Ravi Rana यांच्या वक्तव्यावरून गदारोळ, Jitendra Awhad, Vijay Wadettiwar भडकले, राणा असं काय म्हणाले?
HTML-код
- Опубликовано: 1 июл 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#congress #jitendraawhad #ravirana
Ravi Rana यांच्या वक्तव्यावरून गदारोळ, Jitendra Awhad, Vijay Wadettiwar भडकले, राणा असं काय म्हणाले?
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार ना कांग्रेस ने दिला ना भाजप ने दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारत रत्न पुरस्कार बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु प्रकाश आंबेडकर यांच्या मागणी नुसार व्हि. पी. सिंग सरकार ने दिला. त्या वेळी व्हि.. पी.. सिंग प्रधान मंत्री होते.
बरोबर
वडेट्टीवार आव्हाड रणा आपण हे आधी लक्षात घ्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी नरसीहीराव यांच्या काळात मागणी करुन भारत रत्न पुरस्कार मिळाला आहे
Vp singh laa bjp ne 😂
मान्यवर कांशीराम साहेबा मुळे
अरे बाबा बाबासाहेबना काँग्रेस ने पाडले होते अगदी बरोबर बोललात याने तुम्ही
भारतात बाबासाहेब आंबेडकर यांच्या एवढा विद्वान काँग्रेस कडे नव्हते म्हणुन मजबुरीने संविधान सभेत घेण्यात आले
३० नवंबर १९४९ मध्ये आर्गनाइजर मुखपत्रात संविधानाला विरोध पण करण्यात आला होता, कोणी केला होता विरोध...?? ते मुखपत्र कांग्रेस चे नव्हते... आर्गनाइजर मुखपत्र कोणाचे आहे...हे पण सगळ्यांनी बघावं....
त्याची बायको पडल्याने राणा पागल झाला😂
😂
ह्यांच्या असल्या फालतुगीरी मुळे बायको पडलीय,
बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, शेतकर्यांचे प्रश्न ह्यावर बोलले असते तर बरं वाटलं असतं
हा. UP ,बिहार चा भैय्या राणा महाराष्ट्र आमदार होते हेच दुर्दैव 😢
राणा कुटुंब एकदम नालायक आहे.
हानुमान चालीसाचे विडंबन केल्यामुळे राणा विधानसभेत पराभूत होणार
हा. UP ,बिहार चा भैय्या राणा महाराष्ट्र आमदार होते हेच दुर्दैव 😢
राणा दोन्ही कडून अडकले रस्त्यावर हनुमान चालीसा म्हणली लोकांच्या दारापुढे हनुमान चालीसा म्हणून विडंबन केलं आणि खोटा जातीचा दाखला
आता हे खोटा इतिहास सांगून येणारी विधानसभा वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत
हां तरीपण ह्यांना अमरावती कर घरी बसवतील
बायकोची जिरली आहे, आत्ता यांची विधान सभेला उत्राऊ
बबली पडली. आता बंटी पडणार!!!
आम्ही संविधान विरोधकांचा दणदणीत पराभव करणार.
हनुमान चालीसा वाचताना आठवण नाही आली बाबासाहेबांची ... नौटंकी बाज
काँग्रेस देशांमध्ये सुरवाती पासुन सत्तेवर होती पण बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्याची मानसीक तयारी नव्हती ती व्ही पी सिंग यांनी काँग्रेस मधुन बाहेर पडुन भारतरत्न देऊन सन्मानित केले
राहुल गांधी चांगले आहेत.
काँग्रेसला अाजही " आंबेडकर " नावाची अँलर्जि आहे..............
म्हणुनच .....
बाळासाहेब आंबेडकरांना, निवडणुकित पराभुत करण्यासाठी...
षढयंत्र रचत आलिय.
निवडणुक लागली कि,जातियवादि...
गांडुळ सक्रिय होतात,एवढ मात्र......
नक्की...!
@@bhausahebavhad6443congress ghatak ahe
हनुमान चालीसा म्हणुन मत मिळाली नाही आता डाॅ.आंबेडकराच्या नाव घेतो डाणा
आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जवा निवडणूक लढत असताना तु महाराष्ट्र मधी नोयता
खिचडी हागत होता अन् मुतत होता
तुया बजरंग बली कुठे गेला रे आता राजकारण करत बाबासाहेबांच्या नावाचं
आता बाबासाहेबांवर बोलून विधानसभा वाचवण्याचा प्रयत्न करत आहे रवी राणा तरी त्यांना अमरावतीकर घरी बसवतील त्यांनी म्हणजे राणा दांपत्याने परत रस्त्यावर हनुमान चालीसा म्हणावी
बाबासाहेबांना कॉग्रेस ने पाडलं हे १०० / खरं आहे आणि आजही त्यांच्या नातवंडांबरोबर हेच करतात त्यात सर्वच पक्षांच्या समावेश आहे
मुस्लिम लिग ने बाबासाहेब आंबेडकर यांना बंगाल राज्यातील निवडण आनले होते
200 वेळ तर अध्यक्ष महोदय च बोला😂😂😂
मतांसाठी जनतेचेच पैसे सरकारी तिजोरीतून महिलांना द्यायचे आणि बहिणीचा फारच काळजी करणारा भाऊ असल्याचे नाटक करायचे. सत्ता मिळाल्यानंतर बहीण-दाजी, भाऊ-वहिनीसह सर्वांना लुटायचे. हे बहिण-भावाचे नाते आहे काय?
अगदी बरोबर वडेट्टीवार साहेब
फडतूस पलटुराम नौटंकी ऊटपटांग बंटीला पुढील निवडणुकीत पराभूत करा
मूळचे महाराष्ट्रातील रहिवासीच आमदार झाले पाहिजे त्यांची जागा कोणी हिसकावू नये
🤦 याला बोलता पण येत नाही 😂😂😂
डॅ बाबासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर आनंदराज आंबेडकर यांना कॉंग्रेस निवडणुकीत पराभव केला
संसदेत दैवत छत्रपती शिवाजी महाराज,डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व बाहेर हनुमान चालीसा .
जय वंचित बहुजन आघाडी
राणा तुझे तिन महिने राहले
काँग्रेस ने. आता बाळासाहेब आंबेडकर यांना पाडलं हा पण इतिहास बनला बुद्ध समाज हे कधीही विसरणार नाही बी जे पी ची विचार धारा वेगळी आहे म्हणून नाहीतर कधीच काँग्रेस झो पून ठेवली असती
आमच्या साठी एकमेव पक्ष म्हणजे वंचितच राहणार
राणाजी दारू पिऊन बोलतात व वाटतं पाच मिनिटापूर्वी ते काय बालले ते आठवत नाही त्यांना
बंटी बबली च्या संभाव्य आपत्यांना भावी आमदार खासदार करा...
लोकसभेला बबली पडली आता
विधानसभेला बंटी ला पाडा....जय महाराष्ट्र 🙏🙏
व्हि पी सिगं जनता दल ने दीला
या ठिकाणी.. अध्यक्ष महोदय..... एवढ च येतय ह्याला.... मुद्दा काही च नाही
महान टग्या राणा...परत आमदार की नाही...जय भवानी
तुम्हीं नवरा बायकोने काय काय दिवे लावलेत.😊
तू शिकून राहला का विकासाच्या गोष्टी
पिठासीन अधिकारी त्यांचाच आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि बीजेपी दोन्ही सारखेच आहेत
भारत रत्न पुरस्कार केंद्र सरकार ने निकषांचा पूर्ण अभ्यास करूनच दिला.त्यावर अशा कवडीमोल व्यकीच्या राज्य विधान सभेतील वक्तव्याला महत्व देऊ नये.
रानाला साध भाषण येत नाही
या ठीकानी आणि अध्यक्ष महोदय ,याठिकाणी अध्यक्ष महोदय हे या ठिकाणी या ठिकाणी काय आहे?
. Ali Re Ali Aata Tu Hi Bari Ali
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 18 (2) मध्ये सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करण्याची सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे
हया लोकांना इलेक्शन जवळ आले की ह्यांना विश्वरत्न डॉ हया बाबासाहेब आंबेडकर आठवतात.
कोणी काहीही म्हणो याने दिला त्याण्ये दिला. कुणी नाही दिला हा तर जनतेने दिला आणि थोही हे पहिले महामानव आहे ज्यांना तो भेटला ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यासाठी आम्हाला तुमच्या जनरल नॉलेज ची गरज नाही भ्रष्ट राजकारनाण्यो. तुम्हा सर्वांना यासाठी हजारो जन्म घ्यावे लागतील.
३० नवंबर १९४९ मध्ये आर्गनाइजर मुखपत्रात संविधानाला विरोध पण करण्यात आला होता, कोणी केला होता विरोध...?? ते मुखपत्र कांग्रेस चे नव्हते... आर्गनाइजर मुखपत्र कोणाचे आहे...हे पण सगळ्यांनी बघावं....
एकही आमदार नसताना मसुदा समितीचे अध्यक्ष क्रांग्रेसनी केले होते ही गोष्ट रवी राणा कधीच सांगणार नाही फक्त आपल्या हीताची अर्धवट गोष्ट सांगेल...
नोंद कसली घेतो कामकाजातुन काढुन टाका
Rana la jail made taka....jay bhim jay bharat 🙏
अश्या लोकांचे भाषण पण ऐकू वाटत नाही 😮😮😮😢😮😮😮😢😮😮 यांच्या कडे बघितले तरी राग येतो
हे महाशय या ठिकाणी या ठीकाणी सारखे सारखे बोलत आहेत म्हणून यांना त्यांच्या जागेवर जाऊन बसवा. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏 🙏
यांना त्या ठिकाणी नेऊन सोडले पाहिजे,,, जेथे सभागृह राहातं नाही
Congres ne planning karun akola sit padhali
अर्धवट सत्य आहे..हा राणा आपल्या हिताच्या गोष्टी सांगेल.... पण ही गोष्ट सांगणार नाही की, एक ही आमदार निवडून नव्हते आले तरी मसूदा समिती चे अध्यक्ष हे कांग्रेसनी च केले होते...
३० नवंबर १९४९ मध्ये आर्गनाइजर मुखपत्रात संविधानाला विरोध पण करण्यात आला होता, कोणी केला होता विरोध...?? ते मुखपत्र कांग्रेस चे नव्हते... आर्गनाइजर मुखपत्र कोणाचे आहे...हे पण सगळ्यांनी बघावं....
congress ne khairlanji hatyakand madhye khairlanji la tanta mukt gav ghoshit kele
अध्यक्ष महोदय हे काय आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
दोन मिनिटांपूर्वी म्हणतो विरोध केल्यानंतर म्हणतो मी असं बोललो नाही किती लबाडपणा आहे की ऑन कॅमेरा खोटं बोलतो
आता नाही का आठवत हनुमान चालीसा...... घेण बाबु... आता कसे झालं....
काँग्रेसने भारतरत्न का नाहि दिला एवढा दिवसात ?
या राणे....... काय इतिहास माहित आहे
येणाऱ्या विधानसभेला याला पण घरी बसवा ही शेतकऱ्यांना व मतदारांना विनंती आहे
केंद्रात काँग्रेस 50 वर्ष सत्तेत असताना काँग्रेसनी 50 वर्ष सत्ता असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिला नाही
३० नवंबर १९४९ मध्ये आर्गनाइजर मुखपत्रात संविधानाला विरोध पण करण्यात आला होता, कोणी केला होता विरोध...?? ते मुखपत्र कांग्रेस चे नव्हते... आर्गनाइजर मुखपत्र कोणाचे आहे...हे पण सगळ्यांनी बघावं....
एकही आमदार नसताना मसुदा समितीचे अध्यक्ष कांग्रेसनीच केले होते... ही गोष्ट रवी राणा सांगणार नाही...
@@MrperfectIcon आंबेडकर हे स्वतः खासदार होते बंगाल मधून दलीत नेते जोगेंद्रणाठ मण्डल यांनी निवडून आणले होते.....म्हणून बाबासाहेब मासुधा समितीचे अध्यक्ष बनले ...
@@Abscrnp148 ते बंगाल चे नाही तर मुंबई चे प्रतिनिधित्व करत होते...कांग्रेस ने त्यांना मुंबई निर्वाचन क्षेत्रामधून निवडूकीत मदत केली होती त्या नंतर मसुदा समितीचे अध्यक्ष झाले होते....
@@MrperfectIcon आंबेडकर एकदा बंगाल मधून खासदार झाले....नंतर मुंबई मधून खासदार झाले...
विश्वरतन आहेत बाबासाहेब
Ha nalayk Ravi Rana are bayko sabhal Jay shivray jaybhim Jay maharastra
ह्याची जागा दाखवून दिली जाईल
अध्यक्ष साहेब नवीन आहे
बाबासाहेबाना पाडलं हा इतिहास आहे...
प्रत्येक सिकक्या चे दोन पहलु असतात हा राणा काय सांगतो फक्त त्याच्या हिताच्या गोष्टी सांगेल...एक ही आमदार निवडणून नव्हते आले तरी सुद्धा...मसुदा समितीचे अध्यक्ष कांग्रेसनी च केले होते जे सत्य आहे, ते या राणानी नाही सांगितले, ३० नवंबर १९४९ मध्ये आर्गनाइजर मुखपत्रात संविधानाला विरोध पण करण्यात आला होता, कोणी केला होता विरोध...?? ते मुखपत्र कांग्रेस चे नव्हते... आर्गनाइजर मुखपत्र कोणाचे आहे...हे पण सगळ्यांनी बघावं....
३० नवंबर १९४९ मध्ये आर्गनाइजर मुखपत्रात संविधानाला विरोध पण करण्यात आला होता, कोणी केला होता विरोध...?? ते मुखपत्र कांग्रेस चे नव्हते... आर्गनाइजर मुखपत्र कोणाचे आहे...हे पण सगळ्यांनी बघावं....
@@MrperfectIcon काँग्रेस नी पडल नाही पाडलं हे सांगा? संघा बिंघा च सांगू नका, काँग्रेस नी काय राजकारण केलं?आंबेडकरी चळवळीसाठी पूरक,...फक्त दमी leadership tayar केली
@@user-do4jc6pu5v मुंबई लोकप्रतिनिधी निर्वाचन क्षेत्रातून कांग्रेस च्या मदतीने निवडून आल्यावर ते मसूदा समितीचे अध्यक्ष झाले होते....
@@MrperfectIcon कारण त्यांना गरज होती,...प्रश्न हा आहे लोकसभेला का पाडलं?
मनुवादी नी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेतील पुतळा हटवला...ते राणा ले माहित नाही का...संविधान वाचा ना..तुम्ही हनुमान चालीसा का वाचण्याचे...नाचण्याचे नाटक का करता
राणा तू किती हुशार आहे हे लक्षात घे पहिले
Rana is right Atta te prakash Ambedkar padtat padlaya nantar Abhay patlacha satkar kela congress duplicate hai.
आमदार साहेब विधान भवनाच्या सभागृहात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्जमाफी केली पाहिजे हा प्रश्न मा़ंडाना
राणा तुझ्या राजकारणासाठी बाबासाहेब यांचे नाव घेऊ नको तु हनुमान चाळीसा बंद करु नको
काहीच समजत nhi ba याच
बाबासाहेब यांच्या बाबतीत बोलु नये जयभिम
बाबासाहेबांना भारतरत्न V.P सिंह सरकारने दिला
अध्यक्ष महोदय,अध्यक्ष महोदय,अध्यक्ष महोदय,अध्यक्ष महोदय,अध्यक्ष महोदय,😅अध्यक्ष महोदय😂😂😂🤦🤦🤦
अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय😂😂😂😂😂😂😂😂
चिट्टी मध्ये मुद्दा होता बोलायचा.....राणा स्वतः नाही बोलले कोणी चिट्टी पाठवली त्यांनी हा मुद्दा कडायला सांगितला.... लोकांना माहिती आहे कोणी चिट्टी पाठवली आहे 🍉
जनतेची सेवा करत आहेत काय बोलतोय हा माणूस ?
Jitendra avhad congressche ki ncp che
तुझ्या राजकारणासाठी राणा तु बाबासाहेबांचं नाव घेऊ नको तु कोण आहेस
हि भाजपची बंटी बबलीची जोडी खूप सत्तेची मस्ती दाखवत होती व विनाकारण अराजक्ता माजवत होती त्यातील बबली ला जनतेनं योग्य जागा दाखवली आता लवकरच बंटी ची वेळ यांना खरं तर फडणवीस ची चाटू किती या विषयावर निबंध लिहायला जर सांगितलं तर हे प्रथम येतील यात कोणतीच शन्का नाही
तुम्ही काय केलं फक्त जिल्हात भांडने करायचे काम केल आता माझी आमदार होण्याची वेळ आली
राणा काय बॉलतोय हे त्यालाच कळाना😂😂😂😂
भिडे गुरुजींचा बंदोबस्त केला पाहिजे
हनुमान चाळीसा बंद झालं का
Barobar bolle saheb tumhi Congress jalta Ghar ahe
राणा नको ते विषय का काढतात जनतेचे विषय घ्या.
राणा दपति वायत आयेत्
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩✌️✌️✌️
भारताचा साहेब फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर 🔥
Congress ne BABASAHEBA Bharat Ratna nahi diya ....ye sach hai...
तुझे बडा पता है... सिक्के कि एक बाजू होती है दुसरी बाजू कोई नही सुनाता... ३० नवंबर १९४९ को आर्गनाइजर मुखपत्र मे संविधान का विरोध किसने किया था... आर्गनाइजर मुखपत्र किसका है...पढ लेना...
@@MrperfectIcon UPPAR CLASS SATTA KARTE AAHE ...75 VARSHA PASUN ....CONGRESS...BJP ..UDHAV ...PAWAR .....GARIBANA ....OBC NA ....SC NA KAY MILATE AAHE ....GULAMI ....WA RE WA....KARA AJUN GULAMI ...#GULAMI
@@MrperfectIcon BJP JINKO..... CONGRESS JINKO......DALITANA KAY MILNAR ?? .....KAHICH KAHI.....CONGRESS SATTA BHOGNAR....AC MADHE RAHNAR.....DALITANA GULAMI KARAVI LAGNAR.....AB YE NAHI CHALEGA ...JAY BHIM JAY SAVIDHAN JAY VANCHIT
हनुमान चालीसा पाठ करून घ्या पुढच्या वेळेस मंदिरात जागा खाली होणार आहे अयोध्या येथे
काँग्रेस ने दिला नाही म्हणजे विरोध होताच .आणि आहे पण.तसाच बिजेपी पण. किती लाजीर वानी गोष्ट आहे. दोन्ही ही पक्षा साठी.छी छि.
बोलताना विसरले होते
Kay paltala Rana bhau😂😂😂😂
या ठिकाणी.... त्या ठिकाणी
विकासाचेच राजकारण करावे ना की फक्त हुजरेगिरी लाळघोटेपणा आणि नौटंकी करु नये.
राणा ल चप्पल ने ठोका
ये राणा तुझा माज अजून उतरला नाही का?
डाँ. बाबासाहेबांना भारत रत्न ...
विश्वनाथ प्रताप सिंह...
यांच्या सरकारन...
दिल.
पण् डाँ.बाबासाहेब आंबेडकर....
विश्वरत्न होते.
कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही.
" जयभीम " या नावातच....
सगळ आल....!
😊
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अंतर्गत अवैध सावकारी वर नियंत्रण करण्यासाठी शासनाने राज्य स्तरीय दक्षता समितीची स्थापना करावी अशी सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे
विरोध केला मनलात राणाजी खोटं बोला पण रेटून बोला वा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच नाव घेण्याची तुमची लायकी नाही बर का इथ बाबा साहेबांचं नाव घ्यायचं आणि बाहेर अनुमान चालीसा पठण करायची हे जमणार नाही बर का राणाजी डॉ बाबा साहेबांच्या नावाने राजकारण खेळण्याचा प्रयत्न करत असाल तर खबरदार बाबा साहेबांची लेकर जिवंत आहे अजून... राहिला प्रश्न भारतरत्न पुरस्कारचा तो श्रद्धेय एडवोकेट बाळासाहेब आंबेडकरजी बाबासाहेबांचे नातू यांच्या मागणीतून तत्कालीन पंतप्रधान व्हि पी सिंग सरकारने यांनी भारतरत्न पुरस्कार प्रदान केला होता त्यावेळेस व्हि पी सिंग यांचं सरकार तो काँग्रेसचा नाही...लक्षात आलं का...जय संविधान जय भीम जय शिवराय
Jay Savidhan Jay Congress Jay Savidhan Jay Bhim
Satya Mev Jayate 🙏🙏
बाबासाहेबांना कांग्रेसने विरोध केला आहे. कांग्रेसला मतदान करणे महापाप आहे.
अध्यक्ष महोदय 😂😂😂😂
Dr Babasaheb Ambedkar yana don Vela padale nivdnikit padale Bharat Ratna cogesh ne dila nahi