Shivaji Maharaj Statue | छत्रपतींचा पुतळा कोसळला, जबाबदार कोण ? घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये संताप
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #zee24taas #shivajimaharaj #narendramodi #maharashtrapolitics #maval
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांना 35 फुटी पुर्णाकृती पुतळा कोसळलाय.. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. मात्र कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळलाय.. त्यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केलीय..
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
मराठी चॅनल वाल्यांना जर खरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अभिमान असेल तर हा विषय वारंवार चर्चेला घेतील.नाहीतर पैशापूढे स्वाभिमान शून्य आहे असेच समजावे लागेल.
@@sethmanus2289 उज्जैन मध्ये सुध्दा हेच झाल... कॉरिडॉर उध्वस्त झाले... देवांच्या मुर्ती उध्वस्त झाल्या.... मग एकच प्रश्न.... काँगेस किंवा राष्ट्रवादी कडून हि घटना घडली असती.. त्यांचा कारकीर्दीत घडली असती तर..??
पनौती चायवाला 😡😡
महायुती सरकारचे दररोज नव-नवीन प्रताप समोर येत आहेत.
पुतळे पण सुरक्षित नाही.😢
Ye gap re shemnya तुला काहीतरी कारणच पाहिजे तोंडातून गु बाहेर काढायला
9 महिन्यात महाराजांचा पुतला कसा पडला .करोडो रुपये खर्च करून पंतप्रधान मोदी च्या हस्ते उद्घाटन केले.
कोण जबाबदार म्हणजे?what a silly question. ऊत्तर तेच आहे ...नरेंद्र मोदीच
Panauti
पनौती चायवाला 😡😡
400 वर्ष झाली किल्ला बांधून पण तो कसा रुबाबात उभा आहे कारण तो जाणता राजा होता ह्याचा सारखा कपटी आणि पापी
राममंदिर गळती, संसद गळती, विमानतळ गळती, आयोद्धेतील रस्ता खचणे, छत्रपतींचा पुतळा कोसळणे याला सर्वस्वी केंद्रातील आणी राज्यातील भ्रष्टाचारी सरकार जबाबदार आहें 😡😡
Jo ram ko laye hai hum usko layenge only Modi
exactly 💯, credit ghyyla BJP pudhe pudhe n he ghdlyavr tond lapvtat
@@GJadhav1709इंडीयट्स लोकांचा चीवचीवाट फार भावा
ST महामंडळाच्या गाड्या पण खूप कुठेही बंद पडतात कोणीच लक्ष्य देत नाही.
पनौती चायवाला 😡😡😡
ही नेते आपली घरे भरून घेत आहेत
महाराजांच्या पतळ्यात सुधा सरकारचा भ्ष्टाचार
बोगस बांधकाम असणार म्हणूनच कोसळला
Shame on BJP government.
फक्त राजकारण ...... यांच्या रक्तात राजकारण चे विष असल्याने हे घडले
कुठे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ... आणि देशाचे पंतप्रधान ....
उत्तरदायित्व कोण ?
Varya mule padla re to
-CM Maharashtra
छत्रपती शिवाजी महाराजांच. नाव. घेणारे. कुठे. गेले त. एक मराठा कोटी मराठा
लाजा वाटायला पाहिजे जराशी.😡😡😡😡
सदर पुतळा बांधकाम संबधित कॉन्ट्रकटर. इंजिनियर. जबाबदार आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील मोठे अधिकारी जबाबदार आहे.
Rss cha aahe 24 varshachya bhadya .
याला जबाबदार नरेंद्र मोदी आहेत
याला जबाबदार फक्त गुत्तेदार मंत्री मुख्यमंत्री आणि पत्रकार कारणं 2014च्या अगोदर ची पत्रकारिता राहिलेली नाही . उघडा डोळे बघा खास
जे औरंगजेब हयातभर करू शकला नाही ते इंग्रजांना धास्ती होती ते कान्होजी आंग्रेचं नौदल, सगळंच गॅरंटीने मुमकीन करू शकणारं, ज्यांच्या त्यागावर अन्न खाताहेत ते भाजपच्या स्पर्शाने सहज झालं..
उदयन राजे bjp madhi आहेत ते काही बोलणारं आहेत का
छत्रपती शिवाजी महाराजांचे 350 वर्षापूर्वीचे गड-किल्ले अजूनही शाबूत आहेत. कमीत कमी हे लक्षात घेऊन महाराजांचा पुतळा तरी व्यवस्थित बनवायचा यात तरी राजकारण करायचे नव्हते.
येहैमोदी कि गरंटी
हे निष्क्रिय भाजप केंद्र आणि राज्य सरकार असेचं कोसळेलं जय महाराष्ट्र 🚩
नीच सरकार पनौती सरकार जयभीम जयशिवराय जयभैरव
Maharajancha apnman mahnje Maharashtracha Apman .
जबाबदार दाढी वाला...... रिक्षावाला
नाऱ्या कारणीभूत आहे पुतळा लवकर बसवला
मग तुमच सरकार आहे ना मग तुम्ही विरोधकांना आत टाका
कृपया लाडक्या बहीण योजनेवरून बोलू नये.
जयदीप आपटे हा संघोटा शिल्पकार आहे , तकलादू पुतळा उभा केला होता , जे मोघल ब्रिटिश करू शकले नाहीत ते यांनी करून दाखवल.
पुतळा कोसळणे ही 49 वी बाब आहे.
लवकरच पन्होती Century मारेल.
khup ghait kaam zala hota
सत्ताधारी सरकार
ज्यांनी पुतळा केलाय त्यांना सांगा ना कारण सरकारने तर सगळे पैसे दिले होते त्याला पुतळा बनवण्यासाठी पण त्याने बनावट कॉलिटी वापरली
pratek goshtit rajkaran kaa karta tumhi...?
हा दाढीवाला मुख्यमंत्री खूप चांगला आहे.खुप म...दा घेऊन प्रामाणिकपणे काम करतो.वारा नालायक आहे.त्यांने इतक्या जोराने वाल्याला नको होते .त्याला बिचारे मुख्यमंत्री काय करणार.जय महाराष्ट्र.😢😢😢😢
राज ठाकरे कुटे gele
Jayat bol
खरंच 300-400 वर्षाचे किल्ले हात पण काहीच नाही झालं
Only Ajay Dada Jain Patil nahin
मंत्री हे देशाचे EAM बनू शकतात
हे सरकार जबाबदार आहे
यापुढे पुतळा उभारण्यात बंद करा असेच नांदगाव मध्ये पुतळा भरणे चालू आहेत खूप फास्ट नीउत्कृष्ट दर्जाचे काम चालू आहे त्यामुळे असे काम
Hi
Kasla cut tyat sagle pol bharle ahet लोखंडाचे हे काय कोटी मध्ये भेटत ky mi kudal talukacha sindhudurg मधला स्वतः जाऊन आलो तिकडे
काय वाटत नाही बोलायला
नुसतं सिमेंट मध्ये जान असून चालत नाही.. बनवणारच्या रक्तात पण इमानदारी असायला हवी..
Satte che Lachara cha Bhasta chara cha Mahapur 8 mahinyat Koslto
काय चाललंय काय हे नवलच आहे ना
Aamhi aata tumhala zhopun takuuuu.....
ठाणे मधले दारूचे अड्डे व डान्स बार कुणाचे आहेत, शोधून काढावे
Atul Kalsekarche doke firle ahe kay?
याला जबादार भाजप सरकार च आहे 😓
Putla tar ubha karnar, pan aamchya bhavnach Kay?????
Maharasta बंद करा
सरकार कडून काही अपेक्षा नाही
जबाबदार देवेंद्र आणि शिंदे
Up bihar la jayrang chi sabha😂 d.j
वारा जबाबदार वाऱ्यावर बंदी आणा
या केसरकर, नालायकाला हे बरं माहिती नाही....नीच लोक...या सर्वांना न्यायालयात खेचा,शिक्षा करा...
He Kay chalu ahe
Anoj jarange
शिवरायांचा पुतळा ८ महिन्यात पडला तसाच या सरकारची राख होईल का
नाटकी सरकार आहे नाटक बाजीच जास्त आहे
आहो हे नरेंद्र आणि देवेंद्र नाहि तर दरिद्री सरकार आहे आज आमच्या देवतांचे पूतले पडाय लागलेत आणि हा बि जे पि चा चमचा मनतो
या राजकारणाच्या पुढे महाराजांनी शरणागती पत्करली नीच राजकारणी
Are. Ssla narendra ani devendrane dedhachi ani maharatrvhi vat lavli
Varya mule padla re to
-CM Maharashtra
Je mantri hya vishayavar boltat tech mantri ase kaam commission ghetlya shivay kaam det nahit
Ardhya bajdet madhe pakke Purna kaam kase honar yacha pan vichar karava shivpremi ni
Jay shivray
30% commission govt
Amchya rajanchya babtit tari pramanik pane vaga nahitar putle tari ubharu naka
Kesarkar saheb kokanatil ahet na? Hyala jababdar PWD mantri je tenva hote,contractor jyane bhrashtachar Karun ha putala ubharla,PM saheb yaani udhaghatan kele hote tyani karavai hya sarva jababdar vyakati var keli pahije.vaara,pavusa, khare mitha, Navy yanchevar khapar phodu naye.hya rajakarani lokanpeksha British bare ase mhanave lagel karan tyani ubharalele VT Station mhanjecha CST aajhi 7 aacharya paiki ek v vyavastit ahe.
Only Rohit Dada
छत्रपती सोबत पुन्हा भ्रष्टाचार केला जात आहे
सरकार ने शपत घेतली हे सरकार फेल आहे
Modi ki guarantee
महाराजांचा आपमान केलाय
Congress
Shinde saheb tumchya kadun tari he apeksha nvti tu 6 month madje putla padla 😢
उदयनराजे कुठे गेले तुम्ही आता बोला ना जरा बीजेपीला
🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
Jababdar kon😂
Are darudya kesarkar Tumi gdari Keli na
Eknath shindecha caplacha pitsla bandha ani tya putalyala caplene mara ani kessrkarcha pardhav bhag kapa bhadyavha
कामं नाही केल बरोबर
Where is Nitesh Rane...rame saheb say about ur fall
Sardar Patel yancha putla ajun nahi padla. Tumcha putla bhandhu amhi.
जबाबदार सामान्य नागरिक.... अंधपणे चोरांना निवडून देणारे
हा कोण लाडका भाऊ हड
भष्टाचार आणि काय
Now what happened..Raj saheb didn't said anything..
Only Supriya Sule
350 koti panat
BJP. Jabbbdar ok
युती सरकार जबाबदारआहेत त्याचाच जाब विचारलाच पाहिजे? भ्रष्टाचाराचा कळस गाठला यांनी छत्रपती महाराजांना त्यांच्याच किल्ल्यावर महाराजांनाच पाडून टाकले सर्व महाराष्ट्रीयन शरमची बाब आहे जनतेने जागृत राहावे आणि यांना पण काढून टाका
Bajap
Feku is repsonsible for this!
Panvti राणे ani panvti modi
उदयनराजे साहेब तुमचे पुढे बीजेपी खाली हात तर नाही
मविआ चे कटकारस्थान असणार कारण एवढा मजबूत लोखंडी बेस असुन पुतळा कोसळणे शक्य नाही शोध लावून योग्य ती कारवाई करावी
भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे मोदी मिंधेवर पण कारवाई झालीच पाहिजे