एकदम अभ्यासपुर्ण विश्लेषण करता तुम्ही .... परळी , पाथर्डी वगळता ( उतावळे ) समर्थक सोडले तर इतर ठिकाणी काहीही नाही ताई फ़क्त स्वयं घोषित राष्ट्रीय नेत्या आहेत ..... कुणाला मिर्ची लागली तर क्षमस्व असावे
पंकजा मुंडे यांनी भाजपा ला सोडचिठ्ठी देउन दुसऱ्या पक्षात जावे आणि विनोद तावडे यांना सुद्धा दुसरा पक्ष शोधावा आशोक चव्हाण यांनी काँग्रेस मध्ये जावे नाही तर जेल मध्ये जावे पण भाजपात राहू नये
Bjp फहालतु पक्ष आहे पण मुंडे च्या पोरीला लय पुळका आहे मुंडेचा पक्ष आहे पण किंमत नाही त्या पोरीला ठाकरे घरान किती इज्जत करतंय मुंडे साहेबांचं उद्धसाहेबांना सात द्यावी bjp पेक्ष्या 100टक्के मान वर होईल मुंडे साहेब जरी असते तरी त्यांनी पक्ष सोडला असता
विधानपरिषदेचे आमदार म्हणजे बुजगावणे आसतात, त्याना पक्ष सांगेल तसेच बोलावे लागते त्याना कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नसतो, कारण ते फुकटात भेटलेल पद आहे
तु काय तुझ्या नावापुढे दुसर्याच नाव लावतो का कोणत्या का कारणाने ताईसाहेब साहेबांच नाव घेतात कारण साहेबांच कर्तृत्व तेवढ आहे तुझ्या बापाण शेतविकुन खाल्ल असेल त्यामुळेच तुझ्या बापाची तुला आठवण येत नसेल
Bjp मोठा पक्ष आहे त्याची strategy आहे,ते जाणतात कुणाला निवडून द्यावे, कुणाला कधीं पुढें न्यावे, कुणाला बसवावे ते त्यांची पार्टी ठरविते आपण बोलून काहीच उपयोग नाही आता राजकारण हे बेरीज वाजाबकीचे आहे एलेक्टिव मेरिट पाहीले जाते कारण bjp la absulate mejority ने निवडून राजकारण करायचे आहे त्या मुळे मागे काय झाले कुणी काय केले त्या पेक्षा आता काय करणे गरजेचे आहे jya मुळे पुढें पक्ष कसा मजबुत होऊन जास्तीच जास्त आमदार खासदार निवडून येथील ते बघायचं आहे ते ध्येय आहे काहीही करू पण जिंकू
माननीय विधानपरिषद आमदार पंकजाताई मुंडे तुमची भाजीपाला किती गरज आहे हे तुमच्या पुण्यातल्या अधिवेशनामध्ये अमित शहा च्या उपस्थितीमध्ये दिसून आले आहे तेव्हा तुम्ही विचार करा तुमचं स्थान पक्के करायचे असेल तर तर तुम्ही शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाचा नाहीतर उद्धव साहेबांच्या पक्षाचा मध्ये जावा ही विनंती
बीजेपी मधे राजकारणात कोणाला कोठे ठेवायचे आणि केंव्हा कोणाला कोणती जबाबदारी द्यायची हे फक्त इंटरनल बाब असते पंकजा ताई या भवीष्यात बीजेपी मधे दुसर्या क्रमांकाची जबाबदारी दिली जाईल असे वाटते
मुंडे साहेब यांनी भारतीय जनता पार्टीचे विस्तार केला आहे आजही भारतीय जनता पक्षाला काय किंमत आहे महाराष्ट्रात आज पण उद्या पण कधी पण लोक नेते मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख हिचं खरी ओळख आहे तुम्ही किती उड्या मारीत रहा पण आज पक्षाला पंकजा ताई यांची खुप गरज आहे
माझ्या मते तरी मा श्री स्वर्गीय गोपिनाथ मुंडे साहेब यांना जो मान होता, तो आता राहिलेला नाही, पंकजाताई ह्याना फक्त साहेबांच्या नावाने पद दिले जाते, असो कोणी काही बोलू द्या, हे जनतेला पण माहिती आहे, धन्यवाद,
तुमच्या चॅनल ला पंकजाताई ची किंमत काय आहे हे माहित आहे लोकांनाही माहित आहे पक्षालाही माहित आहे. त्यांच्या मनाला माहित आहे महाराष्ट्र भाजपसाठी मुंडे साहेबांचे योगदान काय आहे.
आता जरा बर चाललयं अस वाटत परंतु चांगल्या व वाईट गोष्टीला काळ उत्तर आहे . तुमचे काही मुद्दे बरोबर असतीलही परंतु प्रत्येक वेळी मुल्य तपासणे योग्य वाटतं नाही .
बीजेपी मध्ये विधानपरिषदेवर घेतलेल्या आमदाराची किंमत नाही
पंकजा चतुर आहे तीला कितीही अपमानित केलं तरी चालते। कारखाना चिक्की घोटाळा वाचवायचा आहे। नुकसान कार्यकर्ते आणि मतदार भोगतात। जयहिंद
जसा भाजप मुंडे नावावर आहे . तस हे चॅनल सुद्धा मुंडे नावा शिवाय चालत नाही.😂😂😂
💯💯💯 Khar aahe Dada😃😃😃😅
Right 👍
Correct
Munde chi garaj nahi bjp la
पंकजा मुंडे यांचे नाव घेतल्याशिवाय तुमच पण दुकान चालत नाही.
एकदम अभ्यासपुर्ण विश्लेषण करता तुम्ही ....
परळी , पाथर्डी वगळता ( उतावळे ) समर्थक सोडले तर इतर ठिकाणी काहीही नाही ताई फ़क्त स्वयं घोषित राष्ट्रीय नेत्या आहेत .....
कुणाला मिर्ची लागली तर क्षमस्व असावे
नसुद्या तुम्ही का टेन्शन घेताय आम्ही आमचे बघून घेऊ
Kuthech nahit pn Beed madhe 10 paryant nikal lagla nahi. Munde bolle ki kahina khup mirchi lagate. Ata sagali kade tech pudhe kase kay Ani apan navache patil rahiloy mhanun vait vatat asel tula. Urleli patilaki ata jarange ghalvnar😂😂😂😂
कुत्र्या मांजराना मी विचारलं नाही
पुर्ण महाराष्ट्रातुन ताई समर्थक आहेत
संपुर्ण महाराष्ट्राभर मुंढे समथृक भाऊ
पडक्या उमेदवाराची काही भाजपला गरज नसते
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा अपघात झाला नसून ,त्यांचा घात झाला असच वाटत राहत,मी मराठा असून मुंडे साहेब हे माझे आवडते नेते होते आणि राहतील😢😢
ज्या दिवशी मुडे गेले त्याच दिवसी मुंडेंची गरज राहीली नाही भारतीय जनता पाटीला ! हे सगळ्याला समजतय तुम्ही उगच टेन्शन घेऊ नका😂😂😂😂 !
अगदी बरोबर.....
🤣🤣🤣
खराय संग्राम बहाद्दर.हळूहळू पंखा बाई चुलमूल बघत राहतील 😂😂
औ कुत्रे मांजरे भुकत असतात
हसरे कुत्र्याला आम्ही तुकडा टाकत नाही
अशा वर्तनामुळे महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पार्टी ची सत्ता येणारं नाही हे 100% खरे आहे
साखर कारखाना लयास घालणाऱ्यांची नावे घेण्याचे शहाणी टाळले असावे 🎉❤
तुला गाडी चालवता येत नाही माकडा
गोपिनाथ मुंढे चा विसर पडला म्हणजे भारतीय जनता पार्टी चे. अस्तित्व महाराष्ट्रात संपलेला आहे
पंकजा मुंडे यांनी भाजपा ला सोडचिठ्ठी देउन दुसऱ्या पक्षात जावे आणि विनोद तावडे यांना सुद्धा दुसरा पक्ष शोधावा आशोक चव्हाण यांनी काँग्रेस मध्ये जावे नाही तर जेल मध्ये जावे पण भाजपात राहू नये
Bjp फहालतु पक्ष आहे पण मुंडे च्या पोरीला लय पुळका आहे मुंडेचा पक्ष आहे पण किंमत नाही त्या पोरीला ठाकरे घरान किती इज्जत करतंय मुंडे साहेबांचं
उद्धसाहेबांना सात द्यावी bjp पेक्ष्या 100टक्के मान वर होईल मुंडे साहेब जरी असते तरी त्यांनी पक्ष सोडला असता
भाऊ ठाकरे साहेबांना स्वतः च्या भावाची इज्जत करायला सांग
उद्धोजी उद्धाठजी काय बोलता 40 आमदार गेले सोडून 😂
गेले ते गद्दार होते बरं झाले गेले.
पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता मुख्यमंत्री ओबीसी समाज एकजुट
खरी माहिती दिली. बीजेपी सत्तेत आल्यावर ओबीसी नेत्याला लांब लोटून देते पायांनी.😢
Kendraat aani Anek raajyaat BJP che OBC netech padaadhikari aahet. Mukhyamantri suddha.
लोकनेता हा जनतेतून निवडून आल्यानंतर बनला जातो आणि त्याची किंमत असते पक्षाच्या जीवावर लोकनेता होत नाही...
धनवे साहेब तुम्ही नेमके कोणाचे supporter आहेंत बजरंग की ताई
बजरंग
जरांगे
मागच्या दाराने आली निवडून नाही आली मग काय होणार
विधानपरिषद आमदार म्हणजे फक्त नावाला आमदार...समर्थक सोडता त्यांना कोणीही महत्व देत नाही.....
बिजेपीने गोपिनाथ मुंडेना वापरले व
संपवले
विधानपरिषदेचे आमदार म्हणजे बुजगावणे आसतात, त्याना पक्ष सांगेल तसेच बोलावे लागते त्याना कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नसतो, कारण ते फुकटात भेटलेल पद आहे
योग्य निरीक्षण व विश्लेषण केले आहे...
बापाच्या जीवावर किती दिवस जगणार चिक्की ताई😂😂😂
इतक नको अगांत आणू. तुमचे घर तरी शाबुत राहिले का ❓फुटले ना.
तु काय तुझ्या नावापुढे दुसर्याच नाव लावतो का
कोणत्या का कारणाने ताईसाहेब साहेबांच नाव घेतात कारण साहेबांच कर्तृत्व तेवढ आहे
तुझ्या बापाण शेतविकुन खाल्ल असेल त्यामुळेच तुझ्या बापाची तुला आठवण येत नसेल
Hore tumhala pn ata tutari arakshan deil ki😂😂😂😂
तुझ्या गाडीत पाय घातल्यावर तुला कळेल
नीट राहा जरा
तुम्ही जे सांगताय ते सर्वांनाच समजतय अगदी मुंडे समर्थकांना ही . पण नेता स्वाभिमानी नसेल तर समर्थकांना ही त्याच्या मागे फरपटत जाण्याशिवाय पर्याय नसतो .
स्वाभिमान तुझ्याकडून शिकण्याची गरज नाही तूम्ही किती स्वाभिमानी आहेत ते बघा
गोपीनाथ मुंडे साहेबांचा आत्मा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना होता तो बंद पडला त्यामुळे अमित शहा दुखी असावेत
Bjp मोठा पक्ष आहे त्याची strategy आहे,ते जाणतात कुणाला निवडून द्यावे, कुणाला कधीं पुढें न्यावे, कुणाला बसवावे ते त्यांची पार्टी ठरविते
आपण बोलून काहीच उपयोग नाही
आता राजकारण हे बेरीज वाजाबकीचे आहे एलेक्टिव मेरिट पाहीले जाते कारण bjp la absulate mejority ने निवडून राजकारण करायचे आहे
त्या मुळे मागे काय झाले कुणी काय केले त्या पेक्षा आता काय करणे गरजेचे आहे jya मुळे पुढें पक्ष कसा मजबुत होऊन जास्तीच जास्त आमदार खासदार निवडून येथील ते बघायचं आहे ते ध्येय आहे काहीही करू पण जिंकू
एका घरात दोन दोन पदे नव्हते द्यायला पाहिजे बीजेपी ने भाऊ मंत्री आहे बहिणीला परत विधानपरिषदेत बाकीचे कार्यकर्ते सतरंज्या उचल उचलत आहे फक्त😂😂😢😢
Hona tech tar baramati madhe pan asach kely😂😂😂
माननीय विधानपरिषद आमदार पंकजाताई मुंडे तुमची भाजीपाला किती गरज आहे हे तुमच्या पुण्यातल्या अधिवेशनामध्ये अमित शहा च्या उपस्थितीमध्ये दिसून आले आहे तेव्हा तुम्ही विचार करा तुमचं स्थान पक्के करायचे असेल तर तर तुम्ही शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाचा नाहीतर उद्धव साहेबांच्या पक्षाचा मध्ये जावा ही विनंती
मुढे साहेबा
मुळेच आज बीजेपी महाराष्ट्र आहे
भारतात पण भाजपा मूंढे मूळेच आहेत 😂😂😂
कोन विचारत रे मुंडेना अमित शहाने तोंड देखिल बघितले नाही पंकजाचे😂😂😂😂😂
महाराष्ट्रात तर आहेच बग तू किती आपटून घेतले तरी काय होणार नाही @@sopankad5125
👍@@sopankad5125
@@sopankad5125 जाउदय तुम्ही आरक्षण च बघा 1 वर्षी झालं अंदोलन सुरु तिकडे ताकत लावा.खूप पोर आत्महत्या करत आहेत.
आग लावायची बंद करा
साहेब पंकजाताई आमदार झाल्यामुळे भाजपच्या काही नेत्यांची आडचण झाली आहे ते रूचत नाही भाजपाला
महाराष्ट्र मध्ये मुंढे ह्या नावा शिवाय भाजप येत नाही. भाजपचा महाराष्ट्रात सुफडा साफ होणार आहे.
आशोक.विनोद.पकजा.याना. पक्षात.शुन्यात.किमत.आहे.व.पकजा.
कोनती.मत.परळी.तालुका.तेवडा.सोडला.तर.
आता पंकजा मुंडे ह्यांनी ठरवायचं आणि कोणाला साथ द्यायची.
गोपीनाथ मुंडे यांना भाजपने फसवले
Bjp ला फक्ट मुंडे यांची मत पाहिजे आम्ही पण त्यांच्याशी त्यांच्या भाषेत उत्तर देऊ काळजी करू नका
ताई साहेब तुम्ही आत्ता ठाकरे गटात प्रवेश करावा plz तुम्हाला तिथे than मिळेल 🙏🙏
भाऊ यांनी आमदारकी घेऊन पक्षाचे उपकार करून घेतले.
संग्राम एक आदर्श पत्रकार आहेत,त्यांना कोटी कोटी शुभेच्छा
मतांचे बिरजे साठी पंकजा ताईंना विधान परिषदेची उमेदवारी देऊन निवडून आले आहे
स वरून स्वर्ग घाठायचे काम करताय पत्रकार महोदय...... तुम्हाला खुप दुःख होईल पण येणार काळ हा ताई साहेबांचा असेल
Brave Journalism by Sangram Dhanve
बीजेपी मधे राजकारणात कोणाला कोठे ठेवायचे आणि केंव्हा कोणाला कोणती जबाबदारी द्यायची हे फक्त इंटरनल बाब असते
पंकजा ताई या भवीष्यात बीजेपी मधे दुसर्या क्रमांकाची जबाबदारी दिली जाईल असे वाटते
बरोबर जितका काम तितका मन मिळतो भाजप मध्ये
मुंडे साहेब यांनी भारतीय जनता पार्टीचे विस्तार केला आहे आजही भारतीय जनता पक्षाला काय किंमत आहे महाराष्ट्रात आज पण उद्या पण कधी पण लोक नेते मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख हिचं खरी ओळख आहे तुम्ही किती उड्या मारीत रहा पण आज पक्षाला पंकजा ताई यांची खुप गरज आहे
काय मोठी बातमी दिली साहेब बर झाल लोकांपर्यंत पोहवचल्याबद्दल तुमचा सत्कार केला पाहिजे.
अगदी .बरोबर.नो. .किमत👌👌👌👌
आमचे दैवत आज असते ना महाराष्ट्राला कोणाचीच गरज नव्हती tarbujachi kivha अमित शहाची
पंकजा ताईनी भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाव नाही तर भाजप संपवणार अस चित्र दिसतय
अरे बाबा भाजपाला अडवाणीची सुद्धा गरज नसल्यामुळे बाजू ला फेकले . जेव्हा गरज संपते तेव्हा त्यांना बाजूला फेकले जाते . हा जगाचा न्याय आहे .
१००% ✓ विश्लेषण एकदम बरोबर.
पडणाऱ्याची किमत्त नसते
फक्त मुंडे चा विरोध हेच तुमच्या मनात आसते
मराठा लोकांनां खुश करण्यासाठी भाजप मुंडेना ignore करताय..
अगदीच योग्य बोललात ताईंच नाव नाही घेतल हरकत नाही पण साहेबांच स्मरण करण गरजेच होत
शहांच गणीत बरोबर आहे जो निवडून येत नाही ज्याच पुनर्वसन कराव लागत त्याला किती किमत देणार? असाच अपमान होत राहील
मुंढे घराणे संपले आहे. आता एक तुकडा टाकला आहे विधानपरिषदेचा.
मुंडे सहिबा मुळे तर आम्ही bjp la tyanchi aavakat dakhavali latur. ani nanded madhe
संग्राम तुम्ही बरोबर बोलत आहात
अगदी बरोबर आहे.
माझ्या मते तरी मा श्री स्वर्गीय गोपिनाथ मुंडे साहेब यांना जो मान होता, तो आता राहिलेला नाही, पंकजाताई ह्याना फक्त साहेबांच्या नावाने पद दिले जाते, असो कोणी काही बोलू द्या, हे जनतेला पण माहिती आहे, धन्यवाद,
रोज सकाळी उठून नियमितपणे गोळ्या घेत चला
अरे मित्रा सर्व जण ज्यांना मत घेण्याची ताकद असते त्यांचाच किंमत असते.
येऊ नको म्हटले तरी बळच लटकलेले हे नेते आहेत... पंकजा, अशोक,नारायण राणे.... अमित शहा कधीं ब्रेक मारील सांगता येत नाहीं 😄😄😄😄🚩🔥✋🎺
गडकरी यांच नाव घेतलं नाही
पंकजा मुंडे यांनी ठाकरे गटात किंवा राष्ट़वादी, मध्ये प्रवेश करावा तरच शेतकऱ्यांचे भले जय जवान जय किसान
खरी माहिती सांगता काहिला जमत नाही
पहीलया दिवासापासुन संग्राम तू मुंडे विरोधत "तुतारी"वाजवलीस
Correct
pocket pratkar
मुंडे नाव वापरल्याशिवाय आपलं चॅनल चालत नाही आपल्याला माहिती कशाला फेक बातम्या देता
आमच्या नावावर खातोस हे विसरू नको kelaya patrkar😅😅
अगदी बरोबर आहे
जो स्ताःच अस्त्तिव जानत नसेल त्याने राजकारणातुन संन्यास घ्यावा कुणावरही भार टाकुनये
आमदारांची राजीनामादिला पाहिजेताई ऊदव साहेब शिवसेनात गेलेपाहिजे मग भाजपाला कळले
विनोद तावडता अध्यक्ष पदाच्या रेस मध्ये होते अचानक काय झालं
शेवटी चॅनल चालवायचं तर मुंडे नाव लागतं..... बाकी समजायला वेळ लागेल
अगदी बरोबर भाऊ
हे फक्त बिड पुरते मर्यादित होते ते आणि बिड मधून संपणार आहेत
Yes you are right
किती दिवस मुंडे मुंडे करणार,तिचे मतदार मतदान करत नाही.
तुमचं बरोबर लक्ष गेलं हा हा हा हा हा😂😂😂
पंकजा मुंडे ❤❤
Barobar aahe.
Pityacha warasaa pankaja tainna chalavata aalaa nahi.
Kartutv aani mahatvakankshaa he vegvegale vishay aahet.
शहाला चिक्की घोटाळा माहित झाला असावा असा अंदाज असावा
भाजपा chya ज्येष्ठ नेत्यांमुळे गोपीनाथराव la ओळख भेटली
तुझ चॅनल फक्त मुंडे नावावर चालतंय 😂😂 हे तेवढंच खर😂
केंद्रीय मंत्री पदाच्या दावेदार होत्या परंतु विधानपरिषदेवर आमदारकी देऊन त्यांचे तोंड बंद केले आहे.
Bjp हटाव महाराष्ट्र बचाव
बरोबर
भाजप मध्ये व्यक्तीपूजा चालत नाही.
या फत्रकराला खूप जळ जळ दिसते पंकजाताई बद्दल
यांच्या पोटात दुखते आहे जरांगे सारखे
BJP निती युज ॲन्ड थ्रो तशी यांची किंमत शहांना लोकसभेच्या मैदानात समजली आहे
Barobar bolat aahet sir
तुमच्या चॅनल ला पंकजाताई ची किंमत काय आहे हे माहित आहे लोकांनाही माहित आहे पक्षालाही माहित आहे. त्यांच्या मनाला माहित आहे महाराष्ट्र भाजपसाठी मुंडे साहेबांचे योगदान काय आहे.
आता जरा बर चाललयं अस वाटत परंतु चांगल्या व वाईट गोष्टीला काळ उत्तर आहे .
तुमचे काही मुद्दे बरोबर असतीलही
परंतु प्रत्येक वेळी मुल्य तपासणे योग्य वाटतं नाही .
मुंडे साहेबांचं नावं विसरले तर महाराष्ट्र पण विसरावा भाजपाने
Right 👍
तू ताईची बदनामी करण्याचे काम बंद कर
लाज नसलेलेची कसली बदनामी
धन्याने किती बदनाम केले
tumhla ahe ka 😂@@rajujadhav6152
laaj 😅
अडवाणी साहेब ना डावलले मुंडे यांचं काय
बजरंग सोनवणे ने किती पैसे दिले आहेत
मुंडे शिवाय काही लोकांचे चॅनेल पण चालत नाही!!! काय दलिंदरी आली राव पत्रकारावर 😂😂