ही मालिकाच बघणे बंद केले आहे, फक्त तुमचे रिव्ह्यू ऐकते आणि माझा निर्णय बरोबर होता हे कळते. शिक्षण सोडून कारस्थान , कपटीपण हेच चालल आहे, काही अर्थ नाही या सीरियल मध्ये.
खरंच , आम्हाला काय वाटतं. ह्याला काहीही अर्थ आता उरलेला नाही. तुमचा भंकसपणा, आणि चंची, दुर्गाच्या माध्यमातून केलेली प्रत्येक कृती मालिकेच्या लेखकाची आबरु चव्हाट्यावर आणतात त्याच काय?
कृपया आम्हाला काय वाटते ते विचारुच नका.फक्त तुम्हाला काय वाटते तोच वेडगळ फापटपसारा लवकर बंद करुन ही भरकटत गेलेली मालिका लवकरात लवकर बंद केली तर प्रेक्षकांवर अनंत उपकार होतील.
ही मालिकाच बघणे बंद केले आहे, फक्त तुमचे रिव्ह्यू ऐकते आणि माझा निर्णय बरोबर होता हे कळते. शिक्षण सोडून कारस्थान , कपटीपण हेच चालल आहे, काही अर्थ नाही या सीरियल मध्ये.
Nako ti bhuvneshwari je chalal ahe te thik ahe tasepan serial kahi artha nahi bhuvneshwari kay ujed padnar
खरंच , आम्हाला काय वाटतं. ह्याला काहीही अर्थ आता उरलेला नाही.
तुमचा भंकसपणा, आणि चंची, दुर्गाच्या माध्यमातून केलेली प्रत्येक कृती मालिकेच्या लेखकाची आबरु चव्हाट्यावर आणतात त्याच काय?
कृपया आम्हाला काय वाटते ते विचारुच नका.फक्त तुम्हाला काय वाटते तोच वेडगळ फापटपसारा लवकर बंद करुन ही भरकटत गेलेली मालिका लवकरात लवकर बंद केली तर प्रेक्षकांवर अनंत उपकार होतील.
Nako