन वार्ता करावीं,... पण चुकून ही राजकीय पक्षाच्या नादाला लागून धंदेवाईक स्वार्थी संप कधीच करु नये
बंद गिरणी खालील जमीनेचे वाढलेले भाव तसेच जुन्या यंत्रांची आयात व त्यावर घेतलेले कर्ज यातून मुक्त होण्याची गिरणी मालकांची इच्छा यामध्ये काही गिरण्या आगीत राख केल्या.
अगदी मनातलं मांडल तुम्ही.आज ST ची पण तीच अवस्था आहे.लोकांनी खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारल्यामुळे गाड्या महाग झाल्या, आणि ST ची गरज कोणाला आता वाटतं नाही.आधी दिवाळी, उन्हाळा या दिवसांमध्ये गाड्यांना किती गर्दी असायची, आता तर गाड्या बंद आहेत तरी काही जाणवत नाही
संप करून काहीच मिळत नाही कामगारांना फायदा फक्त युनियन अध्यक्ष आणि राजकीय नेते करून घेतात पण हे कामगारांना कळतं नाही
म्हणून तर दत्ता सामंत मारला ना भाऊ भरपूर पैसा खाऊन बसला कामगाराच्या नजरेत आला आणि त्याला पण घोडा दाखविला कामगारांनी
गिरणी कामगारांच्या शोषणातून आजची मुंबई उभी आहे.
आणि काही राजकीय पक्ष सुध्दा...।
Ani maharashtra chya shetkarya cha shoshun karun pan.
Mumbai cha jast Tari cotton ha vidharbhachya berar tun yaycha.
Dr.B.R.Ambedkar is the only leader who has a genuine concern for labours.
Rest all politicians has jus used labours for their self interest.
True👍
Ekdum Barobar
Ekdam सही
pan ajj tyacha naav ghuen pan loka ghan politics karat ahe, reservation chya nava khali kiti vait avasta ahe he distach.
Babasaheb yanni sarvanna saman hakka milava mhnaun reservation anala, but ajj tyannach manarare loka tyacha gair vapar karat ahe. but ata time alay ki reservation caste bhaghun na deta income baghun dyava
एस टी कर्मचाऱ्यांची विलीनीकरण करण्याची मागणी रास्त वाटत नाही. कारण कोणतेही सरकार असले तरी ते आता अधिकच्या कर्मचाऱ्यांचा पगाराचा भार घेण्यास तयार नाही तसेच एका महामंडळाचे विलीनीकरण केले तर इतर 42 वेगवेगळी मंडळे आहेत त्यांचा भार सुद्धा सरकारला उचलावा लागेल. त्यामुळे विलीनीकरण शक्य वाटत नाही.
साहेब 42 महामंडले आहेत त्यांचा पगार सारखा आहे का ? सवलती सारख्या आहेत का ? किती महामंंडले ही सफेद हत्ती बालगळ्या सारखी आहेत.
आपण माहितीच्या अधिकारत माहिती मागवू शकता.
धन्यवाद
@@vijaysurve5496 तेच तर मीपण म्हणतोय की विलीनीकरणनाची मागणी रास्त वाटतं नाही, त्यांचा पगार राज्य कर्मचाऱ्यांसारखा वाढवून द्या किंवा तशा सवलती द्या या मागण्या योग्य वाटतात.
विलिनीकरण झाले तर,सवलत घेणारे जनतेस व रोख प्रवास करणारे प्रवाशी बंधू ना ही स्वस्त दरात सेवा उपलब्ध होईल,उदा.तेलंगण मध्ये २०० किमी. प्रवास १४५ रू. व आपले कडे ३१५ रू.,मोजावे लागतात.१०० रू.चे आपण तिकीट घेतले तर ५१ रू.सरकारी ट्याक्स व टोल दिला जातो.
@@vijaysurve5496 aho pan jevha te nokri madhe ale tevha tyana mahit hote ch na ki st ek sarkari maha madal ahe...mag tevha ch dusri nokri ka nahi pakdli tyani
गिरणी कामगारांच्या सर्वविनाशास कारणीभूत ठरलेला एकच हैवान! दत्त्या सामंत! उठसूट चक्के जाम करायचा रिकामचोट!
My Dad was Textile Mill employee in 1970-80's.
Our family went through very difficult period due to these Strikes.
Everything changed after that....forever
गिरणी कामगार मुंबई मधून हद्दपार होण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला.
अचूक निरीक्षण कालबाह्य होण्या अगोदर संप मागे घेतला जावा मुळात एसटी दुर्बळ झाली ऊ
अतिशय सुंदर वर्णन केले.जवळून पाहता आली आहे .कामगारांची उपासमार .काही वेडे झाले.गावी गेले.
गिरणी कामगाराना राजकीय पक्षांनी च संपवले , आज गिरणी कामगारांना घर कुठे तर ठाण्यात कारण मुंबई मध्ये घराची किंमत खुप आहे , पण या बाबत कोणताही पक्ष आदोलण करत नाही, जे ते फक्त स्वता चा फायदा पाहातोय , यात फक्त गिरणी कामगार त्या वेळी ही भरडत होता व आज ही
कामगार देशो धडीला लागला असून सव॔जन त्या एस्टी आगार च्या किमती वाढत असून सव॔जन आगार जमीनीवर डोळा ठेऊन आहेत
Ekdum barobar
Ho tech honar ahe ... St agara vr towers nahitr shopping malls bnvtil hai builders ani estate agents.. vaat lagel ti st workers'chi
सामंत साहेब यांच्या संपाला संपवायला एक मराठी नेता हे विसरू नका
गिरणी कामगार यांना म्हाडा तर्फे घरे देणार होते त्याच्या वर 1 एपिसोड बनवा
अर्धे देवाघरी गेले, उरलेले जाण्याची वाट पाहत आहेत. बोल भिडू ने कृपया यावर एक एपिसोड बनवावाच.
आणि पुढे काय झालं ते माहीत आहे का???
म्हणून महात्मा गांधी आपले आंदोलन जास्त काळ चालू ठेवत नसे
१००% बरोबर.
😂 गांधीच साटलोट होत इंग्रजांबरोबर
राजकारणी लोकांनी गिरिणी कामगार संपवला हे सत्य आहे.Dr सामंत यांनी नाही.
सत्य आहे.
पण कोण राजकारणी ..?
जास्त ताणून धरलं की नंतर हाती काहीच लागत नाही हे नात्यात संपत दोन्ही ठिकाणी लागू पळत
म्हनुनच तुटसत२ तानुनये
तुम्ही खूप छान बोलता ताई
मुंबईतून गिरणी कामगार पळवून लावण्यात शिव सेना ने मोठी भूमिका बजावलेली आहे. शिव सेनेला "वसंत सेना" म्हतल जायचं.
Right 👍👍👍
100%बावा
सामंत ते सदावर्ते = कामगार देशोधडीला।।
सामंतांना आपण सांगितल्या प्रमाणे संप किती खेचायचा हे कळालेच नाही । ते ठाणे बेलापुर पट्टयातील गलेलठ्ठ पगार देणार्रा इंजिनिअरिंग कारखान्यांच्या यूनियन चालवित होते।
सदावर्ते हा राजकिय हस्तक असल्याने कामगारांचा नक्कीच बट्टयाबोळ करणार !
ताई तुम्ही बरोबर बोलल्या
सरकारी कर्मचारी बनविणे शक्य नाही
पण st टिकली पाहिजे.......आपल्या राज्याची शान आहे लालपरी
गिरणी कामगार संपाच्यावेळी स्व एस ए डांगे यांनी संप कधी सुरु करायचा आणी कधी मागे घ्यायचा याचे टाईमिंग ज्यांनी साधले तोच संप यशस्वी होतो हे सांगितले होते
ही विडिओ नक्कीच st कामगारांना दाखवली पाहिजे।।
पण कामगारांना अजूनही अक्कल येईल का ? 😢
मनुष्य बळावली यांत्रिकीकरण,नवीन क्षेत्रात उद्योग धंदे वाढले, उदाहरणार्थ आय. टी.,औषध निर्मिती,बांधकाम उद्योग व जागतिकीकरण चा रेटा म्हणून मालकांची नियत व नियोजन बदलले. त्याला राजकीय मंडळींची सिथ.
पण खापर फोडले ते दत्ता सामंत यांच्यावर😢
पुणे शहरातील IT पार्क, हे गिरणी च्या जमिनी विकून आलेल्या कमिशन मधून तयार झालेत, कसला संप मिटणार होता, मोठी खेळी, मोठे लोक
बरोबर,...... हे पैसेवाले आणि राजकारणी लोक स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी काहीही करू शकतात...
भाई डांगे नाही, comrade Dange
एका पागल माणसाच्या नादी लागून सगळे एसटी कामगार देशोधडीला लागले👍
या महामुर्ख एसटी कामगारांना कधी अक्कल येणार ? 😢
20 तारकेला 31 वर्ष पूर्ण झाले , काई सागू व्यथा माझ्या बापा ची , ते बालपन मुंबई सोडून पुणे ला घर शिफ्ट झाले , आज पन वडिल त्य आठवन सागतत
पुन्हा मुंबईत या
Sir kay zala hota teva nakki ? Amchya sarkhya navin pidhi la kahich mahit nahiye ...... aani sir, aata tumcha kasa suru aahe ?
Nice way explain ...but one thing upj forgot..change in cotton to nylon and polyster . Mumbai mills were not having that facility ... bhiwandi new small waeving machine took that need...
एसटी महामंडळाचे असेच होणार 🙏
Pan he sagla samplya var samjnar hya murkha lokanna
@@rohitkhade1273
खरय 🙏
Pudcha 7 janmat nahi honar. Karan amchasarkhya Maharashtra Cha Jantakade tumchasarkhya 4 wheeler nahiye. Amhi pravas karayla train Kiva ST vaparto.
You helped in my Economics answer! Thanks a lot... Tumhi det asleli mahiti students na khup khup madatichi tharat aahe!!! Thanks a lot!!!
जिथुन महाराष्ट्रातुन गिरणी कामगार हद्दपार झाले तिथून महाराष्ट्रातून मराठी टक्का कमी होत गेला.
मग सेना काय करत होती
@@rajumujawar391 सध्या ची परिस्थिती सगळ्याच डोळ्यासमोर आहे उघडे डोळे बघा नीट
@@rajumujawar391 हे बोल बिडूला विचारा पण ......
@@rajumujawar391 udya tu shen khashil tar dusra tula shen nako khau he sangayla yenar nahi
@@smallthings9498 तू आदी का
मग आता एसटी आगाराच्या जमिनी मंत्र्यांना बक्षिस पत्र करा बिच्चारे नवीन घरे तरी मिळतील त्यांना किती जनसेवा करतात बिच्चारे
This analisis is wrong , when there was a mill workers strike in Mumbai,most of the mills were engaged in cotton fabrics but at the same time there was a bust in synthetic fabric for this change most of the mills were not equiped for this change.This the main reason to close down mills
That's why some mill owners supported the strike coz they also wants to close the mills
Tumch je mhnn ahe te maanl trihi eth ST totyat ahe sarkar vr boja jyada hot ahe bnd ch kraychi ahe as smja pn logically vchar krun tevdh samp to bnd krava mhnaa
अरे रांडेच्यानो एवढ्या गिरण्या ना आगी लावल्या एकाला तरी शिक्षा झाली का भडव्या नो तुम्ही किडे पंडुन मराल हा आमचा शाप आहे
खरं तर गिरणी मालक खाजगी होते, त्यांच्या मनाच राज्य होते, आणी दत्ता सामंत जवाबदार आहे,त्यानां राजकारणी लोकांनी सपोर्ट केला...पण ST कामगारचे मालक सरकार आहे.. तेव्हा late पण थेट होणार...🙏🙏 बाकी जय हो बोल भिडू...
गिरणी कामगारांना संपवले व मालकांना माला माल केले.
आता एस टी कामगारांना संपवून एस टी डेपोच्या जागेवर कुणाची नजर आहे का.
Very good info on Workers strike Mohini..pls keep on providing us such realistic past information...
ती डांगेची आजी की सामंत ची कि आमच्या आईबापाची ?
गिरणी कामगारांच्या मागण्या नव्हत्या.दत्ता सामंत युनियनचा सक्तीने संप झाला होता.त्यात राजकारण होत.
दत्ता सामंत नी सुपारी घेवून गिरणी कामगार संपविला होता
एकदम छान पद्धतीने समजून सांगितले
गिरिणी कामगार,मराठी माणूस मुंबई मधुन गायब झाला तो शिवसेना च्या मुले शिवसेना मध्ये चाल माफिया जमीन माफिया आहेत त्यांनीच मराठी माणसाला सम्पवले आता बस कामगार ना सम्पवनार,,
एस टी महामंडळ चे कार्यकर्त्यांनी या गोष्टीचा धडा घ्यावा नाहीतर खासजीकरण होऊन नुकसान कोणाचं होणार आहे ???
Zalach pahije privatization.
Nuksan 94000 St kamgaranche aani khedyatil garib janateche honar. Baki konala kahi farak padnar nahi.
दत्ता सामंत यांच्या बद्दल माहिती द्या.🙏
Lalbagh paral bagha Kai zala tyncha
अर्धवट माहिती.
संप कोणी फोडला याचे विवेचन कोणी करायला धजावत नाही.
अश्या मुंबई हिन्दी भाषिकांच्या घश्यात घातली.
पुढे दत्ता सामंतचे काय झाले सागा...
डॉ. सामंत यांची पहिली सभा प्रभादेवी (स्टॅण्डर्ड मिल) येथे झाली होती. तेव्हा मी सभेला हजर होतो. प्रचंड गर्दी होती.
ठाकरे-सामंत यांचं नेतृत्व स्वीकारून मुंबई गिरणी कामगारांनी कॉ भाई डांगे चं नेतृत्व संपवले अन स्वतः ही संपले!
खरे म्हणजे म शा व कामगारानी पण बसुन चर्चा केली पाहीजे कुठलेही नेतुर्व मध्ये नको
4 वेळा अपक्ष निवडून आलेले आणि 100 वेळा रक्तदान करणारे शेतकऱ्यांचे एकमेव आमदार बच्चू भाऊ कडू यांचा इतिहास सांगा.✌️
*त्यामुळेच देशात खाजगीकरण होते आहे, सरकारी कामगार सरकार व जनतेला कसं वेठिस धरतात हे दिसत आहे सगळ्यांना.!*
खाजगी करणा ला चालना देणेकरिता आणि गोरगरीब जनतेचा कणा मोडणेचा महाराष्ट्र तील गरीबांची खात्रीची नोकरी आणि गरीबांची वाहतूक संपवून महाराष्ट्रातील गरीब सामान्य नागरिक पूर्णपणे संपेल असं वाटतं . अर्थ देणारी खाती बहुजन हिताय बहुजन सुखाय . ना नफा ना तोटा या तत्वावर चालावित.
अवास्तव मागन्यापोटी गिरणी कामगार संपले
तसे S T च व्हायला नको
दुर्दैवाने तेच होणार आहे. 😢
एसटी कामगार पगारवाढ मागतच नाहीत. त्यांना विलीनिकरण हवंय. तशी मागणी योग्य आहे. सध्या त्यांना मिळणाऱ्या पगारत लोकप्रतिनिधींनी एक महिना घर चालवून दाखवावे. जर वेळीच पगारवाढ देत गेले असते तर ही वेळ आली नसती. तसेच त्या खटारा गाड्या बदलायला हव्यात.
Yes same condition like girini kamgar
Mi kalch comment mdhe yabddl vdo bnva ashi vinanti krnar hoto 🥰🥰 bol bhidu is gr8
कम्युनिझम म्हणजे कामगार लोकांची हुकूमशाही - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
संप करावा पण तो इतका ताणून धरू नये.
शरद पवारांमुळेच गिरणी कामगार देशोधडीला लागला , आत्ताही st कामगारांची तीच अवस्था करण्याचा शरद पवारांचा मानस आहे.
Sarakarla system chalvalila loka lagtat pan tyana payment nahi det ....aase khoop department aahet jitha payment la issue aahe....itkya mahagaiet ghar chalvalicha kasa .....he financial exploitation aahe..kam karanaryancha .....companyan madhya kam karanarya casual labour la vichara....
डाॅ. दत्ता सामंत यांचा खून कोणी, कसा व का झाला असावा याचा थोडा आढावा घ्या.
St कमॆचारी या गोष्टी पासुन खुप काय शिकु शकतात
खाजगी बस चे प्रमाण खूप वाढले आहे . लोकांना त्याची सवय पण होत आहे. सेवा पण छान भेटत आहे . यामुळे पहिलेच तोट्यात असलेली एसटी अजून तोट्यात जाईल मग समोर कामगारांचे काय होईल हे सांगायचे गरज नाही...
@@vk0605
KSRTC(karnataka) kadun kahitr shikun ghyave...
Sharad pawar Sarkhe chor lok mh chalvat aahet manje ky ghanta sudharna honar...🤷
@@Sourabh_81 agree with you . मुळात महाराष्ट्राच्या राजकारणी लोकांना तोट्यात असलेली एसटी डोईजड झाली असावी म्हणून ती बंद पडावी अशीच त्यांची इच्छा असावी म्हणून तर निर्णय होत नाही .. पण कामगारांनी हा डाव ओळखायला पाहिजेत.
Pan te kahi shiknar nahit
@@Sourabh_81 bhava Karnataka madhe majar public transportation service road transport ahe tycha mule tynchi state transport profit madhe ahe aply kade metro,train bharpur transport service ahe Tyacha mule
Yes absolutely right
ह्या गिरणी कामगारांची पण शरद पवार ने आपली संपात power लावून वाट लावली, आणि आता गोरगरिबांच्या एसटी ची वाट लावली, त्यांना private sector आणायचा आहे, जसा गिरणी कामगारांचा loom पूर्ण पणे भिवंडी ला नेला आणि गुजरट्यांच्या हातात दिला, असा हा शरद पवार आहे
Sad truth. God given stomach everyone. And this makes to do some and fill it. Not only for self but also for family!
एस टी कामगार आणि गिरणी कामगार यांची तुलनाच होऊ शकत नाही ! गिरणी मालकाना गिरण्या ना चालवता जमीनी मोकळ्या करून गृहनिर्माता आणि रियल इस्टेटमध्ये उतरायचे होते !
Sharad Pawar ni Samplvla
Mahiti short madhe, pan chan... Good Efforts 👍
Very Good Explanation
Good information for all ST kamgar
Union leader settlement kartat, tech 1981 la zala...
Khup Chan mahiti hoti Tai
खूप छान माहिती, पण आवाज प्रचंड कर्कश
खोटी माहिती
राजकिय नेत्यानी संपवाला
Well explained...
*Datta Samant was the culprit of Textile industry*
Textile industry was already outdated . It was now turing into loss making business . So logically speaking textile industry was already on gun powder.
What data samant did was he lighted the gun powder.
खूप छान माहिती दिलीत
Good Analysis
पद्धतशीर गिरणी कामगार संप संपवला... खापर दत्ता सामंतावर फोडले ......अपेक्षा अवास्तव कधीच नव्हत्या...
सांगितलेली माहिती अगदी बरोबर आहे म्हणून कोणताही संप करण्यापूर्वी मागचा पुढचा विचार करायला हवा.,. जयहिंद...जयभारत..
Right
माझा भाऊ आणि बहीण रोज शाळेत जातात आणि त्यांना तिकटीला पैसे देने आम्हाला परवडत नाही,
त्यामुळे ST कामगारांच्या संपाला आमचा पाठिंबा नाही
गिरणी कामगार संपाबाबत तत्कालीन सरकार आणि कामगार नेते दोघे ही गिरणी मालकांसोबत होते, पद्धतशीरपणे संगनमताने गिरणी कामगार संपवला.
Interesting article
Chhan mahiti sanklan !!
असे होणार आहे. कीती जतता परीशान आहे.
आणि आता पंतप्रधान पद नाही मिळणार म्हणून मग राष्ट्रपती पद तरी मिळावं म्हणून हे शक्तिप्रदर्शन करत आहेत, आता मनसे शिवाय मुंबई आणि महाराष्ट्राला पर्याय नाही
आम आदमी भाऊ
Dr. dutta samant yancha khoon zala he hi sanga.
होय नक्की च गिरणी कामावर होईल ए एसटी कामगार सावध हवा
Datta samant was very corrupt union leader, he ruined laborers career.
कॉ भाई डांगे,कॉ दत्ता देशमुख, एसेम जोशी,संत राम पाटील,एस वाय कोल्हटकर, बाबा आढाव,भाऊ फाटक,,बा न राजहंस ....हे सत्वशील कामगार नेते होऊन या भूमीत....
Thakreni maghar ka ghetli sampatun? Girni malkani paise dile hote ka?
गिरणीची जागा सगळ्यांच्या डोळ्यात भरली होती त्या मुळे संप यशस्वी झाला नाही.
रबर अति ताणला तर तो तुटणारच!!!