आमदार खासदार यांची पेन्शन वाढवा. ते फक्त पाच वर्षासाठी निवडून येतात. शासकीय निमशासकीय कर्मचारी आयुष्यभर नोकरी करतात. पण त्यांना पेन्शन नाही. सातवा वेतन आयोग नाही. यासाठी जनतेने काय करावा हे आपण ठरवा
इतर 53 महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू होऊ शकतो तर एसटी महामंडळाला का लागू होऊ शकत नाही एसटीत चालक वाहकाला जितके कष्ट आहे तितके कष्ट कोणत्याच कर्मचाऱ्याला नाही.
Gadi madhi 45,50 ani ya pekshahi jast pravashi pravas kratat, te chalak v vahak dogh hi jiv muthit geun lamb lamb pravas krtat, te sarkarla samjal pahije ani te 7vetan lagu jhalya pahije,
सरकारने काही तरी नवीन निर्णय लवकरात लवकर घ्यावा पण हा संप लवकर मिटवून चाकरमानी यांच्या जाण्याचा मार्ग मोकळा करा नाहीतर सरकारला विधानसभा निवडणुकीत तुम्हाला हिसका दाखवू
एस टी कामगारांना शासकीय कर्मचारी म्हणून सर्व सुविधा व शासकीय कर्मचार्या प्रमाणे वेतन व महागाई भत्ता मिळाले पाहिजे.तसेच सेवा निवृत्त कामगारांना पेन्शन वाढ मिळाली पाहिजे.
महिन्यातून चार-पाच सुट्ट्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांना महसूल शिक्षक जिल्हा परिषद सर्व कर्मचाऱ्यांनायांना किती मोठा पगार किती भरतेये सुट्टी न घेता सणवार घरी न करताजनतेच्या सेवेत असतात त्यांची बाजू घ्या
राज्यातील सर्व महामंडळांना सरकार पोसते, आणि एसटी महामंडळ सरकारी तिजोरीत अब्जावधी रुपयांचा निधी अर्पण करते... तरीही शासन आम्हाला सावत्र वागणूक देते🎉 सरकारचे सर्वच लाडके.... आम्ही एसटी कामगार काय तुमच्या.................लागतो का....
एसटी कर्मचारी.. यांच्या वर कोणताही.. अन्याय.. सरकार ने करू नये.. कारण एसटी चा प्रवास.. गोर गरीबाची वाहिनी आहे.. सरकार ला हे माहित आहे की एकमेव महामंडळ.. जे की कर्ज बाजरी नाही..
अहो झी24तास वाले15-20 दिवस अगोदर एसटी महामंडळाने मागण्यासाठी आंदोलन दिली होतीशासनाने त्या गरीब कर्मचाऱ्यांची दखल घेतली नाहीत्या आंदोलन कर्मचारी एसटी महामंडळाला सध्या त्यांच्यावर अन्याय होतोय
कधी आमदार, खासदार हे बसले का आंदोलनाला पगारासाठी? आपापले वाढवून घेतात 1 मिनिटात. ते तर लोकांचे सेवक आहे 5 चच वर्षासाठी असतात. मग pension, पगार वाढ कशाला आमदार, खासदारांना
संदीपजी ला प्रश्न पाच टक्के माझ्या कामगार यांना मिळेल काय 2) कम्पनी च्या जाचक पत्राना विरोध का करत नाही कोर्टात का नेत नाही 3) मान्यता म्हणजे काय व ते कोना साठी मिळाली आहे चर्चा करा
एसटी कर्मचाऱ्यांनाराज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही पगार मिळाला पाहिजे तोही सारखा नवे जुने नकोन्यू मोठी धरूनप्रवाशांच्या सेवेत असतात त्यांना कधी सुट्टी नाहीमीडिया वाले त्यांना साथ द्या
एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ ही आजच्या राज्य सरकारी कर्मचारी एवढी व्हावी आजच्या एस.टी.कर्मचाऱ्यांच्या सुधारित मूळ वेतनात कमीत कमी 7000 रुपये वाढ व्हायला हवी
पडळकर साहेब खोत साहेब समीती सोबत बैठकीत राहतील आणि कामगारांना न्याय मिळेल . असे कामगारांना वाटते. पहिले सुद्धा सोबत होते आजही आहेत.हे ऐकून कामगारांचे निश्चित मनोधैर्य वाढेल. सरकार मधील घटक असल्याने समाधान कारक तोडगा निघेल.तयांना कामगारांच्या हाल अपेष्टा माहिती आहेत.
एस.टी महामंडळाच वाटोळं सदावरतेने केलेय... भाजपच्या काळात आंदोलन् फक्त राजकीयच होतात.. कारण भाजप खूप कामाचा पक्ष आहे...😅😅😅😅😅😅 काहीही झाल की राजकीय आंदोलन् ते हागेच आंदोलन् राजकीय आहे.. त्याबद्दल नाही कोण बोलणार..😅
इतके दिवस का लावलें त्यांच्या हक्काचे पगार वाढवायला घरभाडे महागाई देण्यासाठी त्यांचे कष्टांचे पैसा मागत आहेत ना देणार सरकार आहे तर का छळत आहे सामान्य लोकांना
अत्यंत संवेदनशील प्रश्न आहे.
मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत.
आमदार खासदार यांची पेन्शन वाढवा. ते फक्त पाच वर्षासाठी निवडून येतात. शासकीय निमशासकीय कर्मचारी आयुष्यभर नोकरी करतात. पण त्यांना पेन्शन नाही. सातवा वेतन आयोग नाही. यासाठी जनतेने काय करावा हे आपण ठरवा
एस. टी. कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे. मी एक प्रवाशी.
मी बेरोजगार आहे ह्यांना काडून आम्हला घ्यावे 👍👍👍
ये @@Nonvoilence1234ये तू तुला कळेल काय परिस्थिती आहे एसटी कर्मचारी यांची.
@@haridashawale9350 सरकारने भरती काडली कि परिस्थिती बदलेल रोजगार ही भेटेल आम्हला 👍👍
काही दिवसांनी तू पण संप करशील @@Nonvoilence1234
@@Nonvoilence1234अशी वृत्ती असेल तर तू असाच राहणार
सदावर्तेला मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची गरज आहे
Kk
चकना हुशार आहे 😂
इतर 53 महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू होऊ शकतो तर एसटी महामंडळाला का लागू होऊ शकत नाही
एसटीत चालक वाहकाला जितके कष्ट आहे तितके कष्ट कोणत्याच कर्मचाऱ्याला नाही.
100%💪
Gadi madhi 45,50 ani ya pekshahi jast pravashi pravas kratat, te chalak v vahak dogh hi jiv muthit geun lamb lamb pravas krtat, te sarkarla samjal pahije ani te 7vetan lagu jhalya pahije,
एस.टी.कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे.....
सातवा वेतन
रास्त आहे
7 वा वेतन आयोग
होय कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी प्रमाणे वेतन मिळावे.
सदवरतेला बाहेर हाकला
सरकारने काही तरी नवीन निर्णय लवकरात लवकर घ्यावा पण हा संप लवकर मिटवून चाकरमानी यांच्या जाण्याचा मार्ग मोकळा करा नाहीतर सरकारला विधानसभा निवडणुकीत तुम्हाला हिसका दाखवू
ऊध्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना सदावर्ते ने राजकारण करून एसटी कामगार वर्गाला फसवले आहे
ह्या लोकानमुळेच एस टी कामगारांना आत्ता पर्यत न्याय मिळाला नाही. या वेळेला तरी शासनाने कामगारांना न्याय द्यावा
गुणरत्न सदावर्ते ला या आंदोलनापासून दूर ठेवा याच्यामुळेच एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान झाले व यांनीच दिशाभूल केलेली आहे
राज्य सरकार प्रमाणे त्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातवा वेतन आयोग द्यावा
वार्ताहर साहेबांना ,एकच विनंती अाहे की शिंदे साहेब ,छाजेड साहेब ,वकील साहेब,पडळकर साहेब, अाणी खोत साहेब यांनी अामच्या कष्ट करणारी घामाचे भाकर खाणाल्यांशी राजकारण करुन श्राफ घेऊ नये. ही विनंती.
STकर्मच्या ऱ्याची मागणी रास्त आहे जय महाराष्ट्र जय हिन्द🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नको त्या ठिकाणी फुकट पैसे वाटताय आणि कष्टकरी उपाशी आहे
सदावर्ते यांना उपचार करण्याची गरजच आहे
त्याला एकदा मराठ्यांच्या ताब्यात द्या तेच योग्य इलाज करतील
❤❤❤❤❤❤❤@@arjunkadam6077
महिलांना फुकट भाडे विद्यार्थ्यांनामुलींना मोफत प्रवासजगताना फुकट प्रवासएवढं मोठं कोणाच्या भरोश्यावर एसटी कर्मचाऱ्यांच्या भरोशावरशासनाने न्याय द्यायलाच पाहिजे
एस टी कामगारांना शासकीय कर्मचारी म्हणून सर्व सुविधा व शासकीय कर्मचार्या प्रमाणे वेतन व महागाई भत्ता मिळाले पाहिजे.तसेच सेवा निवृत्त कामगारांना पेन्शन वाढ मिळाली पाहिजे.
मी पण गाडी बंद पडली दुसऱ्या बसमध्ये आम्हाला बसले पण तीसुद्धा खराब झाली आम्ही हायवेवर होतो आम्हाला ईतर बसमध्ये बसून आलोत पण कर्मचारी तेथेच होते
उदय सावंत यांना चाकरमानी दिसत आहे, पण एस टी कर्मचारी दिसत नाही.
लाडकी बहिन घरी तरी १५०० बिचारे राग दिवस जनतेची सेवा करतात त्याना न्याय द्यावा
आज माझे गणपतीला गावी जाण्यासाठी सहा सीटचे दापोली गाडीचे आरक्षण आहे.तर आमची काय सोय केली आहे.ते उदय सामंत यांनी काय केली आहे.
त्यांचे आंदोलन एकदम रास्त आहे. आमचा सपोर्ट आहे. 🚩🙏
एसटी कर्मचारी च्या मागण्या रास्त आहेत.
St कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू केला पाहिजे . कारण एका,stचालका एवढ कठीण काम मला वाटतं नाही दुसरं कुठलं असेल.
खूप छान चर्चा झाली, दर 3 वर्षांनी अशीच सर्व संघटनाना निमंत्रित करावे.. यामुळे कोण खरे व कोण खोटे हे समजते..
धन्यवाद झी 24 तास..
द्या पगार वाढवून AC मध्ये बसुन भत्ता 150000 रु आमदारांनी घ्यावे आणि रात्रभर जागे राहुन चालवतात त्यांना का नाही
महिन्यातून चार-पाच सुट्ट्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांना महसूल शिक्षक जिल्हा परिषद सर्व कर्मचाऱ्यांनायांना किती मोठा पगार किती भरतेये सुट्टी न घेता सणवार घरी न करताजनतेच्या सेवेत असतात त्यांची बाजू घ्या
सतत एस.टी. कर्मचारी संपावर जात आहेत कारण शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन भत्ते मिळावे आणि हि एकदम रास्त मागणी आहे .
एसटी कर्मचार्यची मागणी रास्त आहे
एस. टि. कामगारांना शासकीय कर्मचार्याप्रमाने वेतन व भत्ते मिळायला हवेत
मागणी योग्य आहे निर्णय घेण्यात यावा आणि एसटी कामगारांना ण्याय दिला पाहिजे
राज्यातील सर्व महामंडळांना सरकार पोसते, आणि एसटी महामंडळ सरकारी तिजोरीत अब्जावधी रुपयांचा निधी अर्पण करते... तरीही शासन आम्हाला सावत्र वागणूक देते🎉 सरकारचे सर्वच लाडके.... आम्ही एसटी कामगार काय तुमच्या.................लागतो का....
योग्य शीर्षक योग्य मांडणी केली एसटी चे प्रश्न ची साहेब आपण
एस टी कर्मचाऱ्यांना शासकिय कर्मचाऱ्यांपमाणे पगार मिळाला पाहिजे
एसटी कर्मचारी.. यांच्या वर कोणताही.. अन्याय.. सरकार ने करू नये.. कारण एसटी चा प्रवास.. गोर गरीबाची वाहिनी आहे.. सरकार ला हे माहित आहे की एकमेव महामंडळ.. जे की कर्ज बाजरी नाही..
राज्य सरकारच्या कर्मचारी प्रमाणे वेतन आयोगाच्या प्रमाणे वेतन मिळावे
S.T कर्मचारी यांना विलानिकारण करा
सगळ्या महामंडळाला7वा वेतन मिळतो मग एस टी चा कर्मचारी अनमोल कीमतीची वाहतुक करतो त्याना 7वा आयोग का देत नाही
7 वा वेतन आयोगा प्रमाणे पगार लागू करा .....
लालपरीला लूट लूट लुटले. चौकशी केली तर डोळे पांढरे होतील इतका भ्रष्टाचार एसटी महामंडळात झालेला आहे. आजपर्यंतची चौकशी लावा.
हे सर्व बसलेल्यांना वाटत नाही विलीनीकरण व्हावे, सरकार जर सकारात्मक असेल तर विलीनीकरण शक्य आहे.
राहीला प्रश्न 7 आयोगाचा तर ग्रेड पे सह आयोग मिळावा.
सरकारला महागात पडणार
आता फक्त निर्णय... टोलवा टोलवी खूप झाली... बस्स तारीख पे तारीख..... नको
प्रवाशांच्या कॉमेंट्स तुम्ही वाचून दाखवता..
मग एसटी क्रमचाऱ्याच्या पोटाला चिमटा बसलेला आहे म्हणुन कर्मचारी थांबलेला आहे हे देखील तितकच खरं आहे
प्रशासनाचे सीएयांनी या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजेतुकाराम मुंडे प्रशासक म्हणून द्या तीन महिन्यात सगळे जाग्यावर येते
कोंतही सरकार असो एसटीचा ईच्यार कानाही करत आस काहितरी आहे विचार कर्णयासार्क 🙏
योग्य मांडणी रिपोटर मांडत आहेत
हा डुक्कर कशाला बोलवलं आहे चर्चेला वडापाव कडे बघून भजी मागतोय
होय सरकारी नोकराप्रमाने वेतनवाढ देण्यात यावी
आमचा एसटी कामगार ना पाठिंबा आहे
अहो झी24तास वाले15-20 दिवस अगोदर एसटी महामंडळाने मागण्यासाठी आंदोलन दिली होतीशासनाने त्या गरीब कर्मचाऱ्यांची दखल घेतली नाहीत्या आंदोलन कर्मचारी एसटी महामंडळाला सध्या त्यांच्यावर अन्याय होतोय
सदावर्ते... याने वाटोळे लावलं है खरं आहे
एसटी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या चे पैसे कापायला नाही पाहिजे ही एसटी महामंडळ कापते
पडळकर साहेब आंदोलन मध्ये येत असल्या मुळे उदया पासुन एस टी १००℅ बद होनार
पडळकर साहेब भले करतील या आधी पडळकर साहेब यांनी च मध्यस्थी करून वेतन वाढवले
कधी आमदार, खासदार हे बसले का आंदोलनाला पगारासाठी?
आपापले वाढवून घेतात 1 मिनिटात.
ते तर लोकांचे सेवक आहे 5 चच वर्षासाठी असतात. मग pension, पगार वाढ कशाला आमदार, खासदारांना
सरकारने कर्मचाऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने समजून घेणे गरजेचे आहे .मला वाटतं आज बहुतांशी सरकारी कर्मचारी वर्ग दुर्लक्षित होत आहेत .
कुठलंही सरकार असो नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही
एस टी वालाना पन १ वेळा ७ वेतन देऊन दया नेहमी सप कराची वेळ
Gopichand padalkar saheb🎉❤❤❤
😂😂😂
गोपीचंद पडळकर साहेब सरकारी कर्मचाऱ्यांना मन्या चार-पाच सुट्ट्या जातात त्यांचा पगार सुद्धा शासन देतेएसटी कर्मचाऱ्यांना सुट्ट्या चे पैसे कापतात
मिडिया ला विनंती करतो जर हे सर्व राजकीय लोकांना भरपेट पगार मिळतो मग कष्ट करून एसटी च्या लोकांना सातवा वेतन आयोग का मिळत नाही
S,t .कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी प्रमाणे वेतन दयायला पाहिजे .
राज्य सरकार प्रमाणे वेतन करा किती मागासले पणाच जीवन जगत आहोत आमी तें आमालाच माहित आहे
हो त्यांना शासकीय वेतन मिळालेच पाहिजे
शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे वेतन द्या
कर्मचाऱ्यांच्या मागण्या एकदम योग्य आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे सध्या
कठिण परिश्रम करून मोबदला मात्र अत्याल्प आहे.सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना सर्व आर्थिक सवलती मिळाल्या पाहिजेत.
खूप छान मुद्दा भाऊ
संदीपजी ला प्रश्न पाच टक्के माझ्या कामगार यांना मिळेल काय 2) कम्पनी च्या जाचक पत्राना विरोध का करत नाही कोर्टात का नेत नाही 3) मान्यता म्हणजे काय व ते कोना साठी मिळाली आहे चर्चा करा
तुमच्या मूर्ख वकिलाच्या नादी लागून मूर्खां सारखे काही पण प्रश्न करू नका...सध्या जे विषय सुरू आहे त्यावर बोला.
मी गजानन गिरी तालुका अडचण जिल्हा वाशिम किती कमेंट केल्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत का कमलेश साहेब मीडिया वाले
एसटी कर्मचारी आहेत आणि त्यांना शासकीय कर्मचारी तांच्या प्रमाणे वेतन मिळायला हवे
रास्त मागणी श्रमाचे दाम मिळाले पाहिजे फक्त राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना जो पगार मिळतो तो एसटी कर्मचाऱ्यांना मिळावा
सदावर्ती ला दवाखान्यात घेऊन जा
त्यानी आंदोलन कधी करावे म्हणजे ते योग्य असेल
एसटी कर्मचाऱ्यांनाराज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही पगार मिळाला पाहिजे तोही सारखा नवे जुने नकोन्यू मोठी धरूनप्रवाशांच्या सेवेत असतात त्यांना कधी सुट्टी नाहीमीडिया वाले त्यांना साथ द्या
एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ ही आजच्या राज्य सरकारी कर्मचारी एवढी व्हावी आजच्या एस.टी.कर्मचाऱ्यांच्या सुधारित मूळ वेतनात कमीत कमी 7000 रुपये वाढ व्हायला हवी
बिचारे आमचं ड्राईव्ह र आणि वाहक आमची सहानुभूती आहे....
सर्व मिळून पाठींबा द्या..सदावर्ते साहेब , तुम्ही पण पाठींबा द्या ..
एसटी चे राज़्यशासनात विलिणीकरण करावे अन लाल परी वाचवावी अन दुकानदारी बंद करुन गरीबंची परी वाचवावी ही शिंदे साहेबं।ना नमृ विनंती
एस टी कामगारांना न्याय मिळाला पाहिजेत वकील साहेब खरं बोलतात 👍
रोखठोक चे कार्यकारी संपादक श्री कमलेश सुतार जी आपण ही खुली चर्चा घडवून आणली त्या बद्दल मी एसटी कामगार म्हणून आपले आभार मानतो
सादावरतेला एड्याच्या दवाखान्यात दाखल करा
महामडंऴ बररवसत करा महणझै किरकीर हाटैल निवन योजनना चालू करा महणजै जनतेलला पुरेपूर सुरवसूविधा मिळैल🙏🙏🌹🌹
होय १००% पगार वाढ पाहिजे सरकारने त्यांची मागणी रास्त आहे राज्य सरकारी एवढा पगार द्यायलाच पाहिजे
ती 11:37
पडळकर साहेब खोत साहेब समीती सोबत बैठकीत राहतील आणि कामगारांना न्याय मिळेल . असे कामगारांना वाटते. पहिले सुद्धा सोबत होते आजही आहेत.हे ऐकून कामगारांचे निश्चित मनोधैर्य वाढेल. सरकार मधील घटक असल्याने समाधान कारक तोडगा निघेल.तयांना कामगारांच्या हाल अपेष्टा माहिती आहेत.
फार सुंदर मुद्दा आहे की त्यांना वागणूक कशी मिळते एसटी कर्मचाऱ्याला झोपायला जागा नाही
शिंदे ज्या मागण्या करत आहेत त्या वीस वर्षांपासून करत आहेत. परत परत, निकाल शुन्य
एस.टी महामंडळाच वाटोळं सदावरतेने केलेय...
भाजपच्या काळात आंदोलन् फक्त राजकीयच होतात..
कारण भाजप खूप कामाचा पक्ष आहे...😅😅😅😅😅😅
काहीही झाल की राजकीय आंदोलन् ते हागेच आंदोलन् राजकीय आहे..
त्याबद्दल नाही कोण बोलणार..😅
St कर्मचार्यांना इतर राज्य कर्मचारी प्रमाणे सर्व सोई सुविधा देणे अत्यन्त गरजेचे आहे
इतके दिवस का लावलें त्यांच्या हक्काचे पगार वाढवायला घरभाडे महागाई देण्यासाठी त्यांचे कष्टांचे पैसा मागत आहेत ना देणार सरकार आहे तर का छळत आहे सामान्य लोकांना
एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा
होय, एसटी कर्मचार्यांची मागणी रास्तच आहे.
सरकारी कर्मचारी प्रमान वेतन द्यावा व न्याय मिळावा हि नम्र विनंती
एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचऱ्यां बरोबर वेतन हे मिळालेच पाहिजेत.
या सर्व लोकांना उद्या पासुन 8 दिवस एसटी बस ला डय़ुटी लावा.
शाळेचे विर्धाती सोडुन प्रवास सवलती बंद करावी🙏🙏
त्या मागणी सरकारने पूर्ण केले पाहिजे
मला वाटतं बसून निर्णय घ्यावा
योग्य मागण्या मान्य करावे सदावर्ते असे घेऊ नका फक्त पर्याय काढणारे घ्या
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार झाली पाहिजे
एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय शासकीय योजनेचा लाभ मिळाला पाहिजे