मालिका बंद करा म्हणून सांगतोय रंज्या मालिकांमध्ये सत्याचा उलगडा केव्हाच होणार नाही त्या अर्धवट डोक्याच्या वकिलाच्या अगोदर षड्यंत्र माणसं त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विकत घेतलं संपला खेळ आता काही बाहेर येत नाही सत्य त्यामुळे सिरीयल 17 तास सांगतोय तुम्हाला दाखवता येत नाही चांगलं तर सिरीयल बंद करा म्हणून उगाच फालतूक वेळ वाया
मालिका बंद करा म्हणून सांगतोय रंज्या मालिकांमध्ये सत्याचा उलगडा केव्हाच होणार नाही त्या अर्धवट डोक्याच्या वकिलाच्या अगोदर षड्यंत्र माणसं त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विकत घेतलं संपला खेळ आता काही बाहेर येत नाही सत्य त्यामुळे सिरीयल 17 तास सांगतोय तुम्हाला दाखवता येत नाही चांगलं तर सिरीयल बंद करा म्हणून उगाच फालतूक वेळ वाया
कंटाळा आलाय मालीकेचा नुस्ता फालतूपणा आहे
ह्या पेक्षा आई कुठे काय करते ही मालिका तुला आवडते बहुतेक म्हातारं झालं तरी 3 लग्न करायचे 😂
@@Home-ef7phआवडत नाही तर नाही बघायचं सिम्पल 😂
जय श्री स्वामी समर्थ
निदान काहीतरी चांगल प्रबोधन होईल अस काही तरी चांगल्या गोष्टीचा vdo करा.
सौ सायली अजुन सुभेदार जिंकली आहे
बरं तिकडं तुमचं मंजुळा जिंकली आहे असं होतं आता हे 😂
श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन मन्नत शब्दाचा प्रयोग करतांना लाज नाही वाटत का?
हो ना
Ho n, aapan lahanpana pasun nawas ha shabd aikat aaloy, ha suchala nahi ka patkan
सिरियल चांगलं आहे असलं म्हटले की सिरियल काढणारे सिरियलची वाट लावतात बिनडोक वकील अर्जुन फालतू
स्वामी समर्थांच नांवाखाली चुकीच काम करुन पोसे कमऊ नका.
मन्नत....? आता सरळ सरळ हिंदीत हे काम करावे
रविराज पेक्षा प्रिया powerful
या मॅडम स्वामींचे नाव घेऊन बिनदिक्कतपणे विडिओ बनवतात
1p8d