लोकशाहीचे पानिपत झाले आहे - राजू परुळेकर |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • #rajuparulekar #indianpolitics #maxmaharashtra #Maxmaharashtralive
    देशात लोकशाहीचे पानीपत झाले आहे, असे जेष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक राजू परुळेकर का म्हणत आहेत ? जाणून घ्या मॅक्स महाराष्ट्रच्या आवाज महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

Комментарии • 388

  • @mdeshmukhify
    @mdeshmukhify Год назад +19

    अतिशय मार्मिक विवेचन

  • @ravikumarchandekar6079
    @ravikumarchandekar6079 Год назад +18

    साहेब तुम्ही आज माझ्या मनात चाललेलं वादळ बोलून मोकळे झालात सर

  • @rajaramkamble9794
    @rajaramkamble9794 Год назад +7

    राजू सर आपले विश्लेषण केलात याबद्दल आपले आभारी आहे🙏🙏

  • @rushiiiiiiiii7997
    @rushiiiiiiiii7997 Год назад +16

    सर तुमचं चॅनल सर्वात उत्तम आहे...🙏

  • @satishchaudhari56
    @satishchaudhari56 Год назад +6

    खूप योग्य मांडणी केली आहे.

  • @sandeepshelar2617
    @sandeepshelar2617 Год назад +69

    राजू जी आपण एकदम १००% खरं बोलत आहात.
    भाजपा संविधान पाळत नाही
    भारताची वाटचाल हुकूमशहा हिटलर सारखं चालू आहे

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Год назад +5

      आदरणीय सेक्युलर जनाब उद्धवजी ठाकरे साहेब यांनी भाजपाला इस्लामची ताकद दाखवून दिली पाहिजे.

    • @ParagD-l4k
      @ParagD-l4k Год назад

      बहुमत आहे म्हणून..

    • @ajitmohite4857
      @ajitmohite4857 Год назад +9

      ​@@VijayManjrekar-xs9feअंधभक्त

    • @rachanagaikwad7779
      @rachanagaikwad7779 Год назад

      सेक्युलरचा अर्थ तरी कळतो का तुला अंधभकता😂😂😂​@@VijayManjrekar-xs9fe

    • @shashikantkavitkar1653
      @shashikantkavitkar1653 Год назад +6

      ​@@VijayManjrekar-xs9feवेळ गेलेली नाही
      विवेक बुद्धी वापरा देश वाचवा
      विश्लेषण बघीतलच असणार
      वणवा तर पेटलेलाच आहे
      आपल्या घरापर्यंत कधी येईल ते काळच सांगणार

  • @shraddhasawant5094
    @shraddhasawant5094 Год назад +23

    सर,नेहमीप्रमाणे आपण भारतीय जनतेला,भविष्यात येणाऱ्या संकटाची,सडेतोड कणखर शब्दात सद्याच्या राजकीय परिस्थिती वि

    • @shraddhasawant5094
      @shraddhasawant5094 Год назад +1

      जाणीव करून देत आहात , ही बाब मोठी धैर्याची आहे.यासाठी आपणास शुभेच्छा. सगळे एकल्यावर मेंदू सुन्न होतोय. शब्द सुचत नाही. असो.

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Год назад

      ​@shraddhasawaजय मोदी जी. 8:23 nt5094

  • @sunilsawant2179
    @sunilsawant2179 Год назад +30

    राजुजी लढाव लागेल
    आम्ही तुमच्याच बरौबर.

  • @dsnagkirti6304
    @dsnagkirti6304 Год назад +4

    नमस्कार सर
    आपण देशातील सामाजिक, आर्थिक , राजकीय आणि त्या माध्यमातून शैक्षणिक बाबीवर अतिशय मार्मिक अस विवेचन केलय . त्याबदल धन्यवाद .

  • @ashabajpai1255
    @ashabajpai1255 Год назад +8

    अतिशय चिंतनीय परिस्थिति झाली आहे,,जनता उदासीन आहे, अग्दी बरोबर बोलते आहे,राजू जी,रावण राज्य शुरू आहे,अस्वस्थ जन ते ला मार्ग दर्शन करा,🙏🌹🌹🙏🙏🙋🙋🇨🇮🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @ashokband1494
    @ashokband1494 Год назад +6

    एकदम मस्त संवाद

  • @pandharinathjadhav6401
    @pandharinathjadhav6401 Год назад +19

    देशात परत एकदा लोकांना क्रांती करावी लागणार आहे. आणि याला जनताच कारणीभूत आहे.

  • @vijaybrid3365
    @vijaybrid3365 Год назад +7

    सर तुमच म्हणणं सत्य आहे जी परिस्थिती मोरारजी देशानीच्या नांगर्धरि शेतकरी जनता पक्षा सारखी होणार

  • @GaneshAkhade-t7h
    @GaneshAkhade-t7h Год назад +14

    Excellent any very TRUE analysis ...Raju Parulekar Sir

  • @Shetkari.vachva
    @Shetkari.vachva Год назад +57

    विरोधी पक्षाने एक तर निवडणूक प्रक्रियेत सहभाग नाही घेतला पाहिजे आणि घेतला तर EVM ला दोष नाही दिला पाहिजे.…..दुसरा एक पर्याय आहे विरोधी पक्षाने आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा उमेदवारी अर्ज भरून प्रत्येक कार्यकर्त्याला उमेदवार केले पाहिजे तेव्हा निवडणूक आयोग अडचणीत येईल व काहीतरी तोडगा काढेल

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 Год назад +3

      बोलायला फार सोपं आहे,कार्यकर्ता जर सरकारी नोकरीत असेल,तर त्याला अगोदर राजीनामा द्यावा लागेल,त्यासाठी किती जण तयार होतील?
      आपण सरकारी नोकरीत असाल,तर राजीनामा देऊन,निवडणूक लढवा.
      पण त्या अगोदर तुमचा स्वीकृत राजीनामा माध्यमांसमोर प्रस्तुत करा,मगच आम्ही समजू की खरच तुम्हाला लोकशाहीची काळजी आहे.

    • @pushkardo
      @pushkardo Год назад

      विरोधी पक्ष करतील ते करतील…. जनतेनी काय करावे ते सांगा ?
      हे सगळ्याला मुळ कारणीभूत देशाची बिंडोक जनता. आजूनही २१ व्या शतकात आपण जर १६ व्या शतकाचे विचार घेउन देव - धर्म- जात चे भेदभाव करत असू, तर आपण कसले प्रगतीशील होणार ??🤷‍♂️
      मराठी जनतेचं उदाहरण घ्या - बिहार, उ. प्र, गुजराती, दक्षिण भारतचे….. लोकांना परप्रांतीय बोलून आपण देशाची ऐकता मोडतो. आपल्यात ऐकता नाही म्हणून आपली ही अशी दशा.
      पहिलं इंग्रजांनी आपल्या अनेकताचा फायदा घेतला, आता हे सरकार…..पण आपण काही सुधारणार नाही. 🤷‍♂️

    • @Shetkari.vachva
      @Shetkari.vachva Год назад +4

      @@jayantgarde4297 ज्यांना शक्य आहे त्यांनी

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 Год назад

      ​@@Shetkari.vachvaथोडक्यात लोकशाही बद्दल चे प्रेम बेगडी आहे,ज्यांना काळजी असेल,त्यांनी लगेच राजीनामा देऊन निवडणूक लढवावी.
      अन्यथा उगाच मगरीचे अश्रू धाळणे सोडून द्यावे.

    • @laxminarayanrathi6177
      @laxminarayanrathi6177 Год назад +4

      यावर उपाय मां प्रकाश आंबेडकर यानी दिला आहे इलेक्शन मढ़े 1000 चे वर उम्मीदवार उभे करा ईवीएम मशीन वापरता येनार नाही कलते pan वलत नहीं

  • @shashikantgaikwad4947
    @shashikantgaikwad4947 Год назад +3

    आपले विश्लेषण अति अंतिमतः आहे. याहून महत्वाचे काहीही नाही.
    जनतेला हे एकदातरी कळु देत.

  • @prakashn9748
    @prakashn9748 Год назад +7

    साहेब, वरील कमेंट्स वाचून तूम्हाला आमची लेवल कळलीच असेल ? आम्ही खूप विद्वान आहोत शिवाय आम्ही लौकरच विश्वगुरु होणार आहोत. आमच्याकडे एक ' अवतारी बाबा ' आहेत त्यामुळे साहजिकच आमच्याकडे सगळं सगळं मुमकिन आहे. आम्ही सुसंस्कृत आहोत, धर्म पळणारे आहोत. त्यामुळे आम्ही महान आहोत.

  • @dr.vijaygokule6545
    @dr.vijaygokule6545 Год назад +6

    अप्रतिम व अचुक विश्लेषण.
    हे सर्व भारतियांनी समज़ुन घेतले पाहिजे.

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 Год назад +11

    सर,....हे लोक ' रामा ' चं नांव घेतात,....आणि 'दुर्योधनाची' नीती अवलंबत आहेत....!!!...पण यांचं नैतिक अधःपतन , यांच्या अस्तित्वावर शेवटचा प्रहार करणार, हे सूर्य प्रकाशा एवढं सत्य आहे....!!!

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Год назад

      वाट पहा.

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 Год назад +1

      मल्लिकार्जुन खरगे जर सत्यप्रिय आणि सचोटीने वागणारे राजकारणी असतील,तर त्यांनी त्यांच्या कोट्यावधी संपत्तीचा स्त्रोत आतापर्यंत जाहीर का केला नाही?

    • @vidyadharnprabhu
      @vidyadharnprabhu Год назад

      ​@@jayantgarde4297😃👍👍

  • @pravinnaik9499
    @pravinnaik9499 Год назад +13

    Raju sir, you are very talented.Very knowledgeable

  • @ThaksenGorane-w6u
    @ThaksenGorane-w6u Год назад +14

    हुकूमशाही पद्धतीने सर्व चालू आहे. सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले आहे.क्रूर प्रकार चालू आहे, केंद्र सरकारकडून....

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 Год назад +5

    फारच सुंदर आणि सखोल विश्लेषण. धन्यवाद राजू सर

  • @purushottamwelhe4514
    @purushottamwelhe4514 Год назад +6

    त्यांचा, लोकशाहीवरच विश्वास नाही. सावधान !

  • @Vij472
    @Vij472 Год назад +13

    Raju ji, your thoughts will always be remembered.

  • @jayeshb8604
    @jayeshb8604 Год назад +13

    Eye-opener interview by Raju sir. He has always tried to voice out the things that are hard to digest to the ruling party! He is visionary and his forecasts have always turned out to be true.
    I hope सगळे लोक हा वीडियो बघून ४ अकलेच्या गोष्टी शिकतील.

  • @dr.ravindrajadhav5886
    @dr.ravindrajadhav5886 Год назад +13

    बापरे किती भयानक आहे सर्व ! मित्रांनो पक्षाचे राजकारण सोडा आणि प्रथम संविधान वाचवा. .. लोकशाही संपवलेली आहेच. शेवटची संधी लोकशाही वाचवण्याची 2024

  • @महेशपालकर-ज3ह

    भाजपा हटाओ देश बचाओ

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Год назад

      आता पाकिस्तान वाचणार नाही.

  • @yogendrashinde8973
    @yogendrashinde8973 Год назад

    तुम्ही वापरलेला 'झकमारी ' हा शब्द अगदी भावला,कोणत्याही सामाजिक कार्यात आपण कितीही कंठनाद केला तरी लोक समजत नाहीत तेव्हा आपण 'झकमारी 'केली अशीच भावना होते.

  • @sunilbalvir7231
    @sunilbalvir7231 Год назад +9

    Very nice analisiis sir ji

  • @subhashbenake6517
    @subhashbenake6517 Год назад +25

    लष्करी उठाव होऊन सर्व राजकिय ठग ठार करतील किंवा नक्शलिस्ट यांना सुपारी द्यायची अशी आशा करायची का? असिम सरोदे, विश्वम्भर चौधरी व कुमार सप्तर्षी व इतर लोक झटत आहेत चांगल्यासाठी🙏🙏

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Год назад

      देश द्रोही आहेत हे.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Год назад

      सर्वच्या सर्व हिंदू नरसंहार झाला तरच हा देश सर्वधर्म समभाव असलेला गांधीवादी सेक्युलर देश होणार.

    • @amit4learners
      @amit4learners Год назад

      tumhi kadhi samil hoanar ki fakt social media var comment karnar

    • @subhashbenake6517
      @subhashbenake6517 Год назад

      @@amit4learners मी तुमच्यासोबत तुम्ही जेव्हा सामील होणार ते कळवा अन्यथा तुम्हाला मला विचारण्याचा काय अधिकार?

  • @me_common_man
    @me_common_man Год назад +2

    Explained current situation objectively and precisely, सामान्य माणसाने कसे इथे राहायचे अणि आणखी काय काय पाहायचे, अगदी हताश व्हावे अशीच परिस्थिती ...

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 Год назад +7

    very true

  • @renukagaikwad9667
    @renukagaikwad9667 Год назад +3

    Very very correct

  • @sethunair5566
    @sethunair5566 Год назад +2

    Very good conversation about the present scenario on the real facts and the disastrous situation going to face by the people of India as a whole.

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 Год назад +10

    100 %

  • @shashankgandhe5238
    @shashankgandhe5238 Год назад +7

    कोणीही अंध भक्त नाही, लोकशाही टिकणारच,

  • @sanjaydongre
    @sanjaydongre Год назад +26

    raju p is very profound analiser, ..................i feel frustrated about current situation of india

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 Год назад +2

      Better not to listen to Raju. Now he is talking Aditya language.

    • @sanjaydongre
      @sanjaydongre Год назад +3

      @@shrirambapat7763 ofcourse, he is telling truth, no matter who is in power. This is reality & its frustrating 😤

    • @dr.anjali421
      @dr.anjali421 Год назад +1

      How are you bapat ajoba? Why do you listen to such person? Instead, you should do Modi jaap..

    • @sanjaydongre
      @sanjaydongre Год назад

      @@dr.anjali421 thanks anjali 😊

  • @bhaskartalpade7294
    @bhaskartalpade7294 Год назад +8

    खूप छान मांडणी धन्यवाद साहेब

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 Год назад +23

    परळु केर साहेब बरोबर बोलले

  • @vidyapotdar
    @vidyapotdar Год назад +43

    Today's interview is eyeopener to every common Indian. 🇮🇳

  • @deepakhirve7904
    @deepakhirve7904 Год назад +8

    Perfect analysis,and information, good one,MR,PARULEKAR,and SONAVNE SIR,JAI SANVIDHAN,👌👍✌️👊🙏💚💐

  • @vijaykumarshetye1480
    @vijaykumarshetye1480 Год назад

    एकदम बरोबर.

  • @yogeshbagul9039
    @yogeshbagul9039 Год назад +7

    Nice person

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar651 Год назад +37

    Evm हटाओ देश और संविधान बचाओ

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Год назад

      आता पाकिस्तान काही वाचणार नाही.
      संविधान हटवून शरीया कानून आणला पाहिजे.
      पण त्यासाठी मोदी, भाजपा, आर एस एस, हिंदूंना हटवून आदरणीय सेक्युलर राहुल गांधींची यांना पंतप्रधान घोषित करावं आणि आदरणीय सेक्युलर जनाब उद्धवजी ठाकरे साहेब यांना महाराष्ट्र मुख्यमंत्री घोषित करावं.

  • @ravindrabachhav131
    @ravindrabachhav131 Год назад +5

    परूळेकर साहेब तुमच्या भावनां अत्यंत खर्या आहेत.

  • @ParmeshwarBinwade-le1hq
    @ParmeshwarBinwade-le1hq Год назад +3

    100/true

  • @deepakgaikwad1864
    @deepakgaikwad1864 Год назад +4

    या इंडिया अलायंस मधून ज्यांची भूमिका संशयास्पद वाटते, त्यांची पहिली हकालपट्टी करायला पाहिजे. आणि मगच इंडिया अलायंस ची प्रक्रिया चालू केली पाहिजे. 49:10

  • @pavansr6455
    @pavansr6455 Год назад +7

    देशातील प्रत्येक क्षेत्रातील अवस्था हि बिकट झालेली आहे आणि हे सर्वांना माहीत आहे त्या बद्दल कोणीच बोलायला त्याच्या विरोधात लढायला तयार नाही. प्रत्येक क्षेत्रात जे स्वताला आयडोल म्हणून मिरवतात ते सुद्धा षंढ होऊन बोलायला घाबरत आहे.🙏

  • @subhashdahiwale1198
    @subhashdahiwale1198 Год назад

    Raju sir ya dware tumhi lokancha manatil challeya wadalatil tadmalil baddhal sangitlay khup khup dhanyavaad Thank you sir asech bolat raha

  • @dattatraylondhe3734
    @dattatraylondhe3734 Год назад +6

    अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन.

  • @vikramjambhale8064
    @vikramjambhale8064 Год назад +19

    हे सगळं खरं आहे. पण त्या अंधभक्तांना कसं समजवायचा? ते तर मजलेतच.... अडाणी कुठचे...

    • @dr.anjali421
      @dr.anjali421 Год назад +5

      This is true..nobody can talk against modi...really blind and Deaf people..😢

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Год назад

      ​@@dr.anjali421
      अंधभक्तांना मतदान करण्यास बंदी करावी.
      फक्त मुसलमानांना मतदान करण्यास सांगितले पाहिजे.

    • @shashikantgaikwad4947
      @shashikantgaikwad4947 Год назад +1

      लहान लहान उद्दिष्ट वाली टार्गेट करिता एकदा सुरवात करायचीच. कोणी कहीही टिका टोमणे करु देत. ईफेक्ट हा सहा महिन्यानंतर दिसेल. शक्य आहे.

    • @vivekgiramkar
      @vivekgiramkar Год назад

      हो हो अंधभक्त तर मोदीला निवडून आणून आपली सारखीच मारतेत 😊

  • @ashokbodhi5510
    @ashokbodhi5510 Год назад +5

    Correct analysis sir very thankful for sonavne sir

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 Год назад +4

    सोनावणे सर, हो हो म्हणतांना जरा व्हेरिएशन द्या ना.

  • @adityajoshi929
    @adityajoshi929 Год назад +1

    विरोधाला विरोध निव्वळ हवेत गोळीबार interview, Infrastructure development Basic need and deployment, Ujwala gas , PMAY करोडो लोकांना मोफत किवा स्वस्त धान्य ह्या वर कोणी बोलणार नाही

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 Год назад

      डोळे झाकलेले मोदी विरोधक

  • @ranjit2025
    @ranjit2025 Год назад +14

    Bring back Paper Ballot immediately.
    It is extremely important

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Год назад

      But we must be ready with excuses when we will loose with Ballot papers .

    • @rachanagaikwad7779
      @rachanagaikwad7779 Год назад

      ​@@VijayManjrekar-xs9feस्वप्न बघत बस 😂😂😂

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 Год назад

      😂😂😂ha ha. Well said. पादर्याला पावट्याचे निमित्त
      ​@@VijayManjrekar-xs9fe

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад

      ​@@VijayManjrekar-xs9fe
      निशा मांजरेकर ???????

  • @user-rr1uw5so9v
    @user-rr1uw5so9v Год назад +1

    😃 Tumche panipat zale aahe. ✅
    Lokshahi barobar aahe.

    • @prathamesharage
      @prathamesharage Год назад

      Aaila bruj bhushan kade pathvaa lokshahi disel

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 Год назад +7

    आर एस एस आणि भाजप मजबूत होन्यामागे काॅन्ग्रेस जबाबदार आहे.
    खोल विचार करून बघा,मग वरील वाक्य किती खरे आहे हे जाणवेल.
    दोन वाक्ये लक्षात ठेवा.
    1. जो भी होता है अच्छे के लिए होता है.
    2. यह दिन भी चले जायेंगे.
    राजू परूळेकर यांच्या विचारांशी सहमत आहे. त्यांच्या विचारांना व प्रयत्नांना सलाम. ❤❤

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Год назад +1

      24, ला मोदी जी , फिरसे 350+ आएंगे।

  • @ip198
    @ip198 Год назад +2

    👍👍👍

  • @SMJ2024
    @SMJ2024 Год назад

    निर्भय बनो आरटीआय या माध्यमातून सत्य परिस्थीती लोकांपर्यंत पोहचवा लोक सध्या धर्मवेडे झाले आहेत

  • @jagdishmhatre8344
    @jagdishmhatre8344 Год назад +8

    Parulekar sir I always admire the points you raise all your points are heart touching if we keep quiet and silent the coming generation will never measure us.

  • @satishchandgude2858
    @satishchandgude2858 Год назад +1

    Raju sr....

  • @kennethkonda8764
    @kennethkonda8764 Год назад +7

    Very eye opening discussion

  • @kiransurve2969
    @kiransurve2969 Год назад +6

    45 कोटी मत गणना करण्यासाठी वेळ, कागद आणि खर्च विचारात घेता ई व्ही एम ला पर्याय नाही. गैर वापर रोखण्यासाठी सायबर क्राईम तज्ञांची मदत होईल.
    सध्या च्या कार्य प्रणाली चा गैर वापर झाला असता तर बंगाल, केरळ, कर्नाटकात भाजपचे सरकार स्थापन झाले असते.

    • @ajaysn1234
      @ajaysn1234 Год назад +4

      तीच तर चाल आहे.. कमी महत्वाची राज्ये दुसऱ्यांना जिंकू द्यायची पण केंद्रातील सत्ता जाऊ द्यायची नाही

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 Год назад +7

    कोणी कोणत्या पक्षाला किती निधी दिला हे जाणण्याचा अधिकार जनतेला नाही,असे केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात सांगते तेव्हा पक्ष आणि पर्यायाने लोकशाही विकली गेली आहे हे 100%

    • @vitthalborude6580
      @vitthalborude6580 Год назад

      हो सुप्रीम कोर्टाने स्वतः प्रश्न उपस्थित करायला हवा होता. परंतु तो का झाला नाही.

  • @laxminarayanrathi6177
    @laxminarayanrathi6177 Год назад +4

    फार छान विसलेशन परंतु आज परिस्थिति अशी आहे नंगो से खुदा भी डरे

  • @anilnikam6309
    @anilnikam6309 Год назад

    Right sir

  • @gurudeolondhe7119
    @gurudeolondhe7119 Год назад

    Mr Raju Parulekar good manwtawadi sir namo Buddhay Jay bhim jay mandal jay sawidhan Ban EVM save democracy

  • @jayhind4126
    @jayhind4126 Год назад +13

    मराठी भय्ये झोपेतून जागे व्हा भाजप च्या नादी लागू नका नाहीतर महाराष्ट्राची किंमत कमी होईल

  • @sanjaytaywade3583
    @sanjaytaywade3583 Год назад +8

    म्हणजे भारत श्रीलंका होणार .

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Год назад +2

      आधी आपले घर बघ.

    • @sanjaytaywade3583
      @sanjaytaywade3583 Год назад +1

      @@hemantabiswasharma399 भारतच माझे घर आहे भावा

  • @jayshankarsanidhya
    @jayshankarsanidhya Месяц назад

    राजुजी आपली मुलाखत घेणारे पत्रकार किरण हे पण नुकतेच महायुतीत सामील पक्षात सहभागी झाले आहेत, असे ऐकले आहे.
    तरी याचा खुलासा व्हावा.
    व तसे असल्यास आता त्यांची वैचारिक भूमिका काय आहे . ते पण दर्शकांना त्यांनी अवगत करावे.

  • @vijayapetkar4413
    @vijayapetkar4413 Год назад +3

    सर्व क्रिकेटपटू आणि क्रिकेट प्रेमी यांना कळकळीची विनंती आहे की, सध्या या सरकार ने जनतेला अगदी बेमालूम पणे मोफत धान्य देऊन, अनेक सवलती देऊन पूर्णपणे लाचार केले आहे . खेळाडू म्हणून तुम्ही खेळ, बक्षिसे आणि पैसा सुखसुविधा यांचा त्याग करून खेळाडूंच्या झाले ल्या अपमानास्पद वागणूकीचा निषेध नोंदवला पाहिजे.हे सरकार हुकूमशाही प्रवृत्ती कडे वाटचाल करत आहे.त्याला पायबंद घातला पाहिजे.

  • @sudhirdeshpande2879
    @sudhirdeshpande2879 Год назад

    धन्यवाद साहेब लोकशाही बद्दल आपण जागॄत आहात पण केतकी चितळे च्या वेळेस आपण कुठे होता

  • @borkardhananjay23
    @borkardhananjay23 Год назад +4

    अतिशय भयानक वास्तव आणि भविष्य..... अजुन हयावर काही बोलूं शकत नाही. अतिशय मुद्देसुद विश्लेषण राजू सर.
    आता फक्त 2024 ची निवडणुक जी कदाचित शेवटची असेल नंतर फक्त रशिया, चायना प्रमाणे नावाला व्होटिंग होणार. लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या लोकांसाठी अतिशय निराशाजनक परिस्थिती.👎🙏

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Год назад

      जय मोदी जी.

    • @borkardhananjay23
      @borkardhananjay23 Год назад

      @@hemantabiswasharma399 कितीही मोदी केले तरी हा वणवा तुझ्या घरापर्यंत सुद्धा येणार आहे. तुम्हीही ह्यात जाणार आहात. Interview नीट ऐकला नाही वाटते.👎🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
      अंधभक्ताला 🙏🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Год назад

      पाकिस्तानी सेना भाजपावर हल्ला करून आदरणीय सेक्युलर राहुल गांधींची यांना पंतप्रधान घोषित का करत नाही ?

    • @borkardhananjay23
      @borkardhananjay23 Год назад

      @@VijayManjrekar-xs9fe डोक्याने बधीर आहेस का? बालिश 👎🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @mpscbyajay
    @mpscbyajay Год назад +2

    I agree with political & social perspective of you...... But not about economical perspective....

  • @arunchougule2353
    @arunchougule2353 Год назад +2

    सत्याग्रह आणि असहकार हाच उपाय. १४७ खासदारांनी आपल्या आपल्या मतदारसंघात असहकार आणि सत्याग्रहाची आंदोलने सुरू केली पाहिजेत. परत एकदा स्वातंत्र्य साठी लढा दिल्याशिवाय गत्यंतर नाही

  • @thex867
    @thex867 Год назад +6

    The ultimate man will create history as election is just game of emotions😂😂

  • @hemantraje387
    @hemantraje387 Год назад +1

    तुमची लोकशाही आम्ही १९४७पासुन पहात आहोत... किती वेळा लोकांनी निवडून दिलेली सरकारं बरखास्त केले गेले...१९७७ची "लोकशाही" पाहीली.... तेव्हा का दातखीळ बसली होती?

  • @RajaramDPatil
    @RajaramDPatil Год назад +3

    भारतीय वरीष्ट नेत्यांना या लोकशाहीला नेमक कोनत्या दिशेला न्यायचे आहे हे येकदा सर्वसामान्य जनतेला समजुन सांगाव . कारण ठरावीक पक्ष्याची जी मक्तेदारी सुरू आहे ती सर्व कायदे . ? मला वाटतं काही सुज्ञ लोकांनी याचा विचार करावा

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke Год назад +4

    व्वा राजुजी व्वाह क्या बात करी आपने पोलखोल कर दी हिटलरशहाँ कि

  • @eknathkale483
    @eknathkale483 11 месяцев назад

    Well

  • @nasirshaikh4938
    @nasirshaikh4938 Год назад +1

    धन्यवाद सर ,🙏

  • @dilipsawant5914
    @dilipsawant5914 Год назад +3

    इलेक्शन कमिशनला पेंशन नव्हती आता अधिकार्यांची नेमणूक झाली असल्याने त्याला पेन्शनची भिती दाखवून पाहिजे तसा त्याचा वापर सरकार करून घेणार

  • @aripdesai2864
    @aripdesai2864 Год назад

    राजू पडळकर साहेब ऐकतच राहावे असे वाटते

  • @nagnathpawale2202
    @nagnathpawale2202 Год назад +2

    आपले खरे बोलण कठठर लोकशाहीवादी लोकाना नक्कि आवडेल व खुपच खरे बोलणारे पञकार असलेच सिध्धद झाले आहे, किती खोटारडे पणा आहे या भिजेपिचा , हे सरकार अबांनी अदानी च चावतात,आता तरी सावधान होणै आवश्यक आहे

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Год назад

    Deshatil lokshahila mazyakadun bhawpurna shradhanjali

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 Год назад +3

    Sir, sachin Ahir is a good speaker.

  • @dhananjayphotofilms3122
    @dhananjayphotofilms3122 Год назад +3

    तरुनांच नाही 9 वर्षात तुमचच नुकसान झालय 😂😂😂😂😂😂😂😂

  • @manisharde6716
    @manisharde6716 Год назад +2

    Raju sar hats off jai shivray

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 Год назад

    महान व्यक्तीचे उपदेश
    राजकारणात रस न घेण्याचा तुमचा निर्णय महागात पडू शकतो, याचे कारण तसे केल्यास तुमच्यापेक्षा कमी क्षमता असलेले लोक तुमच्यावर राज्य करतील.
    - प्लेटो
    कभी भी बुरे लोगों की सक्रियता समाज को बर्बाद नहीं करती है, बल्कि हमेशा अच्छे लोगों की निष्क्रियता समाज को बर्बाद करती है.
    …शिव खेरा

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Год назад +6

    तरीही BJP सर्व राज्यात जिंकत आहेत याची कारणे विरोधी पक्षाने शोधून त्यावर उपाय केले पाहिजेत EVM हा मुद्दा सर्व नागरिकांनी विरोध केला पाहिजे

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 Год назад +6

    खाजगीकरण बील कोणाच्या काळात संसदेने पास केले? त्याचाहा परिणाम झाला

  • @jayantgarde4297
    @jayantgarde4297 Год назад +4

    उप मुख्यमंत्री फडणवीसांना जरांगे पाटील काहीही बोलला आहे,ते समजून घेण्यासाठी जो मेंदू लागतो,तोच मुळी परुळेकर यांचा बधीर झालंय.

    • @ashokgaikwad1957
      @ashokgaikwad1957 Год назад

      तुला एवढं कळतं,....!!??......बरं,....मिळाले दोन रूपये,.. पळ आता,...जा विड्या ओढ....!!!

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Год назад

      राजू ,पप्पू भाई भाई।

    • @dr.anjali421
      @dr.anjali421 Год назад

      Patil is the man of 🍉🍉

  • @rsalisali3544
    @rsalisali3544 Год назад

    पण या साठी लोकांना संघटित करून मोठे आंदोलन करून , सत्याग्रह, मोर्चे ,काढून, यांना ठेचून टाकले पाहिजे, सर्वांनी तुरुंग भरले पाहिजे,जेणे करून देशातील तुरुंग कमी पडले पाहिजे.

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 Год назад +1

    वाईट वाईट परिस्थिती आहे संपला देश

  • @rajudixit3925
    @rajudixit3925 Год назад +1

    विरोधी पक्षाने एकही निर्णय घेऊ दिला नसता.आपले म्हणणे खरे असते तर राजद्रोहाचा निर्णय बदलला नसता.
    लिब्राडू सुधारणार नाही

  • @sanjaylad3227
    @sanjaylad3227 Год назад

    देश गुलामगिरीत गेलाय. पुन्हा ब्रिटीश राज आलेय. लोकशाहीला श्रध्दांजली द्या.

  • @deepakjadhav3273
    @deepakjadhav3273 Год назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @prabhakarpujare6629
    @prabhakarpujare6629 Год назад +2

    राम नाम जपना । पराया माल अपना ।
    हेच गोदी सरकारच तत्व आणि ध्येय .

  • @c-224shreyasalve5
    @c-224shreyasalve5 Год назад +2

    Sir why opposition not boycott on election when they doesn't trust on e v m

  • @rajkumarsawant1964
    @rajkumarsawant1964 Год назад

    मा.राजेंद्र परुळेकर
    सविनय क्रांतिकारक जयभिम
    सरोतपरी ह्या चळवळी बद्दल परिपूर्ण माहिती कशी कोठून मिळेल या बाबतीत गायड करा