Lakshvedhi | धमक्या कशाला देताय ?
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- #Lakshvedhi #lakshvedhinews #currentaffairs #politicaldisscussion #jaimaharashtranews #jaimaharahstranewslive #Maharashtra #India #Marathi24 #newslive #livenews #todaynews
Marathi News Live । Jai Maharashtra News । Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Nagpur । Political News Update
----------
Follow Us On :
Instgaram : / jaimaharashtralive
Twitter : / jaimaharashtran
Facebook : / jaimaharashtranews
Website : www.jaimaharas...
What'sapp Channel : www.whatsapp.c...
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
New Digital Live Stream :
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
सरकार ने शेतकर्यांचे वीजबील माफ करुन वीज मोफत दीली खूप खूप धन्यवाद
O😊
समाजाचे जोरावर स्वतः मोठा होत आहे.
मराठा असे वक्तव्य आदर प्रिय महाराष्ट्र सरकार विरोधात कधीही करणार नाही,जय शिवराय जय जिजाऊ,
असी धमकी देणारे मागास आणि सामाजिक मागास कसे आहेत.यांच्यावर कायदेशीर कारवाई केलीच पाहिजे.
राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालेले आहे फक्त सत्ता पैसा आणि प्रतिष्ठा कमावण्यासाठी हेच एकमेव साधन झाले आहे भावी पिढीने कोणता आदर्श घ्यावा
सुप्रिया सुळे यांनी निवृत्त होवून रझिया ताई पटेल यांना उमेदवारी दिली पाहिजे
वकील फक्त एकच गुणरतन सदावर्ते.
महाराष्ट्रत कोण विश पसरवत आहे हे आज ना उद्या माहिती होणारच आहे.
धमकी देणारेना कायदाचा दणका बसला पाहिजे, जर सरकार व ग्रहमंत्री असेच बोटचेपे धोरण घेत बसले तर उद्या सगळेच धमक्या देत सुटतील नि कायद्या चा धाक ही राहणार नाही.
सर्वांना समान उच्च दर्जाचे शिक्षण आणि उच्च दर्जाची आरोग्य सुविधा लोकांना मोफत उपलब्ध करुन दिली पाहिजे .
ऊ धर्मराज्य हम्म न बदल बघत दत्त फार कठीण मद्य
अं आहरे तुम सत्ये अशी कभि भी कर ख न सुनी
@@BaburavGadave❤
स्त्येत नसलेले लोक असे लोक पाठवितात
समाज माध्यमांनी शेतकऱ्याच दाखवावे .... व त्या वर अशी चर्चा व्हावी रोजगार यावर चर्चा व्हावी या तून कोणाचं चांगले होणार नाही ...
स्वत्ता जरांगेची सुद्धा भाषा तसीच आहे.जरांगेची सुद्धा सर्वच संभांची चौकशी करावी.जरांगे प्रत्येक वाक्य धमकीचेच आहे.
आगदी बरोबर
भं. ्््षब्बबबंबंबबडं ब बं डबं बववंलंलंलंवं😊
मुढे. साहेबाचे. नाव बदनाम करु.नका.. नाहीं.तर. महाग.पडेल ❤🙏
हेमाताइ जरांगे पाटलांची बोलाविती धनी आहे
अर्थात पवारांनी हे आंदोलन जरांगे यांना करायला लावले हे नक्कीच
तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे तरंगे पाटला
सर्व नेत्यांची चौकशी व्हायला हवी
भावनीताआहेही.हानीकारवागनूक.जयभीम
मला वाटतंय अरुण सावंत आंबिल पिऊन आला आहे.
बारामती मधिल साहेबांच्या एकाही माणसाला मत देऊ नका 🚩🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय
💪💪💪💪🚩🚩🚩🚩
❤❤
टरबुजा म्हणणार्यांन ना का नाही झापले ?ते तर राज्याचे मुख्यमंत्री होते ना ?
जात जनगणना झालीच पाहिजे त्या शिवाय प्रश्न सुटणार नाही
सुप्रिया ताई तुम्ही तर बोलूच नका तुम्हाला काही अधिकार नाही बोलायचं तो अधिकार तुम्ही गमवून बसलाय
अहो दादा व ताई रक्ताच्या नात्यात आहे बाकीच्यांनी मध्ये पडू नये
PROPERTY PUDHE RAKTACHI NATI SUDDHA VITALTAT.....
Good tai,,,,hemaa tai khup chaan aamhi tumhaala sahmat taai
हेमाताई पिंगळे जबरदस्त विषय मांडले उत्कृष्ट प्रवक्त्या आहेत.
मा. प्रशांत पवार जी, आपण योग्य विचार व्यक्त करीत आहात .
समाजमाध्यमांनी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय दाखवावा दिशाभूल करू नये
💪💪
सुप्रिया सुळे सरळ सरळ धमकी देतात
वडिलांनी आंणि सुसु हिने मराठी माणसाठी काय केलेले आहे त्यानी एवढंच सांगव बस!!!!!!!
सूळीने लांब वांगे घालून शंभर एकर जमीन घेतली
जातीय वादग्रस्त करायच आणि निवडून यायचे हे पवार साहेब यांची पाहिले पासुन चाल असते पण आता सर्व समाज ओळखू न आहे आता नाय चालणार
बरोबर..त्यांनी 50 वर्ष आरक्षण दिले नाही..तरीपण समाज ब्र शब्द सुद्धा काढत नाही आणि ज्यांनी दिलं त्यांना आई बहिणीवर शिव्या देतो..समाजाला शैक्षणिक आरक्षणाची नितांत गरज आहे..
Eñ
.
Ji ko by Dr@@Harmony989
फक्त नावात जय महाराष्ट्र
मराठा आरक्षण यावर सुप्रिया सुळे ताई यांनी काही बोलू नये.... बारामती काका यांच्या डोक्यातून आली आहे
खरोखर येणारी जन जनगणना हि जाती निहाही या साठी होणे एकदम जुरूरी आहे.
पुढील येणारी जनगणना होणे आहे.
धरणवीरला लवकरच समाज त्यांचे जागा दाखवेल........ समाज्याच्या जिवावर राजकारण करून सत्ता उबवून आता समाजाला काही द्यायचे वेळ आली कि तंगडीवर करणाऱ्याचा निषेध असो
जय महाराष्ट्र
बरोबर आहे यांना हीच भाषा समजते
Hema Tai, Amhala Sarva Mahit Ahe.
Pudye Tyanchi Political Career Finished Ahe.
Correct Karyakram Konacha Honar, Te Baghun Amhi Pudye.
शांततेत् चाललेल्या आंदोलनाला जर जत्रा म्हटल जात असेल् तर धमक्या मिळणारच 🚩👍
एवढ्या जबाबदार चॅनलने
दादा गट, ताई गट असे उल्लेख करणे
मुर्खपणाचे.
हर हर महादेव... ⚔🚩
कामा साठि मजूर मिलत नाही,लोकाना सरकारी नोकरी पाहीजे ,पगार पाहीजे अनेक लोकाची काम करायची ईचछा नाही ,पातरता नाही काम करनयाची,सरकार कोनाचे ही असो ,,,,
सर्व नेत्यांना नम्र विनंती आहे की 👉 या सभेला बिलकूल येऊ नये ☝️जय शिवराय 🚩🚩 जय महाराष्ट्र 🙏🙏🙏,,,,
म्हणजे तुम्ही मराठ्यांना आरक्षण देन देण्याच्या विरोधात आहात का
आमदार खासदार दिल्लीत आवाज का उठवत नाही ..मराठ्यांना न्याय द्या
😢
इथून पूढे फक्त आणी फक्त धूम धडाका
सुप्रिया ताई, ललित दगडफेक करणारा तुमचा शाखा अध्यक्ष आहे कि नाही हे स्पष्ट करावे.
बरोबर आहे🧟♀️🧟♂️👌🏻👌🏻
जय हो भुजबळ
बरोबर आहे ताई तुमचं बोलणं हेच खरं
सुप्रिया सुळे स्वतःच्या भावाची काळजी घेते व बापाची काळजी घेते तेवढीच जो मतदान करतो त्याची काळजी जर घेतली तर काय काय वाईट आहे पण यांना वाटतं पूर्ण पत आपल्या घरात
अगदी बरोबर आहे सर
मुख्यमंत्री असो वा साधा कार्यकर्ता, एखादा उद्योगपती असो वा दोन घास खाण्यासाठी दिवस भर राबणारा मजूर असो ह्यांना धमकी देण वा मारहाण करणं हे मानवतेच्या आणि कायद्याच्या विरोधात आहे. ह्याचा सर्वांनी जाहीर निषेध करावा आणि सुप्रिया असो वा दुसरं कोणीही त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी.
Ase रोज maratil
Avadh सोप नाय भाऊ
देशात हुकुमशाही रुजायला सुरूवात झाली,
ताई,बरोबर, आहे
भावनेचा उद्रेक व नैराश्य याचा अतीरेक झाल्यामुळे अशा घटना व वक्तव्ये होत आहेत .
आहो ताई या धमक्यानाही जर कोणि मराठी मानसाचा हक्क आहे तो जर कोणि देत नसेल तर तेही समजा
😊 2:05
जैसा कर्म करेगा,वैसा,फल, भोगावे
छान पंचनामा जय महाराष्ट्र T.V. कडून .
सर्व राजकीय पक्षांना कोटी कोटी प्रणाम
जरांगे फक्त
😎😂🤣🤣 असलेले 😎😂🤣 लई आलाय आमच्याकडे
शरद पवार यांनी सुद्धा पाटील यांची 40 आमदार पळवून नेले तेव्हा त्यांची काय अवस्था झाली होती.
पवार साहेबांनी वसंत दादाचे नव्हे तर लोकशाही मार्गाने काँग्रेसचे आमदार नेले होते . वसंत दादा हे not founder but elected by publik thru congress which founded by all Indian leader
करावे तसे भरावे
@@shrirambapat7763 सत्ता कोणी जन्म भर घेऊन येत नाही, मेल्यावर नेत नाही पण पवार साहेबांनी जे केलंय ते कोणालाही स्व ब ला वर करता येणार नाही , सत्तेबरोबर आणि सत्तेविरुद्ध फरक समजला पाहिजे?
करेंगे या मरेंगे हम सब जरेंगे
बारामती काका यांनी कानात. किती खोके दिले आहेत हे सांगा ना राव
Tyancha ghanta halwalya shivai divas jat nahika
एक मराठा लाख मराठा
अरे स्वतःचा चॅनेल चालवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये दंगल घडवायची का ते अगोदर चॅनेलवाल्यांनी ठरवून घ्य
Good job tai
साहेब राग असेल तर काही पण होऊ शकत तुम्ही याच्याकडे खूप चांगले विषय मांडताय मग जे बेरोजगारी ने मरताय उपास मारी होतीय याचें विषय तुम्ही येवढया चांगल्या रितीने का मांडू शकत नाही
आदरणीय जरागे पाटील साहेब,
सप्रेम नमस्कार.
आपण वाडिगोद्री च्या साखर कारखान्यजवळ राहता. हा सर्व भुभाग माननीय अंकुशराव टोपे आणि आता आदरणीय भय्यासाहेब टोपे यांचा आहे.
माझ्या वरच्या कंमेंट चं उत्तर एकदा भय्यासाहेबाना विचारून पहा.
आरसा दिसेल
एक मराठा लाख मराठा!
त्रिकूट घटनाबाह्य शक्तिहीन सरकारचा करा चुराडा!
🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
मतदानाचा पूर्ण निशेत करा ऐक हि नेता नको फक्त शिष्टमंडळ पाहिजे
Hema mam we all maratha salutes u... 🙌👏🚩💯
Barobar Arun saheb
काका खुश।। जय हिंद
ताई छान
राज्यसरकार व केंद्राचा महाराष्ट्रामध्ये कायद्याचा धाक राहिला नाही कोणी काही बोलत चाललं तरी सरकार ऐकून घेत आहे या सरकारकडे कायदा आहे का नाही असा प्रश्न समोर येत आहे
6:06
अरे कायद्याचं तुम्ही बोलूच नये. स्वतःकडे बघा ज्या कायद्याचे, संविधानाचे दाखले देत आहात त्यांना तुम्हीच लोक पायदळी तुडवता.
आज पर्यंत मराठी समाजाला सर्व राजकारणी लोकांनी फसवलं आहे. आत्ता खरी गरज आहे सर्व मराठी समाजाने एकत्र येण्याची..
सुप्रिया सुळे
Control your mentality and behaviour
जय शिवराय
पवार घरान हे विश्वास्स्घाताकी आहे
Chan
The best feelings while pointing out laxvedhi.allthe best wishes for future success mr
Prasad.
१००टक्के हा बाहेर चा येऊन भाषण करत आहे जरांगे पाटील यांनी विनंती केली आहे आंदोलन शांत पणे करावी 🙏🚩🌹🇮🇳🇮🇳🏵️🌞🏵️🙏🚩
भावपूर्ण श्रद्धांजली जय महाराष्ट्र न्यूज चॅनल...
❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤ 👌👌👌👌👌 च संदेश कार्य विश्लेषण अन् *. चर्चा * धमक्यांची. * धन्यवाद 🤣🤣🤣 प्रसाद जीं , नमन वंदन 🙏🙏🙏🙏🙏 अभिनंदन भीं 👋👋👋👋👋🥰🥰🥰🥰🥰🤣🤣🤣 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏 जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंद सदगुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
अस ही मराठा समाज जिवंत असून मेल्यासारख जगत आहे
मराठा पूर्वी सधन होते , नंतर प्रतिष्ठा जपण्या साठी सर्व सोहळे कर्जे काढून साजरे केले ! त्याचा परिणाम बरेच मराठा लोक गरिबीत आले ! हेच सत्य आहे. शिवाय जास्तीचे कष्टाची कामे न करता कुटुंब चालवत राहिले. तसेच जात अभिमान जास्त प्रमाणात राखला व तो अजूनही आहे. मराठा आहे है समजण्या साठी आड नाव सोबत पाटील लावणे ! जसे चव्हाण पाटील , वळसे पाटील या प्रमाणे अधिकतर नवे आहेत .
Pp 6:27 😊Oppressively 😢 6:33
P 7:28
9:07
कायदा पोलीस कुठे आहेत.वकील मन्डळ कुठे आहे.लोकशाही आहे.कोर्ट आहे.कायदा हातात आम्ही घेतल तर चालतो
वकीलाने सुसु वर धमकी दिल्याबद्दल केंस दाखल केले पाहिजे
11:29
ताई मराठी नारी आणि वकील तुमचा महाराष्ट्र ला अभिमान आहे जय हिंद जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय शरदचंद्रजी पवार
राज्यात काय गaढवगोंधल घातला आहे ते सर्व महाराष्ट्रातील लोक उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत मतदान पेटी द्वारे लोक दाखऊन देतील
Mnmohn shing,nrendr modiche guru pvaer sahib,not to
Pawar saheb
मनोजजी जरांगे यांचे जे जे विरोधक आहेत ..... त्यांना आपल्या मराठा आंदोलनावर टिका करायला मुद्दा मिळाला रे .........!❤ रामकृष्णहरि ❤
मुख्यमंत्री हयांनी मराठ्याना आरक्षण दिले बाकी आरक्षणाला हात न लावता❤ ते टिकणार आहे का कोर्टात❤ उगी आपले दमदाटी लोकशाही कायद्यात चालत नाही❤
Madam is right absolutely
मा.मुख्यमंत्री आणी दोन्ही उप-मुख्यमत्री याची प्रेस कॉन्फरन्स या सर्व उपस्थित मान्यवरांसह संपूर्ण महाराष्ट्रान बघितले आहे त्याच्या वक्तव्यावर आपली मत माढाआदोलनाला गालबोट लावण्याचा कोनीही प्रयत्न करू नये.
100% खरे बोलण्याचा सुप्रियाताई
अर्ध्या हळकुंडानिपिवळी. होणारे राजकारणी फार आहेत फक्त साडीपिवळी असली म्ह्णुन काय झाले क़ोणाच्यापाठिंब्यावर. असे तोड उघडता आम्हीं जाणतो कीती उगाळला तरि कोळसा काळाच बरे असो आपला एक भारतीय हीतचिंतक
हेमा ताई बरोबरच बोलतात
महाराष्ट्रातला संस्कार उत्तम आहेत वडिलधांरयांच सन्मान कर्ता आलाच पाहिजेत जय महाराष्ट्र
pan sanman fakt marathyanich karava ka maratyancha pan sanman hoyala hava na
Yes
चॅनल वाले जय महाराष्ट्र जाती जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा जय महाराष्ट्र कायम आघाडी वरती आहे
Kaathya tyat 1no la asto
आता का मिरची झोंबली ? काथेसाहेब सर्वांना न्याय देतात.
😊