पंकजा मुंडे यांचा पराभव संविधान बदलाची चर्चा व अल्पसंख्याक समाजात काही नेत्यांच्या भाषेमुळे असलेली नाराजी,ह्या दोन घटकांच्या भाजपवर असलेल्या नाराजीमुळे पंकजा यांचा पराभव झाला अस स्पष्ट दिसत आहे।
अगदी बरोबर भाषण केलं मी एक स्वतः वंजारी आहे पंकजाताई चे राजकारण अगदी चुकीचा आहे.पंकजाताई ने जातिवाद पेरण्याचे काम आता करू नये नाहीतर येणाऱ्या निवडणुकीला अत्यंत वाईट परिणाम होतील
दीपक भाईने बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत खांदयाला खांदा लावून काम केले पाहिजे. पण हे दुसरयाचेच कपडे भांडे दुन्यात व्यस्त दिसतात.तुम्ही कितीही बाळा साहेबांची स्टाईल मारण्याचा प्रयत्न केला.तुम्ही ते होऊ शकत नाही.कारण बाळासाहेब स्वाभिमानाची लढाई लढतात.
संविधान जो पर्यंत आहेt, तो पर्यंत भारत एक् संघ राहिल भारत च्या freedom ला धोका नाही, कारण संविधान मुळे भारत देश विविधतेतून एकतेचे प्रतिक आहे, यां आधी भारत नेहमी कधी dach, कधी हुन्, कधी पोर्तुगीज, कधी मोगल, कधी british, लोकांच्या गुलामीत होता, ब्राम्हण लोकांच्या मनुस्मृती च्या कायदा मुळे देशा ला गुलामी पत्करावी लागली आहे, त्या काळात तोड foda आणि राज्य करा ही ब्राम्हणी नीति होती, राज्य kunachehi asle तरी prashasan मात्र ब्राम्हण लोकांच्या हाती असे, त्या मुळे ते tyanche अधिकार आणि सत्ता majboot करीत असत् मात्र ९८% भारतीय है गुलमा चे जीवन जगत् असत्,
आदरणीय पंकजाताई व मुंडे घराण्याशी मराठा समाजाचा विरोध नाही...उलट मुंडे घराण्याशी मराठा समाज,मुस्लिम समाज,दलित समाज,आदिवासी समाज पंकजाताई यांच्या पाठिशी उद्याही उभे राहतील....फक्त अपेक्षा एकच पंकजाताई जातीवाद सोडा...एवढीच अपेक्षा.....
तुम्ही चुकीचा माणुस पाठवला पन काय विकास होनार आता.. ताई कधी जातिवाद करत नाही आणि कारनार नाही... आता बघू दीपक केदार काय कमांला येतो अमच्या दलित बंधवाच्या..
@@BabasahebFulge अबे दोन लाख पन्नास हजार बहुजन समाजाच आहे. दोन पाटील उभे होते. एक मतदान सुध्दा झाले नाही. माहिती काढ अगोदर. पाटलाने सागितले पण . वरून वरून
तू कोण आहे माहित आहे आम्हाला मराठा तर अजिबात नाही. बीडमध्ये मराठा उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मुस्लिम आणि दलित बंधवणी 100% मतदान केलं ते संविधान वाचवण्यासाठी आणि हुकूमशाहीला गाडण्यासाठी बीड मधील आणि देशातील
नेते फक्त एकच कारण सांगतात संविधान बदलण्याचे पण सर्वात मोठे कारण महाराष्ट्रात तरी शरद पवार,उध्दव ठाकरे यांना सहानुभुती,ज्यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप करण्यात आले त्यांनाच भाजपने मांडीवर घेतले हे जनतेला आवडले नाही
पंकजा मुंडे कधीच पडल्या नसत्या कारण गोपीनाथ मुंडे साहेब ह्यांच कार्य पंकजा मुंडे ला बीजेपी ने पाडले EVM चा वापर करून. अशी शक्यता नाकारता येत नाही.म्हणून शक्य तितक्या लवकर EVM Ban करणे आवश्यक. जय भीम
हा दिपक केदार प्रस्थापित, घराणेशाही, मनुवादी, ब्राम्हणवादी पक्षाचे दावणीला बांधलेला माणूस आहे.याला हाडाचा तुकडा मिळाला कि लगेच शांत होणारा माणूस.बहुजनांचे नेतृत्व याला पटत नसावी.बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.
भाजपच्या मराठवाड्यातील सीटा आजपर्यंत मराठ्यांच्या मतदारावर निवडून आल्या मराठवाड्यातील नेत्यांनी असा कोणता विकास केला की त्या विकासाला मतदान टाकले म्हणून
मानलं गड्या दीपकराव. अगदी योग्य, मार्मिक, परखड व सत्य विवेचन. 🙏🙏
कोणी संविधान बदलू शकत नाही
जय श्री राम
Modi badlu shakto, only secular nitish
@@nishantkautkar7325 the ignorant
बडबड केली ना तेजस्वी सूर्या आनी अनेक भाजपा नेत्यांनी
पंकजा मुंडे यांचा पराभव संविधान बदलाची चर्चा व अल्पसंख्याक समाजात काही नेत्यांच्या भाषेमुळे असलेली नाराजी,ह्या दोन घटकांच्या भाजपवर असलेल्या नाराजीमुळे पंकजा यांचा पराभव झाला अस स्पष्ट दिसत आहे।
😂😂😂😂 मराठ्यांनी पाडली म्हणायला लाज वाटत असेल...😂😂😂😂
संविधानाचा पुळका फक्त दलित समाजालाच आहे...
आणी जर संविधान बदलाचा काही विषय असता तर वंचीतच् डिपॉझिट जप्त झाल नसत....😂😂😂
जातीवादी लोक पडलेत..
Right
Jarange factor नाही चालला स्पष्ट झाले
अरे बाबा,
बीड मधील काही बदमाषणी बप्पा ला मदत केली असती ( 30 टक्के मराठ्यांनी जातीयवादी मुंडेला मदत केली) तर पराभव 2 लाखनी झाला असता
तू दुसऱ्याच्या तुकड्यावर जगणारा 😂😂😂😂
आपण बोलूच नये
Chup re nalyka
Dalit ne padl mahnun rag😂
खर आहे
Nit bol bahu tula mahit ahe ka kon aahe kedar bhau gap rah jara changal sangtoy
याच चिन्ह बॅट होत लातूरला ....deposit 😂😂😂😂
अगदी बरोबर भाषण केलं मी एक स्वतः वंजारी आहे पंकजाताई चे राजकारण अगदी चुकीचा आहे.पंकजाताई ने जातिवाद पेरण्याचे काम आता करू नये नाहीतर येणाऱ्या निवडणुकीला अत्यंत वाईट परिणाम होतील
तु नावाला वंजारी आहे तु अस बोलतो की तुझ्यात भेसळ आहे तूझ्या आईच्या भोकात पंकजाताई च राजकारण चुकीचं आहे का भाड्या
केदार दादाचे दमदार नेतृत्वाखाली मला काम करायला आवडेल जातपात न करता अन्यायाच्या विरोधात दादा आवाज उठवतात दादा तुम आगे बढो मी तुमच्या संगे आहे
बरोबर आहे तुमचे मत सुविधान मुळें दादा ताई पडल्या जय शिवराय जय भिम जय भगवानबाबा जय सेवालाल महाराज
भाऊ खर बोलत आहेत 👍👍 जय जिजाऊ, जय शिवराय ,जय भिम 🙏🙏🙏
बीड चे नेते सगळ्याच हुशार असतात
सगळ्यात भारी आणि सत्य बोलले सगळ्यात खर खरं सांगितलं
मराठा समाज हा वंचित ला कधीच मतदान करू शकत नाही पुण्या मध्ये वसंतराव तात्या मोरे यांना मतदान केल नाही
Ka nahi karat
Are जो निवडून येऊ शकतो त्यालच मतदान करून फायदा आहे भौ उगाच गैरसमज पसरूनको
ते पैसे घेऊन बसल होत दादा माघार घेतली होती त्यांनी
मराठ्यांची पावर आहे भौं😂
4 hajar n seat aali… 1 lakh 50 hajar vote Jay Bhim wale vote aahet…. Jay Bhim mule aale… Savindhan chya prachar mule…
Barobr aahe
Barobar aahe ata next time deun bagha kalel marathyana
अब मुस्लिम समाज जाएंगे पाटिल साहब के साथ है तो जी वाला साथ ठाकरे के साथ है महाराष्ट्र का मुस्लिम अब इंडिया गठबंधन के साथ है
नक्कीच योग्य विश्लेषण
दिपक केदार तुला लातूर मध्ये किती मतदान पडले 3 अंकी
तू पाडून दाखव
1700 😂
😂😂😂
आमचा आता कायम दलितांकडून विरोध राहील bjp ला
😂😂
एकदम खर बोलता पण हे पण सांगा जातीवादी कोन आहे
Pankhu.. chikki
Bjp RSS
वंजारी हे सध्या स्तिथीला जास्त जातीवादी आहेत असे दिसत आहे..
दीपक केदार तुम्ही आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातून उभे रहा 100 टक्के निवडून येणार.
आम्ही काय येडे आहोत का? याला निवडून द्यायला 😅😅
एक आष्टी पाटोदा मतदार
मी नोटा दाबून मागे येईल पण याला मतदान करणार नाही ऐक आष्टी पोटोदाचा मतदार 😅😅
Deepak Kedar is extremely right about this subject.
लातूरला किती पडली
राईट
दीपक भाईने बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत खांदयाला खांदा लावून काम केले पाहिजे. पण हे दुसरयाचेच कपडे भांडे दुन्यात व्यस्त दिसतात.तुम्ही कितीही बाळा साहेबांची स्टाईल मारण्याचा प्रयत्न केला.तुम्ही ते होऊ शकत नाही.कारण बाळासाहेब स्वाभिमानाची लढाई लढतात.
खर आहे एकदम जय भीम
Right
बिडचा खासदार स्वता जरांगेच्या भेटीला जातो आणी म्हणतो की मी फक्त मराठा व जरांगे च्या पाठीबया मुळे आलो आहे
बर झाल RPI कडून म्हणला नाहीस😂😅
💯 Right
संविधान वाचवण्यासाठी यापुढे भाजप ला मतदान नाही....जय भीम
भारताचा पाकिस्तान झाल्यावर संविधान राहीन का ...
संविधान जो पर्यंत आहेt, तो पर्यंत भारत एक् संघ राहिल भारत च्या freedom ला धोका नाही, कारण संविधान मुळे भारत देश विविधतेतून एकतेचे प्रतिक आहे, यां आधी भारत नेहमी कधी dach, कधी हुन्, कधी पोर्तुगीज, कधी मोगल, कधी british, लोकांच्या गुलामीत होता, ब्राम्हण लोकांच्या मनुस्मृती च्या कायदा मुळे देशा ला गुलामी पत्करावी लागली आहे, त्या काळात तोड foda आणि राज्य करा ही ब्राम्हणी नीति होती, राज्य kunachehi asle तरी prashasan मात्र ब्राम्हण लोकांच्या हाती असे, त्या मुळे ते tyanche अधिकार आणि सत्ता majboot करीत असत् मात्र ९८% भारतीय है गुलमा चे जीवन जगत् असत्,
मग मणिपूर करायचा का
बरोबर आहे भाउ
संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी बीजेपी च्या विरोधात मतदान झाले आहे। जयभिम- नमोबुध्दाय-जयसंविधान-जयभारत। प्रो डॉ प्रदीपकुमार चौदंते।।।
Barobar aahe dada
चांगला निर्णय
Very good 👍
आदरणीय पंकजाताई व मुंडे घराण्याशी मराठा समाजाचा विरोध नाही...उलट मुंडे घराण्याशी मराठा समाज,मुस्लिम समाज,दलित समाज,आदिवासी समाज पंकजाताई यांच्या पाठिशी उद्याही उभे राहतील....फक्त अपेक्षा एकच पंकजाताई जातीवाद सोडा...एवढीच अपेक्षा.....
बरोबर
बरोबर आहे भाऊ
तुम्ही चुकीचा माणुस पाठवला पन काय विकास होनार आता.. ताई कधी जातिवाद करत नाही आणि कारनार नाही... आता बघू दीपक केदार काय कमांला येतो अमच्या दलित बंधवाच्या..
किती जळाली रे तुझी रावणाची लंका हनुमान जाळ लि
तू दलित असूच शकत नाही
आतापर्यंत मुंढे घराण्याने काय दिवे लावलेत ते अख्या महाराष्ट्राला माहिती रे वंजारी केल्या....😂😂
उलट आता विकास होईल फक्त तुमचा वंजारी भाग सोडून....
@@Don-x9b आरे मादरचोत निट बोल जातिवाद बंद कर
मी सदैव दीपक केदार यांच्या पाठीशी आहे म्हणजेच ओबीसी समाजाच्या पाठीशी आहे
केदार साहेबांचा विश्लेषण एकदम बरोबर आहे बीजेपी धर्मा धर्मा मध्ये काहीतरी कांडकरणार आहे
पंकजा मुंडे यांनी संविधान विरोधी BJP सोडावी
199%
Barobar ahe bhau
बरोबर आहे दादा तुमचे
मराठा समाजाने आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांना एक सुध्दा मत नाही दीले. परंतु बहुजन समाजा ने भरपूर मराठा उमेदवाराला मतदान दिले
याचे कारण,, जातिवादी ताकदवान समाज 💯
होय
कोण म्हणतो मतदान दिला नाही आंबेडकर साहेबाला ओपन पणे पाटलांना सांगितलं होतं ना समजना पण ऐकलं तू तर मुस्लिम समाज झालं नाही
@@BabasahebFulge अबे दोन लाख पन्नास हजार बहुजन समाजाच आहे. दोन पाटील उभे होते. एक मतदान सुध्दा झाले नाही. माहिती काढ अगोदर. पाटलाने सागितले पण . वरून वरून
मराठे हेही बहुजनच आहे भाऊ
Correct Analysis
पंकजा मुंधेना निवडून देण्याची तुमची मानसिकता नाही.
Right sir 🎉
एक नंबर बॉस
बरोबर
Correct ahe bhau
यांचा बोलता धनी शरद पवार आहे
दीपक केदार ला जास्त दुःख झालेला दिसतोय पंकजा मुंडे पडलेल्या आंबेडकरी चळवळ का हरले याच्याबद्दल दीपक केदारला दुःख नाही झालेलं..
Right
पँथर. जय शिवराय जय भीम 👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿🙏🙏🙏🙏🙏🙏
आम्ही मराठा वंचित ला कधीच मतदान करू शकत नाही. एक मराठा लाख मराठा
तू कोण आहे माहित आहे आम्हाला मराठा तर अजिबात नाही. बीडमध्ये मराठा उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मुस्लिम आणि दलित बंधवणी 100% मतदान केलं ते संविधान वाचवण्यासाठी आणि हुकूमशाहीला गाडण्यासाठी बीड मधील आणि देशातील
हे fake account vala आहे
नालायकां सारखे वक्तव्ये करु नका
आंबेडकरवादी तूला ईतका लेचेपेचे वाटते का तू नाव बदलून काही कमेंट करशील आम्ही ते स्विकार नार भाडय़ा
अंधभक्ता खऱ्या अकाउंट ने समोर ये
दिपक भाऊ केदार बरोबर बोलत आहे क्षणिक भावनेच्या आहारी कुणी जावून ये जयभिम
राईट खर बोलला
जय शिवराय जय भीम
अकोल्यातून प्रकाश आंबेडकर कस काय पडले
हार्दिक शुभेच्छा!
हा कोण आता...😂😂😂😂😂
Absolutely correct👍👍
Chikkitai ne obc samjala kai dile
6000 lost
Maratha voting next time Tai la
Ahe
Brobr bhau
चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण सारख काहितरी करुन दाखवा दीपक भाऊ चंद्रशेखर आझाद यांचा खुप मोठा संघर्ष आहे हे तुम्हाला पण माहित आहे ❤❤
तू निवडून येत नाही 😂
मोदींची सत्ता आली आहे .संविधान नाही बदले तर पुढच्या वेळी कोणाला मतदान करणार????
BJP la…Pankaja tai la
आरक्षण राशन साठी आसत आणि या पेक्षा खूप वाईट बोलणाऱ्या आणि दलितांवर सगळ्यात जास्त आण्यय करणाऱ्यांना दलीत समाजाने मतदान केलं😢😢
Dalit lokani BJP virodh made vote dila,… Maratha mnun dile nhi
दिपक भाई स्वत:ची ताकद तयार करा
पडले तरी हरकत नाही ..
1001% बरोबर
अब भारतीय जनता पार्टी R S S कार्यकर्ता का ही सम्मान करती है बाकी जीरो जीरो जीरो
बरोबर, आम्ही पण राजकिय हिंदु नहिये आमचा हिंदु धर्म इतका कमकुवत नाहीये पंकी नी कधी कामच केल नाही
एकदम बरोबर बोललात साहेब
ओबीसी नाही कुठलीही मदत मिळाली नाही सरकारकडून देश स्वतंत्र झाल्यापासून
Very good 👍
दिपक केदार आगे बडो हम तुम्हारे साथ है
संविधानाला विरोध करणाऱ्याला 100% विरोधच .
जय भिम - जयसंविधान
💯 barobar ahe bhau
👌👍💐
केदारांना राजकीय भविष्य आहे.
चांगला अभ्यास आहे.
अगदी बरोबर bolat Dipak Dada.
खरयं पंकजा मुंडे अपक्ष थांबल्या असत्या तरी कदाचित वेगळं चित्र दिसलं असतं कारणं लोकांत बिजेपी बद्दल घाणंच बसली आहे
संविधान कोणी बदलू शकत नाही पण काही कायदे बदलणे आवश्यक आहे हे तुझ्या लक्षात येतंय का मतासाठी काहीही बोलतोय
Only pankaja Tai saheb munde cm pahije.
राजस्थानाला जा तिथे होईल तिथे बंजारा समाज आहे....😂😂😂
मत द्यायला...😂😂😂😂
चांगलं स्वप्न आहे जातीवादी विचारांची बाई आणि ते सुद्धा CM संविधान बदलण्याची भाषा करणारे मुख्यमंत्रीच काय 🍌 सुद्धा होऊ शकत नाही
आदरणीय शरद पवार साहेब आरएसएसचं आहेत
Deepak Kedar dikshabhumi Nagpur chale ja vahan Teri jarurat hai.
नेते फक्त एकच कारण सांगतात संविधान बदलण्याचे पण सर्वात मोठे कारण महाराष्ट्रात तरी शरद पवार,उध्दव ठाकरे यांना सहानुभुती,ज्यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप करण्यात आले त्यांनाच भाजपने मांडीवर घेतले हे जनतेला आवडले नाही
All इंडिया पँथर ने वंचीत बहुजन आघाडी सोबत युती करून जागा लढवा.
दिपक केदार बाळासाहेबांच्या नेतृत्वात या ना .
पंकजा मुंडे कधीच पडल्या नसत्या कारण गोपीनाथ मुंडे साहेब ह्यांच कार्य पंकजा मुंडे ला बीजेपी ने पाडले EVM चा वापर करून. अशी शक्यता नाकारता येत नाही.म्हणून शक्य तितक्या लवकर EVM Ban करणे आवश्यक. जय भीम
अपक्ष निवडून आल्या असत्या तरी भाजपकडेच गेल्या असत्या हे विसरले तुम्ही .
हे खरं आहें
उगवते नेतृत्व सुद्धा फाटाफुटीच्याच मार्गावर चालत आहेत . दलीतांची ही अवस्था .
भाजपन मोफत रेशन,शेतकरी पेन्शन,भरपूर पायाभूत सुविधा,रोजगार निर्मीती, केली याचा हा परिणाम ....
आमची भुमीका म्हणजे दिपक केदार केव्हा पासून मविआ ने दिपक केदार गेला होता याला लातुर मध्ये पाठिंबा दिला नाही मग
🙏🙏🙏🙏🙏🙏
राष्ट्रीय अभ्यासू नेते.
काहीतरीच बोलू नको
काय राव तुम्ही. स्वतःच स्वतःचे भविष्य खराब केले. त्यांनी फक्त तुमचा वापर झाला. ज्यांना तुम्ही साथ दिली ते तुमचे काल पण नव्हते आणि उद्या पण होणार नाही.
हा दिपक केदार प्रस्थापित, घराणेशाही, मनुवादी, ब्राम्हणवादी पक्षाचे दावणीला बांधलेला माणूस आहे.याला हाडाचा तुकडा मिळाला कि लगेच शांत होणारा माणूस.बहुजनांचे नेतृत्व याला पटत नसावी.बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.
Ek maratha lak maratha only jarange patil saheb
बरोबर बोलताय
❤❤❤❤❤
वास्तविक हे आहे की मराठा समाज मतदान केला नही... विधानसभा मध्ये आनकी मोठा निर्णय मराठा समाज घेणार
भाजपच्या मराठवाड्यातील सीटा आजपर्यंत मराठ्यांच्या मतदारावर निवडून आल्या मराठवाड्यातील नेत्यांनी असा कोणता विकास केला की त्या विकासाला मतदान टाकले म्हणून