Uran Murder Case: यशश्री शिंदेच्या वडिलांनी केलेला हल्ला ते दाऊद शेखने घेतलेला सूड। Yashshri Shinde
HTML-код
- Опубликовано: 7 сен 2024
- उरणमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यशश्रीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले असले तरी आरोपीला शिक्षा झाल्याशिवाय तिला न्याय मिळणार नाही अशा उदविग्न भावना लोकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. दुसरीकडे या हत्येला हिंदू- मुस्लिम द्वेषाचं, लव्ह जिहाद प्रकरण म्हणूनही उचलून धरलं जात आहे.
उरणमधील २२ वर्षीय तरुणी यशश्री शिंदे नेमकी कोण होती? यशश्रीच्या निर्घृण हत्येपाठी कारण काय? आरोपी कोण व त्याला अटक झाली आहे का? पोलिसांनी उरणमधील भयंकर प्रकरणाबाबत काय माहिती दिली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि यशश्री शिंदे हत्येमागील आतापर्यंतचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत.
#uranmurdercase #yashshrishindecase #Urancase #urancrime #MurderCase #navimumbai #crime_news #crimestory #marathinews #loksatta
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
असल्या उनाड आणी कमी शिक्षण असलेल्या मुलांशी किंवा मुलींशी दोस्ती करताना 10 वेळ विचार करावा अल्प वयीन मुला मुलींनी.... आई वडिलांनी सुद्धा या बाबत नेहमी मुलांशी सम्पर्कात रहावे.... तरच अश्या फसवणूकितून वाचू शकाल
Shikshan tharvat nhi swabhav
मुलींनी विचार करून मैत्री केली तर अशा घटना घडणार नाहीत.
आये भोसदीच्या प्रेम वय जात घर्मा बघत नाही
@@madhavikale2104म्हणजे चांगले मुलं पण कधीच प्रेम करू नाही शकणार आणि मुली सुद्धा
पॉस्को अंतर्गत अटक होऊन सुटका झाली, त्यानंतर यशस्री ने दाऊदला प्रतिसाद द्यायला नको होता.
बापाने त्रास देतो म्हणूनच त्याच्या विरोधात तक्रार केली होती. बापाने आणखी काय करायला पाहिजे... ???
ही अशी डोकेदुखी येत्या काळात खूप वाढणार… जगभरच… प्रचंड फर्टीलीटी रेट आणि धार्मीक आज्ञा…. देवा वाचव रे माणूसकीला
Konta dev ?
@@ranjananikam739080 pratishat bahujan ager buddhism ko apnate hai to us k 2 fayde hai -sadiyon se brahman manuvadiyo dwara sataye gaye din-hin majlum bahujno ka mara huva swabhiman jinda hoga shisha dwara vikas ho k majbut sanghtan banega 2-usi majbut sanghatan ke sahare musalman jo jansankhya jihad kar humse humara mulk thoda-thoda kar ke chinte ja rahe hai unka china.miyamar srilanka k boddho ki tarha unka samul vinash karna sambhav hoga q k jatiyo me bate bevkhup.bujdil.swarthi akermney gandu hinduvo me vah dum nahi aur nahi unme samanta layi ja sakti hai
कुठली युनिव्हर्सटीमध्ये शिक्षण झालं आपला? कुठला फर्टीलीटी रेट? कुठली धार्मिक आज्ञा?
संभाजीनगर, मावळ मधली घटना अन् त्यात शिळफाटा मध्ये तर कहर केला. चक्क मंदिरात पुजार्यानी रेप करून निर्घृण हत्या केली. उगाच अँगल द्यायचं?
एकदा बापाने तीन वर्ष साठी टाकली समोरच्या मुला वर आणि मुलगा गप्पं बसणार होयं, भले प्रेम असो किंवा नसो पण मुलीला असं मरायला नको हवं होतं? बापाने लावले तुझ्या आयुष्याचे पोरगी प्रेमात पडली,वेडी असतात आजकाल ची पोरं पोरी
कोण भिमट्या @@ranjananikam7390
हल्ली मुली नी ठरवलेलं आहे की आई बाबा ना शिक्षा करायचीच ,आपण आपल्या मुलांना जास्त मोकळं सोडलं आसं वाटत नाही का कसलं प्रेम आणि कसलं काय सगळीकडे फक्त आणि फक्त वासना आहे आसं दिसतंय योग्य वेळी कानाखाली आवाज हा आला तरच पुढचं मुलग शाहन होईल.....
कानाखाली आवाज काढला किंवा ओरडलं, धाक दाखवला तर आहेच दोरी 😢बिल्डिंग😢 केरोसिन😢 या गोष्टीला घाबरतात आई-वडील😮
असे नाही मुलांना पुढील धोक्याचे पूर्ण ज्ञान द्यायचे . खड्यात उडी मारली तर लागणार नक्की , पण कसे नि किती लागेल याची जाणीव त्यांना दिली पाहिजे . असे केलेस तर काय होतील परिणाम . आणि ते सहन कोणा कोणाला किती करायचे आहेत . मुळात मुलांनी आपल्यावर विश्वास ठेवला पाहिजे असे रोजचे बोलणे चालणे त्यांच्यासोबत असावे . लाड करा कारण तो आपला च जीव , पण चुकीचा रस्ता धरण्याआधी सावध करून परखड भुमिका ठेवली पाहीजे . उडी मारायची खुशाल मार जे लागेल ते सहन करायची ताकद ठेव आम्हाला जास्तीत जास्त वाईट वाटून त्रास होईल पण भोगायचे तुला आहे तेव्हा विचार करून पाऊल उचल अशा पद्धतीने जागृती मुलांच्यात केली पाहिजे .
साधारणतः एखादया गोष्टीसाठी अडवले की मुलांना तेच करण्याची जास्त इच्छा होते . त्यामुळे दुष्परिणामांची जाणीव त्यांना करून देणे आवश्यक आहे असे मला वाटते .
एक मुस्लिम तरुणी सोबत असली घटणा घडली असती तर पूर्ण मुस्लिम समाज रस्त्यावर असता. आपला समाज कुठं आहे, आपली एकता कुठं आहे?
Ekdam barobar bollat tumhi .muslim mulila hindu mulane marle aste tar muslim lok shant basle
naste .
Magil athvade pune Ek ghatna ghadi mulgi Muslim hoti
अक्षदाताई म्हात्रे यांच्यावर घोळ गणपती मंदिरातील पुजाऱ्यांनी बलात्कार करून निर्घृण खून केला तेव्हा तर कोणीच पुढे आले नव्हते.फक्त आगरी समाजानेच जागोजागी आंदोलन केली.
पुण्यात एका नराधम्याने मुस्लिम मुलगी आणि तिच्या दोन मुलांची हत्या केली आणि इथे एका मराठी मुलीची दुसऱ्या नराधम्याने हत्या केली. या लोकांना कोणताही धर्म नसतो. मग ते प्रेम किंवा द्वेष काहीही असो, त्यांना थेट रस्त्यावरच फासावर लटकवायचे आहे, पण निरपराध लोकांना दंगलीसाठी भडकवणाऱ्या भय्या लोकांपासून सावध रहा!
Ala mulla@@fakruddinshaikh5444
काम लागल्यावर मुलगा ( जवाबदार ) काम लागल्यावर मुली ( स्वतंत्र )
Marmik pan ekdam Satya
Aay ghalyayla mokli hote. Job job ghanta
हिंदू मुस्लिम म्हटलं तर तो काय घरात शिरला का? तीला त्याच्या बरोबर संपर्क ठेवण्याची काय गरज होती ?
तरी गुन्हेगाराला जनतेच्या ताब्यात द्यावे .
करेक्ट
Barobar
काय झाटा बरोबर 😂😂😂😂
मुस्लिम प्रेमप्रकरणाचे अंत अर्थात शांतीप्रिय समाजासोबत इतर धर्मातील मुलांच्या प्रेमाचा गोड अंत...
मेरा अब्दूल अलग हे
(हेच वाक्य या छन्नविचिन्न अवस्थेत सापडणाऱ्या मुलींचं असतं पण शेवटी नियतीप्रमाणे सगळ्यांचे अब्दुल हे सारखेच असतात हे तंतोतंत सिध्द होतं आणि मरताना शेवटच्या घटक्या बर हा गोड गैरसमज पण दूर होतो)
हे मनाचं किंवा व्दौषासाठी नाही पण गेल्या कित्येक वर्षात होणाऱ्या या गंभीर गुन्ह्यांचा पडताळा केल्यास आपली मुलगी अशा प्रकारच्या प्रेम प्रकरणात असल्यास ती खालील स्वरूपात सापडल्यास त्याला जबाबदार आपणच आहात.
1) तुकडे
2)फ्रिज
3)पोत्यात
4)बॅगेत
5)नदीत
6) भट्टीत
7) गटारात
8) खुल्या रस्तावर चाकूने हत्या
9) ठेचून
10) जाळून
11) छन्नविचिन्न अवस्थेत
12) कोयता कुह्राडीने
13) पंक्चर काढायच्या पान्याने
14) ॲसिडने
15) टिकावाने
16) विळ्याने
17) मिक्सर ग्राईंडर मध्ये टाकून तुकडे
काही मुलीतर अशी पद्धतीने मारल्या जातात की त्याचं काय होतं हे दुनियेला कळत सुध्दा नाही.
हा अपराध करणारे हे मुळातच वाम आणि गुन्हगार प्रवृतीचे असतात त्यासाठी आपण शिक्षणालाही दोष देवु शकत नाही कारण चक्क इंजिनियर असलेले हे लोक देखील लोकांच्या मुली बाळींचे तुकडे करून फ्रिज मध्ये ठेवतात यावरून मानसिकता लक्षात येते.
मुलगी कोणत्याही धर्माची असो (स्वताःच्या धर्मातल्या सोडून) वरील गोष्टीत रूपांतर होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. पालकांनो मुलींना विश्वासात घ्या हे प्रकार त्यांना दाखवून द्या. गरज पडल्यास शेजारील पोलीस स्टेशनमध्ये घेवून जा अशा गुन्ह्यांची माहिती द्या. नाहीतर आपली मुलगी कोणत्या गल्लीबोळात नाहीतर गटारात , सुटकेस किंवा फ्रिज मध्ये सापडल्यास पोलीस आणि समाजाला धरणीवर धरू नका.
प्रकरण बघता यशश्रीने सावध भुमिका घेवून मित्राऐवजी आईवडीलांना आणि नजकच्या पोलीस स्टेशनाला कळवायलं हवं होतं पण तिला या गोष्टींचं काहीच शिक्षण नसल्याने तीला प्राणाला मुकावं लागलं. यात तिच्या आईवडीलांचा काहीच दोष नाही पण
यशश्रीनं फक्त एकदा आपल्या महाराष्ट्र पोलीसांवरती विश्वास दाखवला पाहिजे होता आज तिचा जीव आणि आई वडीलांचा पोटचा गोळा वाचला असता आणि या अतिरेकी दाऊदच्या वृत्तीला आपल्या पोलीसांनी पोलीसी खाक्या दाखवत चड्डीत मुतायला लावलं असतं म्हणजे त्याची परत हिम्मत झाली नसती पण मुली इथंच चुकतात महाराष्ट्र पोलीस आपल्या सेवेत तत्पर आहेत आणि महिलांविषयक हे धोरण अतिशय गंभीरपुर्वक असतं पण मुली घाबरतात आणि शेवटी तुकड्यात सापडतात. खरंच मरण येवढं स्वस्त आहे का ? फक्त एकदा आपल्या आईवडील आणि महाराष्ट्र पोलीसांवर विश्वास टाकून तरी बघा कदाचित तुमचा जीव वाचेल आणि इतरांचाही जीव वाचवाल.
जगातल्या सगळ्या लवजिहाद करणाऱ्या भोळ्या भाबड्या मुलींचे अब्दुल हे एकच आणि अस्सल सराईत असतात फक्त वेळ येते तेव्हाच ते त्याच्यातल्या कसायाला बाहेर काढतात इथं जनावरं कापताना मागंपुढे बघणारे वेळेप्रसंगी तुमच्यासारख्या जित्याजागत्या मुलींना कापायला मागेपुढे बघत नसतात. किसीका भी अलग नही होता सबका खुनी वैश्यी दरिंदा ही होता है खाली समय की बात होती है.
अर्थात शेवट काय तर.....!!!
मुलगी कोणत्याही धर्माची असू ध्यानात घ्या आणि या लवजिहाद पासून दूर राहा.
@@Ganesha070✔
आरे ये मुलींनो, घुबडांनो....आमचं वय 32 झालंय....कधी कुठल्या मुलीशी बोलणं नाही कधी कोणत्या मुलीला sms नाही...कधी कोणत्या मुलीला मिळवण्याचा प्रयत्न केला नाही...रामासारखं वागलो हो....पण त्याचा परिणाम असा झाला कि आता कोणती मुलगी किंवा मुलीचा बाप म्हणत नाही कि बाळा तु खुप मर्यादा ठेवलीस तुला लग्न करायचंय का...जगात चांगल्याला किंमत नाही हो....
😂😂😂😂
😂😂😂
😂😂
Khara ahai dada tumcha...💯
😂
अल्पवयीन मुलीला कोणी नोकरी दिली होती,..आणि आई-वडीलांनी तीला लहानपणापासून नोकरीला का लावलं असेल...?
Lahan mulila? After graduation job karat hoti asa tichi aai mhanali
Right Sir
भडव्या तुझ्या मुली बरोबर असे घडल्यावर कळेल
जर तो भेटणार होता तर ते त्या मुलीने आई वडिलांना का नाही सांगितलं.. ती का त्याच्याशी फोन वर बोलत राहिली. मुलीला पण खाज होती सुंदर तेची. जेल मधून आलेला मुलगा त्याच्याशी संबंध ठेवताना आई वडील पोलीस ह्यांना सांगायला पाहिजे होते.
मराठी पालकांनी आपल्या मुलांना लहानपणापासूनच बाळकडू देणे ही काळाची गरज आहे
एकूण घटना आईकता मुलगी संस्कारी नव्हती असेच दिसते, तास तास या मुलाबरोबर गप्पा मारत असेल त्याला भेटायला जात असेल तर यातून सर्व समजत.
एवढी वर्ष मध्ये गेल्यावर सुद्धा दाऊदला तिचा फोन नंबर कसा मिळाला🤔 आणि या मुलीने तोपर्यंत फोन नंबर का बदलला नाही🤔
भावा नो ईथे डाळ मध्ये काल दिसतंय कुठे तरी कमरेवर टॅटू ही काय लक्षण बरे नाही असो police आहे आपण विश्वास ठेवा मुंबई पोलिस सखोल प्रकरण घेतील
जय महाराष्ट्र
तिने संपर्क ठेवलाच का खाज पैसा चावटपणा अंगाशी
Kahi khara nahi mulincha aaj kal cha
Right ✅️ 👏👏👏👏
True.
😊😊😊😊😅
मुलीला कळाले नाही का आधी आपन काय करत आहो, मुली अश्याच बाहेर जावुन काहीतरी लफडी करतात व मग अशी गत होते. जे झाले वाईट झाले, जीव परत येनार नाही. दावुद दुसरी फसवेल
त्यांच्यात देतात अशांना पण मुली.. बाद मे सुधरेगा म्हणून
वा वा कमरेवर टॅटू किती फालतू होती देवाने दिली कर्माची शिक्षा... डी
तुझ्या घरी पण असेच घडावे भडव्या
टॅटू काढण फालतू पणा आहे का?
कमरेवर ट्याटू हा फाल्तुकपनाच आहे बरोबर 👍
@@sanjaythosar1865तुझ्या आजीने,आईने कमरेवर टॅटू काढले होते का विचार आणि हेही विचार की त्यांच्या जवानीत कोणाला काढतांना पण पाहिले होते का?🤡 संस्कृती नावाची गोष्ट असते ती जसं जशी सोडाल त्याचे परिणाम भोगावे लागतील आणि भोगताहेत आणि मला याचा फार आनंद आहे की अशी कीड हिंदू समाजातून साफ होतीये आणि सभ्य समाज मागे राहतोय.
ज्या मूली आई बाबा चे ऐकत नाही, त्यांची मुतदेह झाडे जुड़ें मदे च सपड़नार . 😂😂
होय.अगदी बरोबर आहे.ज्यांना आई वडील समाजाची चाड नाही त्यांचे हे असेच मुडदे पडणार त्यांची वासनाच त्यांचा अंत करणारं.लाज नाही वाटत आई वडीलांशी खोटं बोलुन यारा बरोबर जातांना.ती खाजच तुमचा अंत करते.
मुस्लिम प्रेमप्रकरणाचे अंत अर्थात शांतीप्रिय समाजासोबत इतर धर्मातील मुलांच्या प्रेमाचा गोड अंत...
मेरा अब्दूल अलग हे
(हेच वाक्य या छन्नविचिन्न अवस्थेत सापडणाऱ्या मुलींचं असतं पण शेवटी नियतीप्रमाणे सगळ्यांचे अब्दुल हे सारखेच असतात हे तंतोतंत सिध्द होतं आणि मरताना शेवटच्या घटक्या बर हा गोड गैरसमज पण दूर होतो)
हे मनाचं किंवा व्दौषासाठी नाही पण गेल्या कित्येक वर्षात होणाऱ्या या गंभीर गुन्ह्यांचा पडताळा केल्यास आपली मुलगी अशा प्रकारच्या प्रेम प्रकरणात असल्यास ती खालील स्वरूपात सापडल्यास त्याला जबाबदार आपणच आहात.
1) तुकडे
2)फ्रिज
3)पोत्यात
4)बॅगेत
5)नदीत
6) भट्टीत
7) गटारात
8) खुल्या रस्तावर चाकूने हत्या
9) ठेचून
10) जाळून
11) छन्नविचिन्न अवस्थेत
12) कोयता कुह्राडीने
13) पंक्चर काढायच्या पान्याने
14) ॲसिडने
15) टिकावाने
16) विळ्याने
17) मिक्सर ग्राईंडर मध्ये टाकून तुकडे
काही मुलीतर अशी पद्धतीने मारल्या जातात की त्याचं काय होतं हे दुनियेला कळत सुध्दा नाही.
हा अपराध करणारे हे मुळातच वाम आणि गुन्हगार प्रवृतीचे असतात त्यासाठी आपण शिक्षणालाही दोष देवु शकत नाही कारण चक्क इंजिनियर असलेले हे लोक देखील लोकांच्या मुली बाळींचे तुकडे करून फ्रिज मध्ये ठेवतात यावरून मानसिकता लक्षात येते.
मुलगी कोणत्याही धर्माची असो (स्वताःच्या धर्मातल्या सोडून) वरील गोष्टीत रूपांतर होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. पालकांनो मुलींना विश्वासात घ्या हे प्रकार त्यांना दाखवून द्या. गरज पडल्यास शेजारील पोलीस स्टेशनमध्ये घेवून जा अशा गुन्ह्यांची माहिती द्या. नाहीतर आपली मुलगी कोणत्या गल्लीबोळात नाहीतर गटारात , सुटकेस किंवा फ्रिज मध्ये सापडल्यास पोलीस आणि समाजाला धरणीवर धरू नका.
प्रकरण बघता यशश्रीने सावध भुमिका घेवून मित्राऐवजी आईवडीलांना आणि नजकच्या पोलीस स्टेशनाला कळवायलं हवं होतं पण तिला या गोष्टींचं काहीच शिक्षण नसल्याने तीला प्राणाला मुकावं लागलं. यात तिच्या आईवडीलांचा काहीच दोष नाही पण
यशश्रीनं फक्त एकदा आपल्या महाराष्ट्र पोलीसांवरती विश्वास दाखवला पाहिजे होता आज तिचा जीव आणि आई वडीलांचा पोटचा गोळा वाचला असता आणि या अतिरेकी दाऊदच्या वृत्तीला आपल्या पोलीसांनी पोलीसी खाक्या दाखवत चड्डीत मुतायला लावलं असतं म्हणजे त्याची परत हिम्मत झाली नसती पण मुली इथंच चुकतात महाराष्ट्र पोलीस आपल्या सेवेत तत्पर आहेत आणि महिलांविषयक हे धोरण अतिशय गंभीरपुर्वक असतं पण मुली घाबरतात आणि शेवटी तुकड्यात सापडतात. खरंच मरण येवढं स्वस्त आहे का ? फक्त एकदा आपल्या आईवडील आणि महाराष्ट्र पोलीसांवर विश्वास टाकून तरी बघा कदाचित तुमचा जीव वाचेल आणि इतरांचाही जीव वाचवाल.
जगातल्या सगळ्या लवजिहाद करणाऱ्या भोळ्या भाबड्या मुलींचे अब्दुल हे एकच आणि अस्सल सराईत असतात फक्त वेळ येते तेव्हाच ते त्याच्यातल्या कसायाला बाहेर काढतात इथं जनावरं कापताना मागंपुढे बघणारे वेळेप्रसंगी तुमच्यासारख्या जित्याजागत्या मुलींना कापायला मागेपुढे बघत नसतात. किसीका भी अलग नही होता सबका खुनी वैश्यी दरिंदा ही होता है खाली समय की बात होती है.
अर्थात शेवट काय तर.....!!!
मुलगी कोणत्याही धर्माची असू ध्यानात घ्या आणि या लवजिहाद पासून दूर राहा.
#🚓सदरक्षणाय🚨खलनिग्रनाय🚔
एक तर्फी प्रेम नव्हते है निश्चित!
' हल्ला करणे ' हा वाक्प्रचार कधी आणि कसा वापरला जातो याबाबत आपल्याकडून माहिती मिळाली तर उत्तम होईल.
एखाद्या मुलीची छेड काढल्याबद्दल एखाद्याला चोप देणे याला हल्ला करणे असं म्हटलं तर पर्वती चढल्यावर एव्हरेस्ट सर केल्याचा अविर्भाव आणायला हरकत नाही, नाही का?
लोकसत्ता मदारचोद आहे
समाज चुकीच्या मार्गाला जात आहे....आधी चूल आणि मूल होत ते काय चुकीचं नव्हत..अस आता वाटायला लागल आहे....
Tech changle hote tai
@@jayshreeyeole7586 aho me Tai nhie dada ahe 😅
😅😅😅😅@@Darkride05
नॉन सेन्स, हे केलेले कृत्य हे मानव जातीला कलंक आहे लवकरात लवकर त्या आरोपीला पकडून पीडितेला योग्य न्याय द्यावा.
@@jagdishpatil7821 ur right loka fkta dhram dhram kartat..dharma che thekedar kadhi tumhla madad krtil kai bga..2/3 lakh mnga kadhi..asha timat fkta mitra madad kartat.. Hindu aso kiwa Muslim..loka fkta pysa bgtat..high level chi loka baga Kashi rahtat..aani aapn middle class fkta Hindu Muslim.. guneghar ha guneghar asto..
फाशी नाही जस तिला मारले तसच त्याला पण ठेचून मारा
Justice ? Whatt a joke he will be out in 5-6 years
@@Hidden-j1d m pratyek weli muslim ka aasto marnara
Pakadlay tya Katvyala
त्या नराधमाला इस्लामिक शरीयत नुसार त्याचे भर चौकात नगन करून हाथ पायासोबत शीर शेद करा. या पुढे कुढलाही जिहादी पर्धर्मीय स्त्री बदल असा विचार करणार नाही. ही नम्र विनंती 🙏
Revanna la pan tukde karaila hote
Aani Hindu ni kela tar chalal..fkta Muslim asla ke tumhla fkta raag yeto Hindu kahi kelan ke kaj nai..Arey sudhra .. guneghar ha guneghar asto..asha lokana fashi desa
पुण्यात एका नराधम्याने मुस्लिम मुलगी आणि तिच्या दोन मुलांची हत्या केली आणि इथे एका मराठी मुलीची दुसऱ्या नराधम्याने हत्या केली. या लोकांना कोणताही धर्म नसतो. मग ते प्रेम किंवा द्वेष काहीही असो, त्यांना थेट रस्त्यावरच फासावर लटकवायचे आहे, पण निरपराध लोकांना दंगलीसाठी भडकवणाऱ्या भय्या लोकांपासून सावध रहा!
असे करुन एक प्रकारे तुम्ही शरिया लागु करण्याचे दरवाजे उघडून देताय. आधीच आपला कायदा व्यवस्था पांगळी आहे.
Barobar
या मधे त्या मुलीचा, तिच्या आई वडिलांचा पण दोष आहे. आपली मुलगी काय करते हे त्यांना कळाले नाही का??
आणी पूर्वी वाद असलेल्या मुलाशी या मुलीने कसे काय संबंध ठेवले. यावरून ही मुलगी संस्कारी नव्हती हे समजत.
आपली मान स्वतः हुन खाटकाच्या हातात देण्यासारखं आहे. शेवटी खाटीक त्याच काम करणारच
Tuji aai bahin kiti sanskari hy te bg kutreya mazya bahini la bolaycha haka ny tumcha sarka faltu ani rikamtekde lokanla
@@LaxmiBambleamachi bahin muslim sobat jhopat nahi
Tumcha Muslim dwesh itka tokala gela ahe ki nishpaap muli barobar asa nirghrun hatya zali tar tumhi tya mulila doshi tharavtay. Tichya sansakaran baddal boltay, ya varunach tumche sansakar disun yetat. Dwesh kara, pan zara bhan theva tumhi kay boltay. Tumchya gharatlya sobat zala na tevha pan ashech shabd tondatun kadha.
@@VishakhaNS lok rastyavar utaralet fasi dya manun, tyala saja bhetnar. Pan mulichi hi chuk ahe tyala phone var bolat hoti roj
@@VishakhaNSखरे बोलले तर राग का यावा ? इथे कोणीही गुन्हेगाराला पाठीशी घालत नाही पण गुन्हा करायला लावणाऱ्या त्या मुलीची व तिच्या पालकांची चूक दाखवली की समोरच्या व्यक्तीला तुमच्या घरात घडलं तर वगैरे वैयक्तिक लेव्हलवर उतरून अपशब्द वापरायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? मुलीच्या वडिलांनी मुलगी अल्पवयीन होती तेव्हा त्या मुलाला विनयभंगाच्या आरोपावरून जेलची हवा खायला लावली .... स्वतःच्या मुलीकडे मात्र दुर्लक्ष केले .... मुलगी तासनतास मोबाईलवर त्याच मुलाशी बोलत होती - भेटत होती - इतकेच नाही तर हातावर त्याचे नाव गोंदवून घेतले होते .... ज्या दिवशी खून झाला त्या दिवशीही ती अर्ध्या दिवसाची रजा टाकून त्याला भेटायला गेली होती .... आता तुम्हाला प्रश्न विचारते की मुलांवर लक्ष घरातल्यांनी ठेवायचा की इतरांनी की सरकारने ? आसपासच्या सर्वांना माहीत असते की कोणाचे काय चालले आहे ते फक्त इतरांच्या मुलांकडे लक्ष ठेवून असणाऱ्यांना स्वतःच्या मुलांकडे लक्ष देण्यास वेळ नसतो .... कोणी येऊन सांगितले की त्याच व्यक्तीला दोष देऊन भांडण करायचे .... गुन्हेगाराला जातधर्म नसतो त्यामुळे पहिल्यांदा आपल्या घरातील मुली इतर जातीधर्मीयांच्या प्रेमात का पडतात ? त्यांच्याकडे इतक्या आकर्षित का होतात ? आपले संस्कार धुळीला का मिळवतात ? ज्यांनी जन्म देऊन आतापर्यंत तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले त्यांच्याशी बेईमानी का करतात ? शिक्षण पूर्ण न करता पळून का जातात ? इतरांनी फुस लावली तरी स्वतःची अक्कल गहाण का टाकतात ? अशी अनेक प्रकरणे घडूनही "मेरा अब्दुल ऐसा नही " ची भाषा का वापरतात ? स्वतःचा शेवट स्वतःच्याच हाताने करून घेतात पण मागे राहिलेल्या जिवलगांच्या आयुष्यात अंधार करून जातात !
प्रियांका गांधी, राहुल गांधी, केजरीवाल, ममता बॅनर्जी, लालू, अखिलेश यादव, उद्ध्वस्त थकले, कोणीच काही बोलणार नाही, Up असता तर encounter केला असता, फडवणीस नसेल जमत तर राजीनामा दे , नाही तर encounter कर, लोक २ ते ३ महिन्यात हे प्रकरण लोकं विसरून जातील, नंतर परत नवीन दाऊद तयार होईल
मित्रा सगळे सोयीनुसार राजकारण करतात नवी मुंबई लां चार पुजारी यांनी बलात्कार करून महिलेला ठार मारले त्या बद्दल पण कोणी बोलत नाही आहे
👍 फाशीची शिक्षा सुनावलीपाहिजे
तो इतक्या सहज मिळणार नाही. आता आंदोलने करा.पोलिसांना ,सरकारला शिव्या द्या.पण आपल्या हिंदू मुली मुस्लिम तरुणांच्या प्रेमात पडतातच कसे.? त्यावर कोणी बोलेल का.?
@@its_you1189mage jiche tukde kele ti kon hoti ?
आजकाल, कोण कोणाच्या प्रेमात पडेल हे सांगता येणार नाही. शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, कार्पोरेट सेक्टर, लेबर कॅम्प याठिकाणी, तसेच एकमेकांच्या घरी येणेजाणे यामुळे- "कोण कुणाला आवडेल आणि कोणाचा स्वभाव, पर्सनॅलिटी, पोझिशन, संपत्ती यामुळे कोण कुणाला पसंत करेल हे काहीच सांगता येणार नाही. त्यात भर म्हणून स्वस्त इंटरनेट, स्वस्त मोबाईल, यामुळे कोणीच कोणाचं ऐकून घेत नाही. आणि या धावपळीत लक्ष तरी कीती ठेवणार. हा एक प्रश्नच आहे. त्यामुळेच अशा घटनेला धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता रितसर चौकशी, ईनव्हेस्टीगेशन करुन गुन्हा करणाऱ्याला आणि त्यात सहभागी असणाऱ्यांना शिक्षा व्हावी🙏
हि घटना घडायच्य अगोदर एका मुंबई मध्ये एका मंदिरात दोन पुजाऱ्यांनी एका महिलेवर अत्याचार केला ... आणि नंतर तिची हत्या केली ... ते पुजारी कोणत्या जातीचे असतील??.. माहिती आहे का??... गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो त्याला कोणतीही जात पात नसते ...
त्याच्या नावातच दाऊद आहे मुलीला समजायला पाहिजे होते.. प्रेम करायच्या अगोदर
मुलींना दाऊद सारख्या नावाची मुलं जास्त लागतात..
Prashant Chaudhari नावाचे लोक चांगले असतात...😂😂
कुठल्या तरी कारणावरून तो मुलगा तिला ब्लॅकमेल करत असावा. नाहीतर ज्याला आधी जेल मध्ये पाठवला त्याच्यासोबत ती बोलेल असं वाटत नाही. पोलिस तपासातून सत्य बाहेर पडेल.
@@sagarnanaware3463 ha nashib tumhi tari kyhi chngl bolet ny ta eta sgle loka mazya bahini la boltat
@@LaxmiBamble पोलीस अधिकारी चौकशीत सगळं बाहेर काढतील. मुलीवर नक्कीच काही तरी दबाव असेल. नाहीतर pocso कायदा अंतर्गत ज्या माणसाला जेलमध्ये टाकला त्याच्याशी बोलण्याचा किंवा ओळख ठेवण्याचा प्रश्नच येत नाही.
@@sagarnanaware3463 hoo
कायदा लय भरी आहे आपला...
दाऊद जामीन वर सुटून परत गुन्हा करायला मोकळा होईल....😢
मुलगी असो मुलगा मैत्री करताना जरा विचारकरा parents ni laksh dya
"दाऊद" नाव बोलल्यावरच आम्हाला "धडकी" भरते, मुलगी एवढी कशी भाळली दाऊदला ?
मुलगी खूपच डेंजर होती वाटते ?
तिला सवय पडली होती त्याच केळ घ्याची 😂😂😂😂
शिक्षा देताना खरोखरच त्याचे पण तुकडे तुकडेच केले पाहिजे त्याला पण त्या वेदना असह्य होतील
अति अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे अशा दोस्ती,प्रेमं होतायत
5 वर्षापूर्वीच ज्याला पोस्को अंतर्गत अटक झाली अशा बरोबर पून्हा फोनवरून कोण
कोणीच गप्पा मारू शकत नाही यावर ठरवा काय ते😢😢😢😢
Pocso. Gunyat yacha arth tyala fasvale hote
अजून करा रोज जय भीम जय मिम
नपू संक करून ठेवला सगळा समाज
Napunsak tar brahman samaj aahe
Joy mim
Are lavdya ata ti premat padun meli tari sudha jaybheem chi chuki kashi zatya udya tuzya janma sathi pan jaybheem la jababdar tharvshil ka ghetlas nernay jaybheem mule paida zalas
Jay bhim ❤️ mulichi chuki aahi yaat samajl kontya jadi badal bolaycha tula aadhikar dila nahi aani buddhist jatit je mulina baikana aadhikar aahit na te kontyach jatit nahi samajl tula Shiva tula jay Bhim aani Jay bhimch
@@samuu6146Evdhi sut deta kashala
आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच पालकांनी आपल्या मुलावर चांगल लक्ष ठेवाव
दाऊद यशश्रीला त्रास देत होता तर हे कसले फोटो delete करण्याचा विषय आहे . Affair असलं की मुलाला अटकवलं जातं
नमस्कार mam. .आपण अतिशय मुद्द्येसूद माहिती सांगता..सर्व माहिती आम्हास अतिशय व्यवस्तिथ समजते.धन्यवाद आपले.
पुन्हा त्याच्याशी तिने संपर्क ठेवला , 🤔 पालकांनी मुलींवर लक्ष ठेवले तर असा प्रसंग येणार नाहीत 💯💯
खूप वाईट घटना झाली आहे .आणि मुली सुधा भोळ्या असतात लगेच कुठल्याही सांगण्यावरून गोष्टीला बळी पडतात तिची सुधा अशीच फसगत झाली आहे आणि बिचारी वेदना दाई मृत्यूला बळी पडली आहे तरी पालकांनी सुधा आपल्या मुलीवर लक्ष ठेवा कुठे जाते काय करते
कुणीही जॉब देतांना क्रिमिनल रेकॉर्ड चेक करावे
फाशी दया साल्याला जय मनसे जय महाराष्ट्र. जय शिवराय 🚩🚩🙏
प्रत्येक आईं बाबांनी आपली मुलगी कोठे जाते सर्व विचार पुस करावी... जास्त पण स्वतंत्र न देता तिला अशा गोष्टींबद्दल समजावे.. तिजी काळजी घ्यावी....
मुलींचे चुकीचे वागणे हे तेवढेच महत्त्वाचे.फक्त समोरच्याला दोष का द्यावा?
चूक मुलीची पण आहे व तिच्या घरच्यांचीही आहे. तिच्या आई वडिलांना माहित असणार की यशश्री ही दाऊदच्या संपर्कात आहे.पण ती ऐकत नसणार. त्यामुळे मुलीकडचेच ह्या गोष्टीला जबाबदार आहे. त्यामुळे सहानुभूती दाखवणे म्हणजे मूर्खपणा.
कुलकर्णी ते नाही बोलणार कोणी फक्त बोलणार मारेकरी मुस्लिम अपराधी तो अप्राधिच कमरेवर टॅटू होता त्या मुलीच्या म्हणजे कुठे तरी मुलगी पण याला कारणीभूत आहे
@@pushpajadhav3578हो ना अहो चौकात टवाळ पोर बोलतात हे असं मुलगी संपर्कात होती ते घरी माहित होत
Khoon jhlay tari samorchyala dosh ka dyava ? Hee kasli mentality ?
Blackmail cha vishay asel tar
परत पुर्वीसारखे बालविवाह चालू करावेत.
Agdi barobar
अशा किती यशश्री गेल्या, कोणाकोणाला फाशी झाली
ही असली सेक्युलर चॅनेल्स काही दिवसांनी तो जिहादी कसा बरोबर होता हे सुद्धा सिद्ध करण्यास मागेपुढे बघणार नाहीत....
Barobar ahe
👌🏻
Muslin dharmach vait ahe
Barobar aahey
या अगोदर अगदी 15 दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील शिळफाटा येथे अक्षता म्हात्रे या विवाहित महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार करुन पुढे तिची हत्या करुन मृतदेह जंगलात लपविण्यात आला. यात गुन्हेगार कोण तर, श्यामसुंदर शर्मा, राजकुमार पांडे व संतोष कुमार मिश्रा हे होते. अक्षता म्हात्रे हीने घरात भांडण झाले म्हणून घराबाहेर जाऊन मंदिरात आश्रय घेतला होता. तर या मंदिरातील पुजारी असलेले श्यामसुंदर शर्मा, राजकुमार पांडे व संतोष कुमार मिश्रा यांनी याचा गैरफायदा घेत त्या निराधार महिलेला गुंगीचे औषध देऊन तीचा बलात्कार व हत्या केली. माणसासमोर कोणतेही मार्ग उरले नाहीत की तो स्वतःचे जीवन संपवतो किंवा देवाकडे आश्रय शोधतो, परंतु या देवाच्या घरांतच त्याच्यावर अत्याचार झाला तर? यात कोणाला दोषी ठरवणार? या अगोदरही काही महिन्यांपूर्वी ऐरोली येथील एका मंदिरात एका अल्पवयीन बालिकेवर मंदिरातील महंत सत्यानंद महाराज याने बलात्कार करुन हत्या केली होती, हे काय होतं? कोणता जिहाद म्हणणार याला? किरीट सोमय्या, आज स्वतःची संपत आलेली राजकीय कारकीर्द वाचविण्यासाठी यशश्री शिंदे हत्येला लव्ह जिहाद चे स्वरूप म्हणता.तुम्ही तुमचं उघडं पडलेलं कोंबडं किती दिवस झाकून ठेवणारं? अख्ख्या देशाने तुमचं नागडं रूप पाहिलंय की! मदतीला आलेल्या महिलांच्या असहायतेचा फायदा घेबून त्यांच्यासोबत अश्लील चॅटींग करणे, हे कोणत्या जिहाद मध्ये बसतं? गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, त्याला कोणत्याही धर्मात किंवा जातीत बांधणं योग्य ठरणार नाही, ज्या पद्धतीने अक्षता म्हात्रे प्रकरणातील गुन्हेगार हिंदू त्यातल्या त्यात मंदिराचे पुजारी म्हणुन नावे न दाखविणे पण यशश्री शिंदे प्रकरणातील आरोपींची नावे ते मुस्लिम आहेत म्हणून दाखवणं तसेच त्याच वेळी अक्षता म्हात्रे ह्या एका विवाहित हिंदू तरुणीवर तीन हिंदू पुजाऱ्यांनी मंदिरात बलात्कार केला व तिची हत्या केली होती. ह्या प्रकरणात महिला हिंदू तर अत्याचारी खूनी तिघेही हिंदू आहेत हे प्रकरण लव्ह जिहाद मध्ये बसत नाही. म्हणून त्यांना शिक्षा होऊ नये का ?
महाराष्ट्रात कडक कायदा राबवून,
नराधमांना ठेचणारा हवा...._
तर महाराष्ट्रात 'राज ठाकरे' च हवा🚩
मला तिच्या वाडीला वर शक आहे कारण ते दोघे येवढ्या वेळ फोन वर बोलत होते ते पण घरी असताना 1-2 तास तर ही गोष्ट तिच्या आई वडलांना माहीत नव्हती असं होणारच नाही आणि त्यांना ही गोष्ट आवडली नसणार अस ही असू शकत
भाई आज काल काही ही होवू शकत 🥲
@@tusharmore3087are mc tu mza papa la nko bolus tu ky amchya ghari 24 tas asto ka papa radle ka ny dukha hy ka ny bgayla
Tula koni ny vicharla tula ky vate ugach amala badnam nko kru
Vadil kshala khun kartil tyani nsel kela pan tyana tich jast vait pan vatat nsel kran evd samjun ti as vagli asel tr te aai vadil tri ky krtil
Mulichya kambarevr tatoo manje mulgi vaya gelei asavi...
भयाण कलयुग आलय 13/14 वर्षांपासून संभोग चालु केलंय पोरींनी अवघड आहे देशाच आणि पुढील पिढीच...
हे खरं आहे.... मोकाट झाल्यात बायका, पोरी
1.Porga parat alyavar gulu gulu bolte. 2.Ghari sangat naahi
3.Bhetaychya divshi मैत्रिणी कडे jayche aste.
4 .मैंत्रिणी कडे n jata tya porala bhetayala jate
5.ag ankhi kay honar aahe
Zalay te vait zalay tyala kadak shiksha zali pahije. Pan mulini yatun dhada ghyava
@@surajbade5482 tula ny mhit na m gap smajla ka mazi bahin hy ti tila ny te ny bolacyh
@@LaxmiBambletumchi bahin ahe ka ti kharch khup vait zal 😢
प्लीज यार खर सांगतो मी..अशी वेळ आपल्यावर नका येऊ देऊ रे...सगळे एकत्र या...कोण कोण माझ्या सोबत येतय एकत्र बघू......ती पण आपली एक बहीण होती..... न्याय मिळालाच पाहिजे
बहीण नाही ते फालतुगिरी कशाला करायची
आपण अगदी व्यवस्थित आणि यथार्थ रिपोर्टिंग केलं आहे👍
याला पर्याय एकच आहे महीला पासुन मोबाईल बंदी करा मोबाईल मुळे दुनिया बिघडली
???
ऑनर किलींगची घटना आहे काय? या दृष्टीनेही तपास केला जात आहे
अशा कलंक जाळून टकव्या तुकडे केले खूप समधन वाटले😂
Jhatya laaj watat nahi
माहित होत वेगळ वळण येणारच आता मुली चा दोष आईवडीलांचे संस्कार काढाल , शांतता राखा कोर्ट चालू आहे
absolute stupidity. कारण काहीही असो, त्याने अघोरी गुन्हा केला आहे आणि त्याला त्वरित शिक्षा झाली पाहिजे. त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्याची गरज नाही..
Khup chhan smjvun sangitl...tmhi
मुळात ती त्याला भेटायला गेली का. आणि कॉल वर तासून तास बोलायची का हा पण एक प्रश्न आहे.
True.
एक हाताने टाळी वाजत नाही हे खरं
Hoka bara sngitla amala navta mhit
चूक कुणाचीही असो ...
मारून टाकणे हा काही उपाय नाहीं ...
मग काय जिवे मारणार ?
ब्लॅकमेल case आहे
वाचा
@@sacing3512अजिबात नाही कारण त्याच्या नावाचे गोंदण शरीरावर आहे ..... ती तासनतास मोबाईलवरून संपर्कात होती .... विनयभंगाची तक्रार करून जेलची हवा खायला लावली तेव्हा ती अल्पवयीन होती पण अगदी बाळही नव्हती म्हणजे आपले पालक आपल्याला न्याय देणार याची खात्री नक्कीच असणार ..... जर ब्लॅकमेल झाली असती तर दडपणाखाली नक्कीच असती म्हणजे घरचे , मित्रमैत्रिणी यांना कुठेतरी संशय नक्की यायला हवा होता .... गोंदण - मोबाईलवरील संभाषण - कोणालाही न सांगता अर्ध्या दिवसाची सुट्टी टाकून भेटायला जाणे यावरून तरी हा प्रकार ब्लॅकमेलचा नक्कीच नव्हता !
खूप सुंदर चॅनल
त्याच्या नावाचा टॅटो काढला हिने
याच काय
Khar aahe ka he?
हो..दोघांचे प्रेम होते...आणि आधी जी तक्रार दिलेली ती घरच्यांच्या दबावामध्ये केलेली... मला तर तिच्याच घरच्यावर संशय येतोय...
सरकारने ही गोष्ट कानावर टाकू नये दाऊदला फाशीची शिक्षा दिली पाहिजेत तेव्हा कुठे आशिया घटना घडणार नाही
माध्यमांनी माहिती देताना पोलीसांच्या पुढील कार्यवाही बाबत गुप्तता ठेवावी . आपल्या माहिती देण्याच्या ओघात आपण अजाणते आरोपीला माहिती पुरवना . आणि आरोपी सावध होतो .
Thanks mem.
सध्या यशस्वी शिंदे च्या वडिलांची सखोल चौकशीही होने गरजे चे आहे. या हत्ये मागे तेही असू शकतात.
तुझ्या बहिणीबरोबर असे झाल्यावर तुझ्या बापाचीच चौकशी केल्यावर कस वाटेल 😢
बाप असं नाही मारणार
दाऊद का पसार आहे मग
शक्यता नाकारता येत नाही, परंतु तसे असते तर दाऊद फरार का झाला असता , मुळात दाऊद हा या मुलीला भेटला का? हे ही एक कोडे आहे.या साठी या मुलीच्या मैत्रीणीला ताब्यात घेऊन विचारपूस करणे आवश्यक आहे.
Ay bhadvay kyhi ny bolaych mza papa la samjla tula ny mhiti ta gap kyhi nko pasrus
Ny mhiti tr tuji band kar mazya papa la nko badnam karu
ती ने त्याचाशी फोन वर बोलणे केले होते भेटायला जाणार होती ही रिस्क घेणे गरजेचे होते का पण कमीत कमी घरात कोणाला तरी सांगून जायला हवे होते कदाचित वेगळा काहीतरी मार्ग काढला असता घरच्यांनी जे झाले ते अत्यंत दुर्दैवी होते अशा घटना रोखण्यामध्ये कुठेतरी कुटुंबाशी सवांद व्यवस्थित होत नाहीये आणि त्याचा फायदा हे बाहेरचे लांडगे टपलेले आहेत लचके तोडायला
लव.जिहाद.महाराष्ट्रातकायदा.करावा.अशा.कायदा.केलया.नंतर.अस.करण्यापूर्वी.थोडा.विचार.तरी.करतील.एकतर्फी.प्रेम.आणी.तयाचा.घेतलेला.पुरविचा.बदला. एवढा.निष्कर्ष. निघतो.धन्यवाद.
आशिया घटना दररोज पाहायला मिळतात तरी सरकार हा विषय गांभीर्याने का घेत नाही फक्त मतासाठी
ila ewada kay awadala ha daudd
tyala pahunch tyachi nazar
kashi aahe he kaltt
प्रथम अल्पवयीन मुलांना कामावर ठेवणार त्या कंपनी वर गुन्हा दाखल करावा, जिथे या कथेची सुरूवात होते
Aplvayin nsti tri tuzi kaum sudharnare ky
22 age ahe
नाव पण कस ठेवलंय बघा त्याच्या घरच्यांना पण टाका आत
त्या दोन्हीचे कॉल रेकॉर्डिंग एकवा
Ho tumala tech kama ahet
@@LaxmiBamble khar kay ahe te samor yeil na, call recording samor ali pahije
@@vishalmore4921 Tumala kyhi ny mhit m gap basa mzya bahini la naka dosh deu
आज पर्यंत किती मॅटर झाले,किती हिंदू मुली सुधारल्या.समाजामध्ये काही गैरसमज आहेत की कापलेले केळ अख्ख्या केळ्यापेक्षा चांगलं असतं.
काय करणार, आजकालच्या पोरींना असल्याच छपरी पोरांसोबत मैत्री करण्याची अधिक खाज असते.
😂😂
Very serious 😡
तुम्हाला हेच titel मिळाले का..
नवा ट्विस्ट म्हणे... पहिले तुम्हा सेक्युलर पत्रकारांना बदडल पाहिजे
Hya उनाड आणि बाहेरगावच्या कमी शिकलेल्या मुलांशी मुलींनी इतके का बोलायचे कशाला मैत्री करायची उगीच ते पण मुस्लिम मुलासी,
मुळात आपणच नालायक आहोत कशाला त्या नालायक फटिचर भंगारछाप सोबत मैत्री करावी, आई वडिलांना कळत नाही का आपली लेकरं काय दिवे लावतात ते, जागरूक राहिले पाहिजे
Fashi desa tyla..asha sarwa aaropina,sabrina,yashashri,jayeshree..aani sambhji nagar cha haty kaand cha..sarwna fashi dya
ह्त्येच्या दिवशी यशश्रीने "मैत्रिणीकडे जाते"असे सांगून घरच्या लोकांची दिशाभूल केली.म्हणजे यशश्रीसुद्धा जबाबदार आहे.
ही मुलगी आईची लाडकी असावी
कुठ काय करावे,हे संस्कार दया, संगत कोणाची करावी, कोणाच्याही घरी मुलांना खाणं पिणं टाळा,भले नाव ठेवतील, परवडलं असं प्रसंग येणार नाही
Mala asa vatta tya daud la pan tasach maran yava jasa yashashree la ahe. Hich ishwarcharni prarthana
लोकसत्ताला हिंदू-मुस्लिम द्वेष दिसतो लव्ह जिहाद दिसत नाही का?
👍
या अगोदर अगदी 15 दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील शिळफाटा येथे अक्षता म्हात्रे या विवाहित महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार करुन पुढे तिची हत्या करुन मृतदेह जंगलात लपविण्यात आला. यात गुन्हेगार कोण तर, श्यामसुंदर शर्मा, राजकुमार पांडे व संतोष कुमार मिश्रा हे होते. अक्षता म्हात्रे हीने घरात भांडण झाले म्हणून घराबाहेर जाऊन मंदिरात आश्रय घेतला होता. तर या मंदिरातील पुजारी असलेले श्यामसुंदर शर्मा, राजकुमार पांडे व संतोष कुमार मिश्रा यांनी याचा गैरफायदा घेत त्या निराधार महिलेला गुंगीचे औषध देऊन तीचा बलात्कार व हत्या केली. माणसासमोर कोणतेही मार्ग उरले नाहीत की तो स्वतःचे जीवन संपवतो किंवा देवाकडे आश्रय शोधतो, परंतु या देवाच्या घरांतच त्याच्यावर अत्याचार झाला तर? यात कोणाला दोषी ठरवणार? या अगोदरही काही महिन्यांपूर्वी ऐरोली येथील एका मंदिरात एका अल्पवयीन बालिकेवर मंदिरातील महंत सत्यानंद महाराज याने बलात्कार करुन हत्या केली होती, हे काय होतं? कोणता जिहाद म्हणणार याला? किरीट सोमय्या, आज स्वतःची संपत आलेली राजकीय कारकीर्द वाचविण्यासाठी यशश्री शिंदे हत्येला लव्ह जिहाद चे स्वरूप म्हणता.तुम्ही तुमचं उघडं पडलेलं कोंबडं किती दिवस झाकून ठेवणारं? अख्ख्या देशाने तुमचं नागडं रूप पाहिलंय की! मदतीला आलेल्या महिलांच्या असहायतेचा फायदा घेबून त्यांच्यासोबत अश्लील चॅटींग करणे, हे कोणत्या जिहाद मध्ये बसतं? गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, त्याला कोणत्याही धर्मात किंवा जातीत बांधणं योग्य ठरणार नाही, ज्या पद्धतीने अक्षता म्हात्रे प्रकरणातील गुन्हेगार हिंदू त्यातल्या त्यात मंदिराचे पुजारी म्हणुन नावे न दाखविणे पण यशश्री शिंदे प्रकरणातील आरोपींची नावे ते मुस्लिम आहेत म्हणून दाखवणं तसेच त्याच वेळी अक्षता म्हात्रे ह्या एका विवाहित हिंदू तरुणीवर तीन हिंदू पुजाऱ्यांनी मंदिरात बलात्कार केला व तिची हत्या केली होती. ह्या प्रकरणात महिला हिंदू तर अत्याचारी खूनी तिघेही हिंदू आहेत हे प्रकरण लव्ह जिहाद मध्ये बसत नाही. म्हणून त्यांना शिक्षा होऊ नये का ?
पोस्को कायदा पुरेसा नाही का? गुन्हेगार सुधारत नसेल किंवा त्याला काद्याचा धाक वाटत नसेल तर मुस्लीमांनाशरीया कायद्यानुसार शिक्षा द्यावी
Ya madhe mulgichi sudda chuk aahe.. Samajat kay ghadat aahe hey mahiti asun suddha parat tyach dishene jane.. Aai babana sangitle aaste tar tyanich marli aasti..
कठोरात कठोर शिक्षा द्यावी आरोपीला
आमची मुलगी तिथेच राहती आता आमाला हीं भीती वाटू लागी आहे लवकरात लवकर त्या आरोपी ला शोदा आणि कडक शिक्षा करा
यासाठी महाराष्ट्रातून सर्व परप्रांतियांना बाहेर काढलं पाहिजे, मग तो कोणत्याही समाजाचा असो मुस्लिम, हिंदू, किंवा इतर कोणत्याही समाजाचा. मुंबई hit and run, अक्षता म्हात्रे बलात्कार, किंवा हे प्रकरण परप्रांतीयांचा मराठी महिलांना किती त्रास होतो यावरून सिद्ध होत
Khup trasdayak vishay aahe
आपले मराठा आरक्षणाचे नेते माननीय जरांगे साहेब म्हणतात मुस्लिमांना पण आरक्षण मिळालं पाहिजे
तो कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ आहे. अडाणी माणूस हाताशी धरून बागुलबुवा कसा नाचवावा हे कपटी राजे नीट जाणतात.मूर्ख जनता रस्त्यावर येते.
Babasaheb pan manat hota, jai bheem jai meem
Babasaheb Ambedkarji ni kadhihi muslim langunchalan kele nahi ya ulat muslimanche jode pusanare Gandhi la Mahatma kele swatantravir Savarkarji mahan deshbhakta nathuram godse na rajkiy ashaprushya banavanarya hindu samaj la kadhi akkal yenar
Hasan mushrif la nivadun denara Maharashtra satar madhun anandrav adasul saheb hya hindu dalit netyala nivadun denar nahi
@@anilgaikwad2202 prakash ambedkar aurangjeb chya tar paya padat hota na.
सऊदी अरब का कानून लागू करा भारतात
Ye ldka chehre se hi gunda dikhta hai. Only revenge. No Love...
Modi cha Chahra kadhi baghitla ka
थोडा विचार करा मुलिनो माझ्या बहिनिनो
आपल्या घरच्यांनचा थोडा तरी विचार करा आणि वागा 🙏
तुमच्या एका चुकीची शिक्षा पूर्ण घराला आणि समाजाला मिळते 🙏
एन्काऊंटर करा नाहीतर दुसरी कुत्री लय सोकावतील लवकर पकडा आरोपी ला नाहितर कायदा भिंती कुणाला वाटणार नाही
दाऊद शेख अजुन जिवंत कसा आणि त्याच्या घरावर बुलडोझर का नाहीं फिरला अजून
कॉमेंट्स करण्यापेक्षा त्याला त्याचा मृतदेह फासावर सडेपर्यंत लटकवत राहण्याची शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी आपण आपल्या माध्यमातून प्रयत्न करा.
तो मुलगा नक्की जिवंत आहे का हे पण बघा. काहीच भरोसा नाही काय होते या जगात
तुझ्या भावची खुप काळजी आहे.
@@pravinJadhav-xz2ng अरे मी स्वतः तुझ्या लाख पट जातिवंत आहे कळलं. आणि ती माझी बहीण आहे. पण खरं खोटं समोर येऊदेत समजल
@@never_everddiss कळतंय तूझ्या बोलण्यावरून किती "जातिवंत" आहे ते.
राहिला माझा जतिवांतचा विषय ,तर जाधव आहे मी सिंदखेडचा. मला अभिमान आहे मी मा साहेब जिजाऊच्या वंशातील आहे.