क्षीरसागर साहेब यांनी स्वतःचे घर जळुन सुध्दा कोणत्याही समाजाला जबाबदार धरले नाही. जे काही गुन्हेगार व त्याचा म्होरक्या त्या लोकांना प्रशिक्षण देणारा कोणाचा गुलाम आहे. संदीप क्षीरसागर साहेब यांनी जी मागणी विधानसभेत केली ते योग्य वाटते.
मतदानासाठी व राजकिय हौस धोक्यात येईल मुलांपेक्षा राजकारण महत्वाचं झालंय यांना जाळपोळीशी संबंध सीसीटीव्ही मध्ये दिसत असतांना सरसकट सगळ्यांना सोडा म्हणत असाल तर आपली राजकीय कारकीर्द संपली असं म्हणायच
7 tas police shant ka basle....konache lahan mul aapla bap ghari nastana swatache ghar jaltana pahat hota... ky zal asel tya mulache ani family che...7 tas paristhiti savarli javu shakt nahi tr ghrukhate ky upyogache
ज्यांचं घर जाळले ते स्वतः म्हणताय, मराठा आंदोलनाचा जाळपोळशी संबंध नाहीय, काही samajkandhakane घर जाळली..पण छगन भुजबळ साहेबाला मराठा आंदोलन बदनाम करायचं आहे...
@@kiransonawane2908 बरेच लोक कारण नसताना मध्ये घेतले तसेच आंतरवाली सराठी मध्ये लाठीचार्ग झालेला.. तिथे ही सरकार ने कबूल केलेल असताना.. ते परत घेत नाहीत.. त्याबद्दल jarange बोलताय...
संदीप क्षीरसागर ग्रेट आमदार आहात.... एवढे नुकसान होऊनही संयम बाळगून आहात.... तरीही तुम्ही भुजबळ साहेबांना ज्या आदराने विनंती करता ते मराठा समाजानेही समजुन घेतले पाहिजे.❤❤
@@VitthalShinde-m2i शिंदे साहेब मी सुद्धा तेच म्हणतोय मराठा समाजावर आरोप क्षीरसागर नाही करत ...भुजबळ साहेबांची भुमिका मराठा समाजाच्या विरोधात मुळीच नाही.
कायदा आणि सुव्यवस्था ही लहान पासुन मोठ्या पर्यंत ठेवली पाहिजे एखाद्या समाज्यावरती सुद्धा हाल्ले होताता तेव्हाही त्याच आदरभावणेनतुन बघणे आणि न्याय देणे गरजेचे आहे धन्यवाद
याचा अर्थ हा प्लॅन गृह खाते चां तर नाही ना.....पुलिस जर बघ्याची भूमिका घेत होते....अशीच तुमची शंका असेल..तर सरळ सरळ आरोप करा....हे सर्व आंदोलन कर्त्याच्या आडून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रकार होता...
आमदार साहेब जे दोषी आहेत त्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्या नाहीतर जन्मभर तुरुंगात ठेवा हा काही गुहा साधा नाही आणि जरांगे पाटील म्हणू लागले गुन्हे मागे घ्या ते कोण आहेत ते लवकर शोध लावा मग हे कोण आहेत ते सर्व शोधून काढा
आज समझते का लोकांचे घर जलतात तेव्हा त्यांच् काय होत असेल,,,, अशेच सगळ्या मंत्रयांचे घर जाळा म कोणत्या पन पक्षाचा असो का जातीचा असो ,, फैमिली सगळ्यांना असते हे कळले पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏
Kshirsagar saheb honestly told incident on his house on that day and also home minister honestly given clarification on that incident and also Patil saheb honestly talk on that incident and after home minister given promise of sit commity so homeminister doing honestly.
मविआ सरकारच्या काळात पोलिसी वापर खुपच केला होता हे स्पष्ट आहे ❗ पालघर साधू, अर्णव, करमुसे केतकी चितळे,निखिल भामरे,जाधव कंगना राणावत आणि असे अनेक नवनवीन राणा वगैरे पोलिसी बळाचा वापर करून घेतला होता हे जनतेला ठाऊक आहे ❗😢 जयंत पाटील यांना माहीत नाही वाटतं❗❓
बरोबर आहे ते गुन्हेच करत होते शिक्षा व्हायलाच हवी,त्या राणा का कोण आहे त्यांना दुसऱ्याच्या घरी भक्ती करत ची काय गरज होती,ती पण हनुमान ब्रम्हचारी देवाची, व महिला भक्ती करते शिव शिव bholenath काय काल आला हा.
@@mathuradasmankarnik6450 अहो रामुकाका ❗ तुम्ही सचिन वाझे फलटणीतले आहात,मग तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था शिवाय देवभक्ती व देशभक्ती या शब्दांचा अर्थ काय कळणार ❓❗ ते तुमच्या बुद्धीच्या बाहेरचं काम आहे ❗ती उगाळायला दुसरीकडे जाऽऽ🚩
एका आमदाराचे घर जळत असताना पोलीस प्रशासन अशा प्रकारे वागत असेल तर सामान्य जनतेलाही पोलीस प्रशासन कशाप्रकारे न्याय देत असेल हे अध्यक्ष महोदयांनी लक्षात घेतली पाहिजे आणि आपण या पोलीस प्रशासनाला कशासाठी पगार देतो याचा पण विचार केला पाहिजे त्यांचा पगार हा सामान्य जनतेच्या कररूपी गोळा झालेल्या पैशातून जात असून अध्यक्ष महोदय ही सामान्य माणसाची सुद्धा हीच परिस्थिती असते
बजरंग बाप्पा निवडून आल्यावर मी पुन्हा हा video पाहिला, संदीप क्षीरसागर धन्यवाद ❤
क्षीरसागर साहेब यांनी स्वतःचे घर जळुन सुध्दा कोणत्याही समाजाला जबाबदार धरले नाही. जे काही गुन्हेगार व त्याचा म्होरक्या त्या लोकांना प्रशिक्षण देणारा कोणाचा गुलाम आहे. संदीप क्षीरसागर साहेब यांनी जी मागणी विधानसभेत केली ते योग्य वाटते.
Super mla
मतदानासाठी व राजकिय हौस धोक्यात येईल मुलांपेक्षा राजकारण महत्वाचं झालंय यांना जाळपोळीशी संबंध सीसीटीव्ही मध्ये दिसत असतांना सरसकट सगळ्यांना सोडा म्हणत असाल तर आपली राजकीय कारकीर्द संपली असं म्हणायच
@@vitthalpande250खरे बोलले कि मूळव्याध होते तुम्हा lokanha
@@vitthalpande250भुजबळ चा चाटू कुत्रा तुझ्या का पोटात दुखतय
💯
आमदार साहेब 👏 हा कट आहे उघडकीस यायला पाहिजे,😢
मराठ्यांना बदनाम केले जाते,
क्षीरसागर खर बोलत आहे, पोलिसांचे हात कोणी बांधले होते का?
7 tas police shant ka basle....konache lahan mul aapla bap ghari nastana swatache ghar jaltana pahat hota... ky zal asel tya mulache ani family che...7 tas paristhiti savarli javu shakt nahi tr ghrukhate ky upyogache
Police prashasanache hat nakkich bandhale le asnar he khare aahe.
😢😢 n lm n. Lu
या प्रकरणांमध्ये राजकीय नेत्यांचा हात असायला पाहिजे
छगन भुजबल
गृहमंत्र्याने सर्वप्रथम राजीनामा द्यायला पाहिजे
😂 konala gruhamantri banavito mag ?
पोलिसांचे हात कुणी बांधले होते हे महत्त्वाचे. गुन्हेगाराला शिक्षा होणे फार गरजेचे आहे. संदीप क्षीरसागर यांनी फार शांतता ठेवली आहे.
सत्य आहे जाळपोळीच्या आंदोलनाशी काही एक संबंध नाही चौकशी करा सत्य समोर येईल
पोलीस जाळ पोळ होत असताना निस्क्रीय का राहिले.
त्यांच्यावर कोणाचा दबाव होता.
जे मंत्री विरोधी पक्ष नेते सारखे बोलत आहेत सभा घेत आहेत त्यांची चौकशी करा.
छग्याची चौवकशी करा
तुझा बाप आहे तो
Accha manjhe virodhi paksha neta jevha satte madhe asto tevha toh doshi aani sattet nastana suddha vidrohi paksha jababdar!! Wah bhai wah!! Fadnavis saheb sagda ghlav tat!! Karan poilice fakt bjp cha aikte!!
@@funtime12345 कोण फोडणवीस????
.
महाराष्ट्राचा मालक आहे का????
देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा
देवेंद्र एक ना लायक
ज्यांचं घर जाळले ते स्वतः म्हणताय, मराठा आंदोलनाचा जाळपोळशी संबंध नाहीय, काही samajkandhakane घर जाळली..पण छगन भुजबळ साहेबाला मराठा आंदोलन बदनाम करायचं आहे...
आहो मग जरागे गुन्हे का माघे घेयायल लावतो मग
@@kiransonawane2908 बरेच लोक कारण नसताना मध्ये घेतले तसेच आंतरवाली सराठी मध्ये लाठीचार्ग झालेला.. तिथे ही सरकार ने कबूल केलेल असताना.. ते परत घेत नाहीत.. त्याबद्दल jarange बोलताय...
याला आमदारकिच पड़लय हिंमत नाही याच्यात खर बोलायची
लाठीमार केला तरी दोष देता शांत राहिले तरी दोष देता आणि गुन्हे माफ करा म्हणता
@@balasahebsangale3110Beed mdhe raht astil tr bol n Pappu shinde kon ahe bgh Jo Ghar jalat hota nhitr bolu nko dalbhadri
हे सगळे पाहून सावरखेड एक गाव या चित्रपटाची आठवण झाली.. आणि यातून हे ही निष्पन्न आहे की... मास्टर माईंड पर्यंत कधीच कोणी पोहचत नसते..
आमदार सारख्या माणसाला हा त्रास होतो तर सर्व सामान्य लोकांच कस होईल या गोष्टीला न्याय मिळावा
संदीप क्षीरसागर ग्रेट आमदार आहात.... एवढे नुकसान होऊनही संयम बाळगून आहात.... तरीही तुम्ही भुजबळ साहेबांना ज्या आदराने विनंती करता ते मराठा समाजानेही समजुन घेतले पाहिजे.❤❤
धन्यवाद भाऊ ❤
मराठा समाज चा काही समंध नाही असे स्वत आमंदार साहेब सांगतो आहे हे तुम्हीच समंजुन घ्या.
@@VitthalShinde-m2i शिंदे साहेब मी सुद्धा तेच म्हणतोय मराठा समाजावर आरोप क्षीरसागर नाही करत ...भुजबळ साहेबांची भुमिका मराठा समाजाच्या विरोधात मुळीच नाही.
कठोर शिक्षा झाली पाहिजे कुणालाही सोडू नका
😂😂😂😂 शिक्षा देणारा च गुन्हेगार आहे
आमदार साहेब खूप चांगले बोले मराठा समाजा बदल खुप चांगले बोलले
भुजबळ व दंगल कॉर्डिनेटरचा मास्टरमाईंड एकच आहे व तो हे सर्व समोर बसून ऐकत आहे.
पोलीसांना फडनवीस यांचे बंदन फडनवीस भावपुर्ण श्रद्धांजलि
अंतरावलीत तिन दिवस हजार पोलिस घेऊन का गेले लाठीचार्ज का आणी कोणी केला ग्रहमंत्री काय कामाचे
Tuzya Baiko cha lagna hota mhanun Bandobast thevla hota 😂😂
अंतर वाली हल्ला मांगे कौन
कायदा आणि सुव्यवस्था ही लहान पासुन मोठ्या पर्यंत ठेवली पाहिजे एखाद्या समाज्यावरती सुद्धा हाल्ले होताता तेव्हाही त्याच आदरभावणेनतुन बघणे आणि न्याय देणे गरजेचे आहे धन्यवाद
फडण20 साहेब दोन्ही परिस्थितीचे तुलना कशी करता आंतरवालीत लोक शांत बसले होते
धन्यवाद आमदार साहेब
ग्रहमंत्री ने राजीनामा दिला पाहिजे
याचा अर्थ हा प्लॅन गृह खाते चां तर नाही ना.....पुलिस जर बघ्याची भूमिका घेत होते....अशीच तुमची शंका असेल..तर सरळ सरळ आरोप करा....हे सर्व आंदोलन कर्त्याच्या आडून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रकार होता...
पोलिसांनी बीड जाळ प्रकरणातील आरो पींचा पाठलाग करून त्यांना का पकडले नाही.
अंतर आळीतील घटनेत फडणवीस दोषी आहे त्याने राजीनामा द्यावा
फडणवीस साहेबच असतील मास्टर माईंड 😅😅😅😅😅😅
पडला का भुजबळ तोंडावर आता... बोल आता भुजबळ. हा आमदार काय म्हणतोय...
आंदोलन बदनाम करण्याचा डाव होता बाकी काही नाही.
बाहेरुन मानस आनुन वातावरण दुषीत करन्याच काम चाल्लाय राजकारन कीती खालच्या थराला जातय हे समाजानी ओळखुन घेलत पाहीजे
दंगलखोरांना जातपात व समाज भावना नसते ती फक्त सत्ता व पैशाच्या अधिन असते.
मग कशाला गुन्हे माफ करा बोलताय
@@BMGMUSICYEDAMAIAbe jalna lathicharge vrche
स्वतःच घर जळालं तरी संदीप क्षीरसागरांनी कोणत्याही समाजाला दोष दिला नाही, छगन शिकून घे
मग जरांगे का सांगतो गुन्हे मागे घ्या ?
गृहमंत्री कारणीभूत आहे 100% सांगतो
फडणवीस साहेब.... खूप छान विश्लेषण
आमदार संदीप भैयाशी मी सहमत आहे...
पहिली अटक फडणवीस ला केली पाहिजे त्यानेच अंतरावरील मध्ये पोलिसांना निर्देश केला होता
शेवटी ज्याच जळत त्यालाच कळतं..
फडणवीस यांचा राजीनामा द्यावा खुर्ची सोडावी
फडणवीस साहेब जेवढी महाराष्ट्र ची लोकसंख्या आहे तेवढे पोलीस पाहिजेत का
ज्यांनी आपल्या घरी भेटी दिल्यात त्यांचीच चौकशी केली पाहिजे.
राजकीय पुढारी यांनीच पोलिसाचे हात बांधलेले होते
टरबूज मास्टर
100%
देवेंद्र कारणीभूत आहे या गोष्टीला...
आंतरवालीत शांततेने आंदोलन चालू असतांना पोलीसांनी गोळीबार केला आणि संदिप क्षीरसागरचं घर जळत असतांना पोलीस हाथ बांधून उभे होते....
गृह खाते झोपले. बळी तो कानपिळी. Democracy cha प्रचंड rrhas. खून.
गुन्हा होउ पर्यंत का झोपले होते पोलीस का घटना पुर्ण घडुन दिली
गृह मंत्री चे आदेश
हे भुजबळ ला सांगा
लोकप्रतिनिधींची जळते तेव्हा खरं कळते.
सामान्य माणसाला कसा न्याय मिळेल....?
आमदारांचे पोलीस ऐकत नाही.फडणवीस अक्षम ग्रूहमंत्री.
अंतरवली मध्ये नेमकी कशी सुरुवात झाली पोलिसांकडून त्याची पण चौकशी करा
कायदेशीर कार्यवाही करावी...कुणाच्याही दबावाला बळी पडू नये.
अजून किती चाटणार ज'रोग्याचं ?
जयंतराव नेहमीच टिंगलटवाळी करत राहणार! सुधरा आता तरी
Majha amdar ❤
गृहमंत्र्यांचा हा प्लॅन होता हे क्लिअर झाले
जरांगे हा एक पंवारांचा समाजकंटक आहे.. 😮
Nigh
अनाजी पंतांच्या चाटु कुत्र्या संदीप म्हणाले माझं घर आंदोलन कर्त्यांनी जाळले नाही..
Ha jarange tujhyawar udayala yeto na 😂😂
काहीही बकवास करू नकोस
जाय रे मुर्खा
गृहमंत्री मोहदय आपण कित्येक. प्रश्नावर अहंकार पद्धतीने धमक्या देतात.
फडनवीस साहेब बाजु मांडु नका घडना झालीच का याचा विचार करा आटक करुन उद्या सुटले जातील ते काय कोनाला माहीत होनार आहे
Khup vaet jhal saheb
आमदार साहेब जे दोषी आहेत त्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्या नाहीतर जन्मभर तुरुंगात ठेवा हा काही गुहा साधा नाही आणि जरांगे पाटील म्हणू लागले गुन्हे मागे घ्या ते कोण आहेत ते लवकर शोध लावा मग हे कोण आहेत ते सर्व शोधून काढा
कठोर कारवाई होणे गरजेचे आहे आहे. नाही तर पुन्हा पुन्हा असे प्रकार घडतील. त्यामुळे कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
क्षीरसागर खरे बोलले जाळ
हे भुजबलाना विचारावे लागेल सरकार त्याचेच आहे
Kon kar kon,........
शंभरकोटिचावसुलि दारतुह्मचामागे बसलाआहै
तुह्मी कायखरबोलणारहै
आमदार अस्तांना अश्या प्रकारचे हले होतात तर सर्व सामन्याचे काय
विचार करण्याची गरज आहे
आंदोलक होते. पाठशी घालून बोलता.
धन्य वाद साहेब आपण खरं बोलत आहे
ग्रहमंत्री कोण होते,हे पण सत्य आहे!
फडणवीसने राजीनामा घेतला पाहिजे
संदिप जी मराठा सरसकट आरकशन दया
म्हणजे असे काही घडणार नाही असे म्हणायचे का?
उपोषणला बसलेल्या लोकांनावर कारण नसताना पोलिसांनी लाठी हल्ला केला पोलिसांना आदेश देणारे कोण यांच्या मागचा मास्टर माईंड कोण याचा शोध लावा
आणि जरांगे म्हणतो गुन्हे मागे घ्या.... अटक करा सगळ्यांना
Tyanche nahi bole antarvali che bolet, makdya😡
U kha
Ye bullya😂😂
सर्व महाराष्ट्रातील मागे घ्या असे म्हणत आहे.... आधी ऐक
@@sauravsatao99 maratha andolnache bolet beed cha jalpoliche nahi
आज समझते का लोकांचे घर जलतात तेव्हा त्यांच् काय होत असेल,,,, अशेच सगळ्या मंत्रयांचे घर जाळा म कोणत्या पन पक्षाचा असो का जातीचा असो ,, फैमिली सगळ्यांना असते हे कळले पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏
ते आमदार आहेत हे खरय पण त्यांना पण कुटुंब आहे तुझ तस घर जाळल असतं तर गांडीला आग लागली असती तुझ्या दोन्ही बाजूने विचार ना
फडणीस काहीच तपास लागुन देणार नाहीत...
.😂😂😂😂
भुजबळ नी केलेले आँनलाईन सेटलमेंट होतं ते
फडणवीस साहेब, माना मराठा जवाबदार,आहे
गृहमंत्री म्हणून आपण याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला पाहिजे
साहेब जेव्हा तुमचं घर जळत तेव्हा कसं वाटतं गरीबांना कसं वाटतं असेल त्या आमदारांनी त्याची काळजी घ्या ॽ
Kshirsagar saheb honestly told incident on his house on that day and also home minister honestly given clarification on that incident and also Patil saheb honestly talk on that incident and after home minister given promise of sit commity so homeminister doing honestly.
अंतरवलिसराटीला उपोषणास बसलेले निष्पाप बसलेल्या लोकांवर लाठीचार्ज व फायरिंग करण्यास तत्पर ता दाखवली मग बिड म्हधे का केली नाहीत
जरागेला विचारला पाहिजे का गुन्हा मागे घ्या सांगता होते.
अरे भामट्यांना जरांगे पाटलांचं म्हणणं आहे ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल आहेत त्यांचे मागे घ्या असं म्हटलं आहे घर जाळणाऱ्या नाही हरामखोरांनो
अंतरावर इतर पोलिसांनीच शांततेत चाललेल्या आंदोलनावर लाठीमार केला मग कुठले गुन्हेगार गुन्हे मागे पोलिसांना आदेश देणारा बांडगुळ गुन्हेगार आहे
गृहखाते फडणीस ला का हवे असते कळलं आता महाराष्ट्राला.
नको मराठा आंदोलकांना हकनाक बदनाम करू. सत्य झाटलं जात नाही.
जयंतराव, पोलिस फायरिंग फक्त शांततेत चालू असलेल्या आंदोलनकर्ते,लहान मुले,स्त्रिया यांच्यावर करण्याचे आदेश गृहखात्याचे होते का..??
Sandeep is our faverate leader
मविआ सरकारच्या काळात पोलिसी वापर खुपच केला होता हे स्पष्ट आहे ❗ पालघर साधू, अर्णव, करमुसे केतकी चितळे,निखिल भामरे,जाधव कंगना राणावत आणि असे अनेक नवनवीन राणा वगैरे पोलिसी बळाचा वापर करून घेतला होता हे जनतेला ठाऊक आहे ❗😢 जयंत पाटील यांना माहीत नाही वाटतं❗❓
बरोबर आहे ते गुन्हेच करत होते शिक्षा व्हायलाच हवी,त्या राणा का कोण आहे त्यांना दुसऱ्याच्या घरी भक्ती करत ची काय गरज होती,ती पण हनुमान ब्रम्हचारी देवाची, व महिला भक्ती करते शिव शिव bholenath काय काल आला हा.
@@mathuradasmankarnik6450
अहो रामुकाका ❗ तुम्ही सचिन वाझे फलटणीतले आहात,मग तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था शिवाय देवभक्ती व देशभक्ती या शब्दांचा अर्थ काय कळणार ❓❗
ते तुमच्या बुद्धीच्या बाहेरचं काम आहे ❗ती उगाळायला दुसरीकडे जाऽऽ🚩
यात हे आदोलन करणार्यांनी गुप्त आदेश असतील
संदीप साहेब तुम्ही बरोबर बोले साहेब
श्री फडणवीस साहेब तुम्ही या सर्व्यानवर कारवाई करा साहेब तुम्ही
कारण मराठा समाज बदनाम होतोय
एका आमदाराचे घर जळत असताना पोलीस प्रशासन अशा प्रकारे वागत असेल तर सामान्य जनतेलाही पोलीस प्रशासन कशाप्रकारे न्याय देत असेल हे अध्यक्ष महोदयांनी लक्षात घेतली पाहिजे आणि आपण या पोलीस प्रशासनाला कशासाठी पगार देतो याचा पण विचार केला पाहिजे त्यांचा पगार हा सामान्य जनतेच्या कररूपी गोळा झालेल्या पैशातून जात असून अध्यक्ष महोदय ही सामान्य माणसाची सुद्धा हीच परिस्थिती असते
अंदोलकांवर पोलिसांना फायरिग करता आल आणि जाळपोळ करणार्यांवर पोलिसानी का फायरिंग केली नाही
खरे बोलत आहेत
आता स्वताच जळल तवा कळल गरीबांच्या घरात असे काही झाले असते तर तुम्हाला त्याची कळ कुणाला आली नसते
गृहखाते जबाबदार आहे या गोष्टीला, बोलताना लाज वाटली पाहिजे...
पोलिसांवर कारवाई करणार असाल तर आमदार खासदार घर अशीच जळणार पोलीस फक्त बघत राहणार ग्रह खात पोलिसांच्या पाठीमागं ठाम राहिले पाहिजे
Sandeep dada we agree with thought ,very good speech , yala Ghruhamantri responsible ahet
हे कोण होते ते सांगा
अहो पोलीस काय करतील पालघर साधूंच्या हत्ते वेळी पोलीस होते हे फार लवकर विसरले,?
🙏🙏🙏
देवेंद्र यानी लवकर राजीनामा द्यावा असे माझे वैयक्तिक मत आहे अध्यक्ष महोदय....
हे सगळ भाजप सरकार पाडन्या साठी चे प्रेयत्न आहे
ही खेळी सरकारची आहे ग्रह मंत्री कोण आहेत
Kshirsagar saheb.... 🙏
Saheb तुम्ही खरे बोलतात,मग हे छगन भुजबळ साहेबांनी काहीही न अभ्यास करता बोलले?
या सर्व प्रकाराला एकच नेता जबाबदार आहे
आमदार आसावा तर
आसा खरा माहिती दिली संदीप भाऊ नी पंत प्रधान ह्याला पाहिजे जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा जय हरी जय राम कृष्ण हरी