दोन लहानगींवर अत्याचार.. Badlapur हादरलं.. आदर्श शाळेत ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं? | HA2
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- Badlapur School case बदलापूरमध्ये चार वर्षांच्या दोन लहानग्यांवर शाळेत अत्याचार केला गेला. त्यानंतर आज बदलापूरकरांनी रास्तारोको करत मध्यरेल्वेचे वाहतूक थांबवली. त्यामुळे बदलापूरकरांना प्रशासनापासून राजकारण्यापर्यंत सगळ्यांना असं जागं का करावं लागलं? बदलापुरात ७ दिवसांपूर्वी नेमकं काय घडलं? संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.. | HA2
#badlapurschool #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
एका रात्रीत नोट बंदी होऊ शकते, एका रात्रीत LOCKDOWN होऊ शकते, एका रात्रीत सरकार बदली होऊ शकते मग नराधमाला एका दिवसात फाशी का नाही होऊ शकत😡😡😡
Khrokhar ashe ek divsaatch faashi dili pahije rajjaat kai ghadte aahe aani yaanasabha ghene mahat vaache vaat te he visru naka matdar jaaga zaala aahe yaana fact sattechi padli. aahe
Right
फाशी ही झालीच पाहिजे
संविधान बदलावं लागणार, ठेवा तयारी. आपल्या मुलाबाळांच्या आणि पुढील सर्व पिढ्यांच्या सुरक्षेसाठी हे खूप गरजेचे आहे.
अगदी बरोबर
सर्वांच्या समोर मान उडवून टाका. हेच शिव शासन
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩
😢 आम्हाला लाडक्या बहिनिचे पैसे नको आमच्या लाडक्या लेकीला संरक्षण द्या 🙏🏻🙏🏻
पैसे मिळाले का 3000 तुम्हाला
@@yogeshjawanjal316 नाही मिळाले आनी आम्हाला नको आमच्या लाडक्या लेकीला संरक्षण द्या 🙏🏻🙏🏻😢
@@ManishaBhor-qo3ni संरक्षण देण्यासाठी संविधान बदलावे लागेल ताई,
कारण गुन्हा दाखल झाल्यावर कोर्ट काही वर्षे नू वर्ष शिक्षा देत नाही , म्हणून हे सिस्टिम बदलण्यासाठी कठोर आणि लगेच फाशी शिक्षा देण्यासाठी संविधान बदलणे गरजेचे आहे,
आणि प्रत्येक मुलीला स्त्री ला , एक ते दोन पोलीस संरक्षण म्हणून नेहमी सोबत देण्या यायला पाहीजेत अशी पण मागणी हवी
@@ManishaBhor-qo3ni yes 💯
@@preranakamble1282 thanks 🙏🏻😢
तलवार काढा आता छत्रपती शिवाजी महाराज शासन चालू करा तेव्हाच न्याय मिळेल🚩🚩🚩🚩
😂
@@rinkupatil9531 बरोबर तलवार काढाच
फाशीची शिक्षा द्या नाही तर मतदान होणार नाही विधानसभेच बहिष्कार टाका.
फाशी नको गरम तेलाच्या कढ़ाई त टाका नाही तर कडे लोट उंच टावरवरून कडे लोट
बरोबरआहे @@KailasChavan-rn2ix
Kharch tya nalaykana saral fashi dya hat pay toda ani nantr ughdya dolyani tyala bhar chokat fashi dya tarch dusrya konachi himmat honar nahi rape kryla ,nahitr aapn voting krychach nahi kayda kadak kra nahitr voting krne nahi ase nare dya😢
I agree with you
Saral fashi dya ny tar election cancel
Barobar ye
नवा आदर्षं ...
1)सर्व शाळा संचालकांना अटक करा
2)प्रकरण दाबण्याचा प्रकार केला
मंत्रालयातून फोन येईल सांगून
तपास अधिकाऱ्याला रोखले ते संचालक मंडळाने
3)यांनी गुन्हा दाखल करण्याची ची कारवाही ला 5 दिवस लागलेत
4)यांचे कॉल रेकॉर्ड तपासाचा भाग करावा
लोकांच्या ताब्यात द्या त्या आरोपीला, त्याचे एक एक अवयव कापून रस्तावर टाका, आणि हे सर्व live पूर्ण भारतात दाखवा.
95% बलात्कार करणारे हे गरीब व कमी शिकलेले असतात.
फाशी दिली तरी बलात्काराच्या घटना थांबणार नाहीत.
गरीब लोकांना योग्य शिक्षण देणे व घडलेल्या घटनांमधून बोध घेणं हाच त्यावरचा उपाय आहे.👍
💯
Ho asach zal pahije
💯
Hi shiksha yogy aahe .fashi peksha tyala जनतेच्या स्वाधीन करा
जेव्हा मुख्यमंत्री, नेता किंवा असा राजकारणी ची कुणी आई बहीण, बायको मुलगीवर अशी वेळ येईल तेव्हाच यांना घाम फुटेल. अरे आपण कोण??
अशा नराधमाला बिन वस्त्री बदलापूर फिरवून भर चौकात जाळा 😡🤬
Aagdi barobr tarach aani tarach aashay ghatna banda hotil 😫😫
Ho
Right 👍
True hech kel pahije
हे कृत्य करतात तेच कापून टाकलं पायजे
एका रात्रीमध्ये नोटबंदी होऊ शकते एका रात्रीमध्ये सरकार बदली होऊ शकते जर एका रात्रीत काहीही होत असेल तर आशा आया-बहिणींना त्रास देणाऱ्या व त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या लोकांना सरकार फाशी का नाही देऊ शकत आणि ताईंनी खूप चांगल्या आणि स्पष्ट भाषेत सविस्तर माहिती सांगितलेली आहे खूप छान ताई
आज शिवाजी महाराज असतात तर या नराधमाला फाडुन टाकले असते 🚩🚩🚩
Maharaj aste tr hi velach aali nsti
Tumi tr aahat n mard mavle sagle milun fadun taka na tyala
सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी कोणीही राजकारणी पुढे येवून बोलणार नाही ऱ्या लोकांना फक्त राजकारण करत राहाणार. सामान्य माणसाच्या काही घेण नसत
@@amitmanjrekar7332 राजकारणी तरी काय करणार. संविधानाला जर फाशी मान्य नसेल तर
95% बलात्कार करणारे हे गरीब व कमी शिकलेले असतात.
फाशी दिली तरी बलात्काराच्या घटना थांबणार नाहीत.
गरीब लोकांना योग्य शिक्षण देणे व घडलेल्या घटनांमधून बोध घेणं हाच त्यावरचा उपाय आहे.👍
मुलगी महिला सुरक्षित नाही शासनाने यावर कडक शिक्षा चा कायदा जाहीर करावा प्रत्येक मुलीला त्रास आहे
खूप वाईट वाटत आहे रे देवा....येवड्सस लेकरू ते ....मुलीचा नशिबाला का हे सर्व..... भीती वाटत आहे...😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
ठेचून काढा अश्या नराधामांना.
Ha गुन्हा आठवला तरी डोळ्यात पाणी येते आहे,
ग्रह मंत्र्यांनी राजीनामा द्यावा,येवढ होऊन राजकारण 24 तास⏰ चालूय..👎👎
लोकांच्या ताब्यात द्या लोकं त्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील रस्त्यावर
बदलापूर करांनो तुमच्या एकात्मतेला नतमस्तक...असेच एकत्र राहुन लढा... संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे..अशी दुर्दैवी घटना पुन्हा नको म्हणून एकजुटीने लढा आणि त्या नराधमाला फाशीच द्या.. राजकारणाला बळी पडु नका...
अशा नराधमाला फाशी दिली तर तो पटकन मरेल व लोकही विसरून जातील .त्याला शिवाजी महाराजांसारखा न्याय दया.त्याचे हत पाय कापून टाकले पाहिजे.तरच पुढे जीवन जगताना त्याचे जे हाल होतील ते बघून तरी पुन्हा असे करायला कोणी धकवणार नाही. ही एकच शिक्षा खुप होईल त्याच्यासाठी .आणि आपल्या मुली सुरक्षित रहातील.
महाराजांच्या भाषेत चौरंग करा त्या नराधमाचा
'त्या' नराधमाला फाशीच द्या! अत्याचाराचं कळस आहे हे एवढ्या चिमुकल्या लेकिंसोबत मन सुन्न झाले....😢💔
मुलींचं शाळेला व काॅलेजला महिला टीचर असाव्यात पूर्ण सर्टप महिलांचं असाव्यात असे करणं सरकार ला भाग पाडणे
फक्त फाशी हीच शिक्षा योग्य.
एवढं सहजासहजी मरण नका देऊ तडफडवून मारा
एक हात, एक पाय
एक डोळा व लिंग कापा आणि रस्त्यावर सोडून द्या
☝गरीब लोकांमध्ये शिक्षणाचा अभाव हे महत्त्वाचे कारण अशा घटना घडण्याला आहे. त्यात सुधारणा व्हायला हवी. अन्यथा दर आठवड्याला नवीन आंदोलन कुठेतरी होत राहील.
@@pdrt-productdemoreviwesand2216 गरिबी आणि श्रीमंत असा भेद भाव करु नका 👉 अजमेर केस बघा जावून श्रि मंत लोकांचि मुले होती आज ३२ वर्षी नी न्याय मिळाला त्या १०० मुलींना अशाच अजून खुप श्रिमंत लोकांचे प्रताप आहे त जगात
Hath pai todun sodla 😡😡pahije
सर्वांचं निलंबन करून टाका यांच्यावर कारवाई करा कुठल्याही प्रकारचा वेतन किंवा निवृत्तीवेतन यांना मिळाला नाही पाहिजे
आम्हाला आत्ता फक्त महिला सुरक्षा हवी आहे
सुरक्षा म्हणजे सरकारने नेमकं काय केले पाहिजे ते सांगा?
जनतेला माझा पाठिंबा आहे. माझं हेंच मत आहे कि त्या नराधमांना फाशी दया. म्हणजे पुन्हा असा गुन्हा करणारा घाबरला पाहिजे
खुप लोकांच्या प्रतिक्रिया पहिल्या कोलकाता येथे झालेल्या केस वर तिथपर्यंत जाता येत न्हवते पण हे निर्घृण कृत्य आपल्या महाराष्ट्राच्या मातीत होईल वाटले न्हवते आज पण शांत राहिलो तर प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ह्या घटना वाढतील आपण म्हणू आपल्याला काय करायचे आहे आपली फॅमिली व्यवस्थित आहे ना पण जर प्रत्येक गावातील तरुण मुलं जस मराठा आरक्षण घ्यायला मुंबई ला निघाली त्याप्रमाणे जर बदलापूर ला आपण गेलो आणि त्या नरधामाचा भर चौकात चौरंग केला तर अशी गोष्ट पुन्हा घडणार नाही आणि या कृत्यात जर लाखो लोक सहभागी असतील तर कोण अडवणार आहे....आजपर्यंत हा विचार मनात आला न्हवता पण आज 2 आणि 3 वर्षाच्या मुलीवर छञपती च्या राज्यात अत्याचार होत असतील तर..... उद्या पासून राज्यांच्या फोटो कडे वर नजर करून बघू नका 🙏
He ase prakar khup ghadat astat pn smor yet nahit
Tya mandala saglya saamor fashi dili pahijey
गुन्ह्या peksha शिक्षा मोठी दिल्यास,,,,,, काय हिम्मत गुन्हा परत परत होण्याची,,,,,,
शिक्षा ही झालीच पाहिजे फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे
विधेंनसभेचं मतदान करूच नका जो पर्यंत कडक कायदा लागू होत नाही 😡
अशा विकृती ना जिवंत जाळणे ही एकच सजा कारण त्या मुलींच्या वेदना काय असतात हे लक्षात यईल आरोपीला
फाशी दी जाए एक माँ पैदा करती है,, लेकिन बेटी पुरी देश कि होती बेटीयाँ 🌗 नही 🌞🌞🌞होती है 🙏🙏🙏
शिंदे सरकार आम्हाला लाडकी बहीणीचे पैसे नकोत आमच्या बहीणीणणा संरक्षण द्या
💯
Ho na disha salin and many more girls childs racket and rapist 🪓 fasi zali pazel koni aso 🐧
100%
😢😢😢😢
Right
जर आपल्या मुलीन च्या वेळेस हे सरकार उभ राहू शकत नाही.. तर ह्यांच्या वेळेस आपण ही नाही उभ राहायचं... जनता जागरूक व्हा 🙏🏻🙏🏻🙏🏻 मतदान बंद करा 🙏🏻🙏🏻🙏🏻
त्याचा खालचा भाग कापा अशी शिक्षा करा की सर्वा समजले पाहिजे
अशांना लगेच शिक्षा व्हायला हवी आहे याशिवाय या गोष्टी बंद होणार नाहीत
एखाद्या आमदार खासदारांची किंवा मंत्राची मुली असती तर शासनाने काय निर्णय घेतला
विरार चा रिसॉर्ट तोंडाला माहित आहे ना
त्यांच्या मुलींवर ही वेळ येत नाही ती आणतात
@@SureshGyanujeepopalghat जे कोर्ट निर्णय देते च निर्णय असतात भावा शासन गुन्हा नोंद करून कोर्टात हजर करतो
त्यांना खात्री आहे की त्यांच्या मुली बायकांसोबत तसे घडणार नाही, म्हणून ते सामान्य स्त्रीच्या सुरक्षेसाठी कडक कायदा आणत नाही व त्यामुळे ते महिला सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात
@@sambhajikalsekar4230 कडक कायदे साठी संविधान बदलावे लागेल
सरकारला हीच विनंती आहे .....*अशा* लोकांच्या मनात शिक्षेची भीती बसली पाहिजेन अशी शिक्षा द्या....
Ĺ
आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो. मृत्युदंड हिच एकमेव शिक्षा योग्य आहे.
चौरंग
12 तासा नंतर पोलीस कारवाई केली जाते..त्या पोलीस आधिकाऱ्यांना पण निलबित करू टाका..कोर्टाने वेळेत ह्या नराधमाना फाशी द्यावी..नाहीतर कायद्याची भीती ही कोणालाच राहणार नाही...हे नक्की
सरकार अजुन करा कंत्राटी भरत्या..... महिला सफाई कर्मचारी भरू नका ...... तेव्हाच भरती होते अश्या कंत्राटी नराधमानची ..... कुठलीच पडाळणी न करता या लोकांची भरती होते आणि मग या लोकांना कसलीच भीती नसते ..... शाळेने नोकरी वरून काढून टाकला की विषय संपला 😡😡 यासगळ्या ला फक्त नी फक्त सरकार जबाबदार 😡😡
गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे नसता असे गुन्हेगार पुन्हा घडू शकतात
जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत एकाही महिलेने मतदान करू नये आणि दुसऱ्याला करु नये
पूर्ण शाळेची जबाबदारी आहे ही....पालकांनी आपल्या मुलांना पण मुली महिलांचा आदर करायला....शिवाजी maharajanjansarakh . प्रतेक आई ने आपल्या मुलींना strong बनवले पाहिजे...मुलांना आदर प्रेम शिकवले पाहिजे.....
सरकारचे लक्ष निवडणुकांवर आहे जनतेकडे लक्ष द्यायला वेळ नाही
Konich matadan kru nia sarkar la
त्याला लवकरात लवकर सजा झाली पाहिजे
प्रथम आरोपी ,,,,, पोलिस अधिकारी आहेत ,,,,,, अगोदर त्यांना डिसमिस करा ।।।।।
अशा नराधमाला फाशी ही शिक्षा खूप सोपी शिक्षा आहे .त्यामुळे त्या नराधमाचे दोन्ही हात पाय तोडून त्याला टांगून ठेवा ...
पुन्हा हे कृत्य करण्याची कुणाची हिम्मत झाली नाही पाहीजे ...तरच असे नराधम संपतील या जगात.....
कोलकत्ता,बदलापूर,या लोकांना हाच न्याय आहेच....
त्याला अशी शिक्षा द्या की ती शिक्षा बघून दुसऱ्याची हिम्मत झाली नाही पाहिजे
पहली बार एक हिन्दु अपराधी के खिलाफ इतना गुस्सा देख के अच्छा लगा अपराधी का कोई धर्म नही होता अब ये जनता को पता चल रहा है🥱🥱🥱
अरे ज्ञानी माणसा, अपराधी बुद्धिस्ट आहे.
एकनाथ सिंदे साहेब आपण ठाण्याचे, लाज वाटते महाराष्ट्री्यांना
एकनाथ भिकारचोट हाय
एकनाथ शिंदे राजीनामा द्या
शिंदें चा काय संबंध घटनेशी
एकनाथ दादा दौर करण्यापेक्षा हा प्रश्न सोडवा..... हीची बहिणी ची ओवाळणी ठरेल..... जर खरच बहिणी बदल काही करायच असेल तर 4 दिवसात संजय, अक्षय सारख्या नराधमाना कपडे त्यांची काढुन .... लोकांना समोर फाशी.... ....... तर . ... बहिणी चे भाऊ म्हणा... Plz दादा
मुली बाहेर पाठवायच्या भिती वाटत आहे काय चालय आपल्या ईथ मुली कशा मोठया करायच्या हा विचार पडालाय अता अपन एक होऊन नराधमला फाशी साठी ऐक झाल पाहीजे
फाशीची शिक्षा झालीच पाहिजे नाहीतर कोणीही मतदान करू नका
सरळ जन्मठेपेची शिक्षा द्या या फालतू लोकांना त्यांच्या घरी काय लहान मुलं बाळ नाही आहे का असे काम करायला लाज वाटायला पाहिजे😢
याला पुर्ण पणे शाळा प्रशासन जबाबदार आहे 😡😡😡😡
Kami pagarat kamgar thevlya cha parinam
@@1215mohan खरय...शिक्षक पण तसेच न..
कंत्राट पद्धत सरकारला फारच आवडते..😡😡
अतिशय घृणास्पद कृत्य आहे हे. आजिबात समर्थन नको. आज आमच्या मुली सुरक्षित नाहीत तर काय करूया बहीण योजनांचे😢
त्या 3 वर्षाच्या निष्पाप मुली बिचार्या आईवडिलांची काय अवस्था झाली असेल जेव्हा त्याना कळले की आपल्या मुलींवर अत्याचार झाला आहे त्या आईवडिलांच्या दुःखाची कल्पना पण सहन होत नाही
आपण शिवरायांच्या स्वराज्यात राहतो , मग हे असले घाणेरड्या गोष्टी ह्या स्वराज्यात होत आहे .मग आपण राज्यांना का म्हणायचे की राजे पुन्हा जन्माला ,हे बघण्यासाठी 😢😢
जो पर्यंत कठोरात कठोर शिक्षा होत नाही तो पर्यंत कठीण आहे. अशा गुन्हेगारांना दुबई सारखा कायदा आणायला पाहिजे.
तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे भाऊ म्हणूनच दुबईला 0 क्राईम आहे दुबईला असे गुन्हे का नाही घडत कारण तिथे नियम खूप कडक आहेत
🙏🏻🙏🏻त्या नारदमाला सगळ्यांसमोर उभे जळवा 🙏🏻🙏🏻
या प्रकरणांमध्ये पोलीस कर्मचारी असो किंवा इतर कोणी सरकारी कर्मचारी असो सर्वांना निलंबित करण्यात या कारण यांना माहीत नाहीये यांना फक्त पगार हवा पैसा हवा बास यांचं निलंबन गरजेचे आहे
सर्वांचं निलंबन आवश्यक सर्वांना कामावरून काढून टाका यांना पेन्शनचा एक पैसाही नाही मिळाला पाहिजे
माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे या प्रकरणात जेवढे सामील आहेत सर्वांचं निलंबन आवश्यक यांना सरकारी नोकरीतला एकही रुपया नाही मिळाला पाहिजे याची काळजी घ्यावी ही विनंती वेळ पडली तर ही शाळा बंद करावी मुख्यमंत्री साहेबांना विनंती
राजकारणा साठी लाडकी बहीण योजना आणता लाडक्या मुलीचे काय लाज वाटत असेल तर राजीनामा द्या
💯☑️
काही ही झाले की राजीनामा द्यावा हे काय तुणतुणे
Are rajkarnyapeksha aapanach jagruk jhale pahije, ekmeka sahay karu avghe karu supanth@@suchetadeshpande1805
शासन सहभागी होत नसेल तर जनतेकडे सोपवा
कायदा कुटुंबाच्या हातात द्या त्या शिवाय ह्या गोष्टी थांबणार नाही कुटुंबाला ठरवू द्या त्या नराधमच काय करायचं
😢😢कसल्या कसल्या नाऱ्या धमला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे सरकारकडून होत नसली ना
आनंद दिघे साहेब तुम्ही या ठिकाणी पाहिजे होता खरच..तुम्ही असता तर या सारखी घटना झालीच नसती…लेडीज साठी भाऊ , आणि मान सन्मान हा तुम्हीच होता..खरच पाहिजे होता तुम्ही साहेब…🙏💯😞
आणि या गोष्टी खरच मनावर घेतल्या पाहिजे .. ५ दिवस ओरडून ६ व्या दिवशी शांत बसण्या सारक्या नाही … कारण आज त्या मुली वर झालय उद्या आपल्या सुद्धा मुलीवर होईल..💯🙏😞
शिवाजी महाराजांनी या गुन्हाला जी शिक्षा दिली तीच शिक्षा दर्या या नराधमांना
शिंदे सरकार न्याय करा नाहीतर राजीनामे द्या यांना केस दाखल करायला 12 तास लागतात आता न्यायालय म्हणणार पुरावे दाखल करा
सर्वात पहिले अश्या घटना ज्या स्थळी होतात तेथिल मुख्य व्यक्तीला सर्वात आधी चोपून काढायला पाहिजे आणि त्याची सर्व संपती जप्त केली पाहिजे आणि आरोपींना पकडून जनतेच्या हाती दिले पाहिजे
😢लाडकी बहीण नको सुरक्षित बालिका, सुरक्षित बहीण अशी योजना काढा. आणि या घटनेतल्या नराधमाला छ. शिवाजी महाराजांनी दिलेली कठोर शिक्षा लवकरात लवकर द्या.
जय हिंद मॅडम तुम्ही गोरगरीब जनतेला न्याय देतात छान भाषण केले आहे ताई
त्याला पाशी शिक्षा झाली पाहिजे तेला पाशी झाली पाहिजे
Thank you mama ❤
I salute badalapur kar for save girl's
शिंदे तुम्ही आनंद दिघेंच्या कायदा विसरलात सत्तेच्या लोभात ,त्यांचे शिष्य म्हणायचे थांबवा
चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला सरकारकडून शिक्षा नको तर जनतेच्या ताब्यात द्या भरचौकात चिरून टाका पुन्हा कोणाची हिमत नाही झाली पाहिजे असं करायची.
सरकारला विनंती आहे , लाडकी बहीण नको सुरक्षित मुली, सुरक्षित बहीण अशी योजना काढा.
अशा आरोपींना भर चौकात निर्वस्त्र जिवंत जाळले पाहिजे
लगेच फाशी शिक्षा दया
फाशीची शिक्षा झालीच पाहिजे परंतु याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अर्थात सत्यता काय आहे हे सिद्ध झाले पाहिजे ,गुन्हा मोठा आहे फाशीला तमाम जनतेच्या पाठिंबा आहेच पण संपूर्णतः पुरावे आणि सत्यता उलगडली पाहिजे
मुख्यमंत्र्यांच्या होम ग्राऊंड वर जर ही घटना घडली आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे यांच एक तर राज्यात फक्त लाडकी बहीण सोडून दुसरीकडे लक्ष द्यायला वेळ नाही
असलेली फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे सरकारकडून
नांदेड या ठिकाणी सुद्धा क्लासच्या आजूबाजूला बरीच टवाळखोर मुले त्या ठिकाणी वावर पंडित ना अतिशय अशा प्रकारचा त्या ठिकाणी क्लासच्या आजूबाजूला त्रास होत आहे तरी शासनाने नांदेड या ठिकाणी कलेक्टरला सांगून योग्य ती कारवाई करण्यात यावी
फाशी फाशी फाशी शिवाय इलाज नहीं।
ऐसा नरा धमा फाशी शिक्षा 100 /० झालीच पाहिजे
मुख्यमंत्र्यांसह ग्रुहमंत्री ने राजीनामा दिलाच् पाहिजे...
बरोबर
हे सर्व समाजात द्वेष पसरवण्यात व्यस्त आहेत
जाति धर्म पाहून न्याय होत आहे आपल्या देशात ही चिंतेची बाब आहे
महाराष्ट्र ही शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशा अनेक महान लोकांनी संस्कारीत झालेली भूमी आहे. इथे महिलांना त्रास होणे ही सहन करण्यासारखी गोष्ट नाही. त्यासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी वेगळा व कडक कायदा झालाच पाहिजे. जनतेने महिला सुरक्षेसाठी कडक कायद्यासाठी आग्रह कायम ठेवावा
मानसिकता बदलली पाहिजे
त्या नारदम्हाला ब्लड कॅन्सर च इंजेकशन दया
मुलींना लहान मुलींना वॉशरूम साठी जाण्यासाठी लेडीज अभी त्या शाळेवरच ठोका काय ठोकायचं जगात काय होते तरी पण पुरुषच ठेवतात मुलींसाठी मुलींसाठी मावशी नको का एखादी ठेवायला
आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे नको पण त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आमच्या लेकी च रक्षण करा
. मतदानावर बहिष्कार टाकणे पुर्ण महाराष्ट्रात
फाशी देण्यापेक्षा जिवंत पेटून द्या नराधमाला.तेव्हा अन्यायाचा छडा लागेल.
सरकार ला मतदान करू नका जागे व्हा साध्या लोकांना न्याय नाही तर आपल्याला सरकार नको
आता मोर्चा नाही .... आता फक्त न्याय ते पण पब्लिक कडून झाला पाहिजे .... आता बस झाले हे अत्याचार आत्ता फक्त तलवारीने भर चौकात असले नराधम कापले पाहिजेत आजून किती लेकरांचा वाटोळा झालेलं पाहीचय...
एका रात्रीत नोट बंदी होऊ शकते, एका रात्रीत LOCKDOWN होऊ शकते, एका रात्रीत सरकार बदली होऊ शकते मग नराधमाला एका दिवसात फाशी का नाही होऊ शकत
सरकार पण तर रातोरात बदलते की
लाडक्या बहिणीचे पैसे नको आहे पण लाडक्या लेकीचे रक्षण करा
बातमी देतात तर पूर्ण द्या शाळेचे नाव घ्यायला एवढं काय घाबरायचं एवढ्याशा छोट्या मुलींवर एवढा मोठ्या अत्याचार होऊनही शाळेचं नाव समोर येत नाही😢 या छोट्याशा पिल्लांना न्याय मिळालाच पाहिजे
Namankit shall na.
आदर्श विद्यालय
फाशी द्या प्रत्येक भाग त्याचे बारीक करा आणि त्याला पुरून टाका 👍🤟✔️
भर चौकात जिवंत जाळा त्याला सगळ्यांना आदेश भेटेल 😡😡😡😡😡😡😡
त्याला जनतेच्या हाती द्या तरच सुधारणा होतील आज काल फसिला कोणी घाबरत नाही
आपण 15 ऑगस्ट देशाला स्वतंत्र मिळालं mnun करतो पण मुली अजून ही स्वतंत्र नाही
त्या नराधमाला अशी कडक शिक्षा दया कि कोणताही पुरूष हे निच कृत्य करणार नाही.
He sgl bghun as vatat ..ki muli kuthlyach age madhe safe nahiyet ..😢
आता एकच पर्याय स्वतः न्याय देणे