Shyam Manav यांनी Devendra Fadnavis यांच्यावर काय आरोप केले ? Anil Deshmukhयांच्यावर दबाव कोणी टाकला
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- #BolBhidu #ShyamManav #DevendraFadnavis
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप केलाय. बुधवारी २४ जुलैला त्यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत, अनिल देशमुख यांच्या अटकेसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केलाय. फडणवीसांनी अनिल देशमुखांना खोट्या प्रकरणात अडकवलं. ईडीची चौकशी थांबवायची असेल, तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांच्यावर खोटे आरोप करा. अन्यथा तुम्हाला अटक करू, अशा प्रकारचा दबाव अनिल देशमुख यांच्यावर होता. यासाठी फडणवीसांनी त्यांचा एक खास माणूस अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थानी पाठवला होता. त्याच्याकडे चार अॅफिडेव्हीट होते.
त्यावर सह्या करण्यासाठी देशमुखांवर दबाव टाकला जात होता. पण देशमुख या दबावाला बळी पडले नाहीत. त्यामुळे ईडीने त्यांना अटक केली. त्यांना तब्बल १३ महिने तुरुंगात राहावं लागलं, असा आरोप श्याम मानव यांनी केलाय. मानव यांच्या आरोपांमुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय. मानव यांनी थेट विद्यमान गृहमंत्र्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. यामुळे अजित पवारांसह ठाकरे पिता-पुत्रांच्या अटकेबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
परमबिर सिंग यांना हाताशी धरून १०० कोटींचे आरोप करीत.. कोर्टात कोठलेही पुरावा नाही म्हणुन सांगितलं.फक्त ऐकीव माहिती असे सांगितलं
शाम मानव यांनी पुराव्यानिशी बोलत असतील.
तरच तमाम "मराठी माणूस "ची "अंधश्रद्धा"दुर होइल.
तरी पण तुम्ही श्रद्धा सोडू नका
त्यांनी कोणता पुरावा दाखवला नाही, फक्त तोंडी आरोप केले
फडणवीस म्हणतो माझ्या कडे रेकॉर्डिंग आहे, मग दे ना पोलिसांना गृहमंत्री आहेस ना तु? का फक्त ब्लॅकमेलिंगच राजकारण खेळणार आहेस... का उगाच काहीही बरळतोय
मग अनिल देशमुख purave आहेत,, तर १३ महीने जेल madhe का होता
हा पन प्रश्न आहे च ना????
१०० कोटीचा सूत्रधार च असनlर ना???
@@yuvrajjadhav628 जर पुरावे होते तर संजय राऊत, केजरीवाल, संजय सिंग, आणि अनिल देशमुख का सुटले जेल मधून?... यांच्या विरुद्ध पुरावे आहेत तर कोर्टात सादर करून जेल मधे टाकावे ना अजून 5-10 वर्ष... कोर्टाने ताशेरे उगाच ओढलेत का? मुर्खांना मूर्ख फडणवीस आणि कंपनी पद्धतशीर पणे बनवते 😂👍
@@yuvrajjadhav628 पुरावे होते तर जेल मधून बाहेर कसा आला? 😀 मुर्खांना मूर्ख बनवणे फडणवीस यांना सोपं आहे
परमवीरसिंग राजश्री पाटील आणि गुणरत्ने सदावर्ते हे कोणाचे माणसे आहेत हे सर्वश्रुत आहे
आणि
रश्मी शुक्ला बद्दल काही बोलायची गरज नाही
परमवीर सिंह ला मविआ ने मुंबई चे कमीशनर केले होते...
❤😭😭😭 बाहेरच्या भ्रष्टाचारी लोकांवर कायदेशीर कारवाई करणे लांबच राहिले, तुम्ही तर त्यांना चांगली पदे दिली!!!😭😭❤️😭😭 तुम्ही अटलजींच्या BJP la, भ्रष्टाचार जनता पार्टी बनवली!!!😭😭😭❤
भारतीय झोलर पार्टी
अटलजीची किती वेळा सत्त्ता आणली तुम्ही लोकांनी अटलजी साधे आणि सोपे होते म्हणून त्यांना वेड्यात काढले पण आताचे शासणकर्ते काँग्रेसचे बाप निघालेत एवढंच
😂brashtachari kon ahe te bga adhi bg bola
या BJP ने महाराष्ट्राची वाट लावली आहे
Ho barobr aahe syria banavla naa Maharashtra chaa 😂😂😂
E D, CBI, Income Tax विभागांचे दुरुपयोग बघितल्यावर श्याम मानव यांचे आरोपात काहीही नवीन नाही.
वाझे kon होता?
Rdx प्रकरण काय होते
Mansukh हिरेन कोण होता?
टरबूज - अनाजी पंत 💯
मामी - तात्या विंचू
या दोघांनी वाट लावली महाराष्ट्रची
गुजरात प्रेमी
वा खळगुटे सतरंजी वर बसून देशी दारू पिऊन वडा पाव खाऊन बुद्धी भ्रष्ट झाली आहे मेंदू गुडघ्यात आला आहे त्यामुळे तुला असे जातीयवादी विचार सुचतात जय महाराष्ट्र
Right..
तुम्ही बसा बामणांना शिव्या घालत तोपर्यंत ती डुक्कर जमात तुमची वाट लावून जाईल😂😂😂
100% khar he bhau
*बाळाजी अनाजीला असावी पंत समजू नका*
*"गणोजी शिर्के जो जहागिरी साठी राजें ना सोडून हिंदू विरोधी औरंग्याला मिळतो त्याला बाजी प्रभू समजू नका.*
*संताजी घोरपडेंना नागोजी माने समजू नका*
राजकारण्यांना जात नसते... राजकारणी हीच एक जात आहे.... सगळे सारखेच 😢
ही entertainment आता रोज होणार
कारण निवडणूक जवळ आली आहे ना😂😂😂
अनिल देशमुख साहेब आता कसली वेळी याची बाकी आहे पुरावे आहेत तर दाखवून द्या जनतेला
सगळ्याच पुढाऱ्यांना कोर्टाने समन्स पाठवून हे पुरावे जमा करण्यास सांगावे नाहीतर असे केलेले आरोप हे चुकीचे असल्याचे जाहीर करावयास सांगावे.
Courtatun sutka zali ya pexa kai motha purava dyava ajun. 100 crore cha aarop hota, 1 crore cha pn siddha nahi zala.
या सर्व तोंडातोंडी राजकीय गोष्टी असतात त्याला पुरावा नसतो आणि म्हणूनच त्यांना केंद्रीय संस्था हातात लागतात की बिना पुराव्याशिवाय अटक केली जाते
@@rahulgokhale3693बरोबर आधी त्या तोतल्याचे विडीओ दाखवले पाहीजेत नंतर मोदीच्या प्रज्वला योजनेचे 😂😂😂
जर अहवालात जर निर्दोष सांगत आहेत तर मग देशमुख हे इतके दिवस काय करत होते ?
फडणवीस ने कपटी पणा ने महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण नसून टाकलंय
Ani Sharad pawar ne?
करामती काका अगदी निर्दोष 😂
@@funnypranks9246aanaji haramkhor ahe re aand cholya bhakta😂
*बाळाजी अनाजीला असावी पंत समजू नका*
*"गणोजी शिर्के जो जहागिरी साठी राजें ना सोडून हिंदू विरोधी औरंग्याला मिळतो त्याला बाजी प्रभू समजू नका.*
*संताजी घोरपडेंना नागोजी माने समजू नका*
@@funnypranks9246 Tarbuj cha vishy nighlay tyavr bol re.....20 paishya stahi ugach talmal karu nko.
कपटी व्यक्ती......bjp संपवणार
Loksabhelach bjp chi shillak bjp zali.
ruclips.net/video/tyd6JvYu22M/видео.htmlsi=pBKyROsjwjyVNHpV
Bjp चे अदृश्य हतीयार 😂😂😂 ED CBI येणाऱ्या निवडणुकीत बहुतेक bjp नामशेष होते की काय 😂😂
आम्ही शपथ घेतो की... आमच्या कुटुंबातले कोणीही भाजपला मतदान करणार नाही. 🚩
BJP chya bhisda
👍👍🚩
तुमच्या मताशी सर्व महाराष्ट्रातील जनतेचे सहमत आहे.
yes
आधी तरी कुठ करत होतास? 😂
फडणवीस यांना संपूर्ण महाराष्ट्र गुजरातला विकायचा आहे... हे सत्य आणि शंभर टक्के सत्य आहे
😂evdha sop ahe ka congress nahi to tyanchyat hindu ani marathi sampal nahi rahul gandhi hindu hinsak ahe mhanal tri nachya sarkhe thand basle hindu sagle shandh zalet congress hindu....
महाराष्ट्र कसा विकता येतो 😅
एकदा दुष्मणावर विश्वास ठेवा पण बामनावर नाही
💯
@@arnav1977 😂 अणि बिम ट्यांवर तर कोनी ठेवताच नाही 😂😂
Aare be aakal brmhan ahe mhanuch target krtayet....
राजकारणात आधीही भ्रष्टाचार, जातीवाद होताच परंतु यांनी राजकारणाचा दर्जा अतिशय निच पातळीवर नेऊन ठेवला आहे यात वादच नाही
अनाजी पंत जिवंत असल्याचा भास होतोय
Shandh hindu jivant ahet nache HINDU HINSAK AHE MHANL tri konachya gandit dum nahi jab v4ray..
फडणवीस नीच राजकारणी आहेत..
फडणवीस च्या अगोदर महाराष्ट्रातील राजकारण असं नव्हतं..
या माणसाने महाराष्ट्राची वाट लावली आहे
देवेंद्र फडणवीस - आनाजी पंत.
उद्धव ठाकरे - बाजीप्रभू देशपांडे.
ब्राम्हण खराब नसतो पण काही व्यक्ती असता.😊❤
ठाकरे ब्राम्हण नाहीत!
आणि
बाजी प्रभू देशपांडे सुद्धा!!!
वंदनीय हिंदु हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांना पण काही खळगुट्यांनी खूप त्रास दिला होता धोका दिला होता गद्दारी केली होती खंजीर खुपसला होता, त्या खळगुट्यांचे पण नाव घेत जा सतरंजी वर बसून देशी दारू पिऊन वडा पाव खाऊन बुद्धी भ्रष्ट झाली आहे तुझा मेंदू गुडघ्यात आहे त्यामुळे तुला असे जातीयवादी विचार सुचतात जय महाराष्ट्र
उध्दव ठाकरे ब्राह्मण नाहीत म्हणून ते मनुवादी आणि जातीवादी नाहीत, ते CKP ..... CKP लोकांना ब्राह्मण लोक ब्राह्मण मानत नाही.😅😅😅😅
मूळ बिहारी ठाकरे घरण आणि येडा राज ठाकरे बिहारी ना रोज शिव्या देतो त्याचे पूर्वज मूळ बिहारचे अस स्वतः प्रबोनकारांनी सांगितलं.
महाराष्ट्र हिंदुत्वाच घर होत पण आता जतिवादाच घर झाल इथला हिन्दु फुटला आणि फोडणारे स्वतः फडणविस आहेत..
Udhav kokansath bramhan aahe😂
शेवटी कितीही उपटा देवा भाऊ सगळ्याची गेम लावील ❤
गंगाधरच शक्तीमान निघाला
गाजरेंद्र हाच सगळ्यात मोठा गुजरात चा सुपारी बाज आहे.
Gajrendra😂
जरांगै नंतर श्याम मानव चालू द्या
या सर्व गोष्टींचा इतका कंटाळा आलंय . मागील काही वर्षांपासून विकासाची बातमीच नाही ऐकली . सोडा रे हे राजकारण नाहीतर महाराष्ट्र बुडवाल पाण्यात 😢😢
एखाद्याची तर सत्ता टिकू द्या रे .. एक उभा राहिला की दुसरा पाय ओढतो . दुसरा उभा राहिला की पहिला पाय ओढतो .
अरे जनतेचे काय???? जनता काय करेल ???
युद्ध वीणा कष्टाने जिंकायचे असेल तर राजा किवा प्रदान पाडा हा प्रकार आहे हा.
अनिल देशमुखांना कर नाही डर कशासाठी आहे 😂😂😂 ते बोले मी काय १०० कोटी गोळा करायला लावले नाही यांच्याशी संबंध नाही 😂😂 मग कसे ब्लॅक मेल केले 😊
अरे चोर कधी म्हणतो का मी चोरी केली आहे
सध्या च्या महाराष्ट्र च्या राज करणात काय चालू आहे हेच समजणं अवघड होऊन बसले आहे
kay nay sagle aplyala vedyat kadat ahe
खरा महाराष्ट्र फडणवीस ने खराब केला
यांची योग्य वेळ कधी येते??वेळ आल्यावर सगळा बाहेर काढतील तर ...
देवेंद्र फडणवीस ना एक पैसा खातो ना त्याचे कडे शाळा, बँक, कारखाना आहे. करामती काकाने आधी जरांगे आणि आता हा शाम मानव उभा केला.
पण तो तुमच्या वस्ताद चा ही वस्ताद आहे हे विसरू नका.देवभाऊ समर्थक🚩
मग फडणवीसांना तेव्हाच का एक्सपोज केले नाही अनिल भाऊ तुम्ही.
हे खरे असू शकते कारण किलित तोस्मय्या यांनीही तेच सांगितले की मला उद्धवजी आणि कुटुंबीयांना दोष देण्यास सांगितले होते त्यांनी देखील सांगितले की त्यांना त्यात रस नाही पण नंतर असे सांगण्यात आले की दिल्ली हायकमांडचा हा आदेश आहे.
शाम मानव सांगा मग हिरेन मन्सुख, अंबानींच्या घराजवळ स्फोटके,, व सचिन वाजे यांचे काय,, वाजे कुणाचा माणूस हे सगळ्यांना माहिती आहे... आणि त्याने दिलेला जबाब... याचे काय...??
सत्तेला विचार, का गप्प बसलेत सगळे ed, cbi हातात असताना?
शाम मानव इतके दिवस गप्प का होते?..आता कोण त्यांचा बोलविता धनी?..आणि स्वतः अनिल देशमूख पण तुरूंगात गेले पण गप्प ..त्यावेळी कोर्टात पुरावे दिले नाहीतआजकाल कोण काय बोलेल सांगता येत नाही..
त्यांनी अगोदर सुद्धा सांगितलं आहे याबद्दल.. आणी मेन गोष्टी योग्य वेळ काल पाहून बाहेर काढव्या लागतात.. बरं झालं जनता जागी तरी झाली नालायक फडवणीस
पवार गेम
सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणून गप्प होते. बोलायची हिम्मत झाली नसेल तेव्हा दडपशाही आणि कटकर स्थानी सरकार समोर
@@MMJotkar त्यांनी अगोदर सुद्धा सांगितलं आहे याबद्दल.. आणी मेन गोष्टी योग्य वेळ काल पाहून बाहेर काढव्या लागतात.. बरं झालं जनता जागी तरी झाली नालायक फडवणीस
@@MMJotkar चांगला विनोद होता 😃😂
लै पाताळयंत्री आहे हे टरबूज 🍉
सुशांत सिंग रजुप ला आणि दिशा सलियानला नक्की कुणी माराराले आणि उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर आरोप किती खरे या वर व्हिडिओ बनवा की राव
Sushant singh tuza Bhaiya mama hota ka be😂😂
@@m15-u3qTuja aaich navara hota....tuja aai la roj zavayla yeto to😂😂
@@m15-u3qआदित्य काय तुझा ठोक्या आहे काय बे 😂
😂
कसलेले नेते आणि राजकारणी त्यांच्या कडे असलेले ' पुरावे ' कधी पब्लिक करतायत याची मराठी जनता आणि पत्रकार/ न्यूज चॅनल्स वात बघतायत 😂😂....
याला म्हणतात नॅरेटीव सेट करणे
ही सामाजिक कार्य करतात असं दाखवणारी माणसं कोणताही उद्योग नं करता मजेत कशी राहतात हे कळालं
मनवला बकिवधर्मातील अंधश्रद्धा का नाही दिसत मानव साहेब कोर्टात दाखवा की का नुसते संघ bjp rss hindu dwesh posaychaa
राजकारणाची पार Eye 👀 झोऊन टाकली 😂
😂😂👌🏻👌🏻
५०० करोड मीटर डाऊन मधले आदि-मानवाला किती मिळाले
ज्या क्षणाला देशमुखांचं दुसरं प्रकरण लगेच बाहेर पडलं तेव्हाच हा विषय खरा असून देवेंद्र ला फटका बसल्याने त्याला असह्य झाल्याचे कन्फर्म झाले.
टरबूज खपल्याशिवाय महाराष्ट्र सुखी होणार नाही.
🍉🔨😡
सत्तेचा किती मोठा लालसी आहे हा । फसनविस साहेब
त्यांचा बोलविता धनी दुसराच आहे हे सर्वांना माहित आहे पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हे सर्व उंदीर चर्चा करत आहे
या राजकीय साठमारीत नमस्कार हे संशयीत शिक्षेस पात्र झाल्यास लोकशाही असल्याचं जाणवेल. नाहीतर नुसताच तीन पैशाचा तमाशा.
तस असेल तर ,एक मासा गळाला लागला ,असे म्हणणे योग्य !
तुमचे चालू झाले narrative. त्या श्याम मानव विचारलं का तेव्हा सरकार कुणाचे होते त्या श्याम मानव ने अनिल देशमुख ला विचारले नाही अरे तु गृहमंत्री होतास तेव्हा तू गप्प का होतास? किंवा श्याम मानव तिथे हजर होता का तो माणूस आला होता तेव्हा? आणि पत्रकार तुम्ही तुम्ही त्याला पुरावा मागितला का? का त्याने शेन खाल्ले तुम्ही तर नाही खाल्ले ना? तुम्ही पत्रकार आहात ना की ढोल बडविणारे ?
तुझा आणि बुद्धीचा काही संबंध असेल असा वाटत नाही . श्याम मानव हे सर्व ६ महिन्या पासून सांगत आहे पण तुझ्या सारख्या गुजराती लोकांच्या लाळ चाट्या ला हे दिसणार नाही
कोण हा मानव देव आहे का ते त्यांनी सांगितले म्हणजे 100टक्के खरे असते का त्यावर विश्वास कसा ठेवावा?
एकदा शाम नावाचा अति सेक्युलर फुरोगामी रेल्वेने प्रवास करत होता....
त्याच्या बाजूच्या सीट वर एक छोटा मुलगा देवाच्या गोष्टींचे पुस्तक वाचत होता. आपला नास्तिक अर्थातच किडेबाज असल्याने त्याला काही गप्प बसवलं नाही,.
त्याने मुलाला विचारलच ....
"हे तू काय वाचतो आहेस?"
"देवाच्या गोष्टी"
"देव वैगरे अस्तित्वात आहे असे तू का मानतोस ???
स्वर्ग नरक, पाप पुण्य या सर्व खोट्या कल्पना आहेत...
त्या छोट्या मुलाने शांतपणे पुस्तक बंद केलं आणि नास्तिकाकडे बघून म्हणाला...
"काका, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो, पण आधी माझ्या एका सोप्या प्रश्नाचे उत्तर द्या..."
"विचार"
"घोडा, गाय आणि शेळी जर सारखेच गवत खातात तर हागताना घोड्याची संडास घट्ट गोळ्यासारखी, गायीची पातळ शेण आणि शेळीची खड्यांसारखी का असते???"
सेक्युलर फूरोगामी नास्तिकाने बराच विचार केला…
खूप वेळ डोकं खाजवलं पण त्याला उत्तर मिळालं नाही. मग शेवटी हार मानून तो म्हणाला,
"मला माहीत नाही...."
छोटा मुलगा म्हणाला, "जर तुम्हाला हागण्याविषयी माहीत नाही...
तर स्वर्ग नरक, पाप पुण्य, आस्तिक नास्तिक विषयी कोणत्या अधिकाराने आभाळ हेपलताय... ?
चला, निघा…" 😆😂😉
पवार ने वाट लावले महाराष्ट्र चे
सगळेच जरी चुकीचे असले तारी.... दबाव टाकणारा मोठा आरोपी आहे
श्याम मानव यांची एवढी जवळीक अनिल देशमुख सोबत आहे कि शरद पवार सोबत ? आतल्या बातम्या कश्या माहीत झाल्या , आता अंधश्रद्धा निर्मूलन सोडून ही राजकीय भूमिका कशाला ?मग मनसुख हिरेन ची हत्या आणि सचिन वाजे बद्दल तोंड का बंद आहे
बरोबर..
का समजाती चुकिच्या गोष्टीबद्दल सर्वानी बोलायला पाहीजे, श्याम मानव बरोबर करत आहेत
@@mkadam9769 हो पण सर्व एकाच विरुध्द का ? कोणती लॉबी?अनिल देशमुख सोबत श्याम मानव एकाच घरात राहत होते का? प्रतिज्ञपत्र यांनी लिहून ठेवली होती का? घडत तर रोज नवे आहे पण सिलेक्टिव टार्गेट काय होतय ? मराठा आरक्षणावर हा तर काहीच बोलला नाही
Are tomyano you tab war anil deshmukh yanchi mulakhat yeka
Are are bamani lok ale baman sathi 😂
मानव हे काकांचे नवे शस्त्र. त्यांना एका बाणात अनेक वेध घ्यायचेत.
श्याम मानव खोटे बोलणाऱ्यातील वाटत नाहीत
काय तुमची पत्रकारिता
सरकार महाविकास आघाडीच
आणि सह्या करायला सांगतोय देवेंद्र फडणवीस
चालू झालं नेरेटिव्ह
असं बोलण्यापेक्षा श्याम मानव ,अनिल देशमुख यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा व पुरावे देऊन दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करावी उगाचच ढगात गोळ्या मारू नये
शाम मानव यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे
नाहीतरी पूर्वी पासूनच आपल्या खोतीला अडचण येतेय त्यांच्यामुळे! 😂
दिशा खून प्रकरण झाले तेव्हा देशमुख गृह मंत्री होते तपास करून खुनी का शोधला नाही दानव यांनी सांगावे
Kulkarni kadya karyala tumhla janma pasunch shikvtat ka?
2.5 वर्षांपासून बीजेपी सत्ता आहे, त्यांनी का नाही तपास केला? अच्छा अच्छा फक्त आरोप करायचे असतात, मतदारांना पुन्हा पुन्हा मूर्ख बनवण्यासाठी 😂🤣
Devendra is great
राजकारण काही असो, पण "अती तेथे माती" ही म्हण खरी ठरो.
नवीन आलेलं प्रकरण श्याम मानवांचे जुने आरोप खरे असल्याचे पुरावे आहेत मी समजतो
सध्या महाराष्ट्रात बुद्धीभेद चालु आहे.
शाम मानव लोकांना निर्बुद्ध समजतात की काय ? विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी ही सुपारी घेतली वाटत की काकांच्या भात्यातील नवीन अस्त्र
तुम्ही पंत आहेत का? 😂😂
त्यांनी अगोदर सुद्धा सांगितलं आहे याबद्दल.. आणी मेन गोष्टी योग्य वेळ काल पाहून बाहेर काढव्या लागतात.. बरं झालं जनता जागी तरी झाली नालायक फडवणीस
असणारच!😊@@Abhishek-cd5gt
देशमुखांना खरे बोला हे सांगणे गूना आहे का आनि ते खरे बोलतिल का अजिबात नाही त्याना या विषयापासून ध्यान भटकायचे आहे असे वाटते.
ह्या बातम्या ज्या आपल्या कडून पसरवल्या जातात त्याचे काही पुरावे तुमच्या कडे आहेत का कृपया बिन बुडाच्या अफवा पसरवून संभ्रम निर्माण करू नका
सगळ्यान कडे पुरावे आहेत तर सार्वजनिक करा😂
देवेंद्र फडणीस यांचे नर्को टेस्ट करावी.
मराठी भाषेची y,z करून टाकणारा वाहक भिडु फारच अशुद्ध ऐकवत नाही न व ण मधला फरक समजुन तर घ्या😭
Who is Shyam Manav? Is he police officer?
ठाकरे पवित्र आणि निष्कलंक आहे हे आम्हाला माहीत आहे 💯
आता इथून पुढे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत कायम राहू महाराष्ट्र वाचवण्यासाठी ⛳🚩
वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन मौलाना उद्धव खान वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र
@@avinashmahajan699 ४० पैसे मिळाले का आंडभक्ता 🤣
या वयात या मानवाने आपला इमान विकुन काय मिळवले.
Styala vacha fodayach Kam manavane kele .
सामान्य जनतेला खरंच यात रस आहे…?
रस्त्यांची किती वाट लागलय त्यावर बोला..काहीतरी….
तथ्य असल्या शिवाय कोणी नाव घेत नाही.
एखादी जागा आहे का मी पण तुमच्यासारखे काम करू शकतो 😢
🍉 urf anaji pant yane maharashtra chi vat lavli😢
श्याम मानव ह्यांच्या कडे पुरावे होते तर मागील 2 वर्षे मुग गिळून गप्प का बसला होता?
लाळ चाटे गँग आणि मिथून यांनी महाराष्ट्राची वाट लावली... त्यांची वाट देवा भाऊ लावणार ❤❤❤
*एका माणसाने महाराष्ट्राचे राजकारण रसातळाला नेले आहे, आता विधानसभेत धडा शिकवा..UBT ने मोठी चूक केली वाझेना जवळ करून त्याचा पण जाब UT ने द्यावा खर तर एकच सर्व थोड्या फार फरकाने एकाच माळेचे मणी*
फडणवीस सारखा नासका मानुस कोणीच नाही,,
या राज्यात आर आर पाटील यांच्यासारखा एक गृहमंत्री सुद्धा होऊन गेला
बिना स्क्रिप्ट मी हे सगळं करू शकतो..
कधी हे गुजराती नागपुरात मुक्कामाला राहिले होते कोणास ठाऊक
ते खर बोलत आहे म्हणून आता बीजेपी जुने प्रकरण उकरुन काढत आहे 👍🏻म्हणजे श्याम मानव सत्य बोलत आहे
तथ्य असल्याशिवाय शाम मानव बोलणार नाहीत.
प्रकरण काहीही असो पण श्याम मानव कुठे घुसले, राजकीय नेते एकमेका वर असे आरोप नेहमीच करतात पण त्यांच्या मध्ये वितुष्ट सहसा येत नाही .पण श्याम मानव यांनी विना कारण राजकीय नेत्यां सोबत पंगा घेतला....
कोणीही आपला मूळ धंदा (core business) सोडू नये,
हिंदुद्वेष हाच त्याचा मुळ धंदा आहे.कसाबला इथे आणुन हिंदु आतंकवाद साबित करण्याचा मुळ मास्टरमाईंड हाच आहे.
Disha Saliyan Madhe Aaditya Thakrech nav ka yete.? Kahi Tari Asel ch na...
Sagla Matter Dabla Gelay He Distey
पेशवाई ने राज्याचं वाटोळं केलं
इतक्या खालच्या पातळीच राजकारण टरबुजच करू शकतो
Maharashtra chi vaat lavli
फडणवीस ने वाट लावली महाराष्ट्रात
शाम मानव ने स्वतःचा धंदा बदला की काय . 😂
त्याचा खरा धंदा हाच आहे.हिंदुद्वेष्टा आहे.
Shyam मानव यांना चौकशीसाठी बोलवायला हवे😂
फडणवीस ला जनता ओळखुन आहे ....
श्याम मानव जे सांगत आहेत ते 100% खरे असेल करण ते कधी खोटे बोलत नाही हे नक्की
Sagalech DCM la target karat aahet he nakkich moth shadyantra aahe
❤❤आरती❤❤my Love❤❤my Heartbeat❤❤
कुणाचं काय तुझं काय
@@vcpadar😂😂😂😂