कोल्हापूर जिल्ह्यात हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे या मतदारसंघातून देसाई साहेबां पासून सुरेश साळुंखे साहेब बसतील मी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर साहेब असतील एकरी शिवसेनेचे शिलेदार आहेत आजच्या नव्या राजकारणाच्या पिढीनुसार किंवा मुद्द्यानुसार जर विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मधल्या काळामध्ये शिवसेना हा पक्ष जगण्याचं काम आणि वाढवण्याचं काम कोणी केला असेल तर ते विद्यार्थी दशकापासून ते आमदारकी पर्यंत प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं काम राजेश क्षीरसागर यांनी केलेला आहे त्यामुळे खरंच शिवसेनेचा मतदार संघ मतदार संघ या मतदारसंघावर हक्क जर कोणाचा असेल तर तो फक्त आणि फक्त राजेश क्षीरसागर यांचा राजेश क्षीरसागर या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार होतील आणि खरंच आहे कारण का होऊ नये कारण त्यांनी जनतेसाठी काम केलेला आहे सतत जनतेसाठी लढा दिलेला आहे व टोल चा आंदोलन असो एलबीटीचा आंदोलन असो पाण्याचा आंदोलन असो सतत जनतेसाठी रस्त्यावर आहे माणूस कुठलीही परवा न करता कुठल्याही गोष्टीची चिंता न करता माझ्या जनतेला माझ्या कोल्हापूरच्या नागरिकांना कसा न्याय मिळेल त्याच्याकडे नेहमीच अग्रेसर भूमिका घेतलेल्या त्यांच्या विधानसभेमध्ये विधान भवनामध्ये जे काम आहे ते त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये केलेला राजदंड उचलण्यापासून त्या अक्षरशः विधानसभेच्या पायरीवर कोल्हापूरला कोणी पाणी देते का पाणी असेही त्यांचे मोठा आंदोलन गाजलं होतं एलबीटी च्या काळामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यापाराच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेले आहेत प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा जर काम त्यांनी केला असेल तर आज व्यापाऱ्यांची असो किंवा प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे की बाबा राजेश शिरसागर नामदार करणे आणि मला खात्री आहे कोल्हापूरची जनता सुज्ञ सुज्ञ नागरिक आहेत पुन्हा एकदा राजेश क्षीरसागर आमदार होतील मात्र शंका नाही
Changad is 150 above village With ajaraa 100 village joint assembly Maharashtra legislation elections so Gadhinglaj wants seperate MLa why skipt Gadhinglaj taluka MLA so their is not MLa in better tahasil so independent candidate representative believe Janta and citizen so win is later first is each tahasil each mLa post compulsory so where is Janta service like employments education water road agriculture producers industries commercial residential township health and much more so service much more problem this say opion poll experts all namaskar
फॉर्मुला चुकीचा आहे कोल्हापूर उत्तर जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिली तरच ही सीट महाविकास आघाडी जिंकू शकते त्यामुळे शिरोळ काँग्रेसला देऊन कोल्हापूर उत्तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिली जाईल अशी शक्यता आहे
अनुभवी अभ्यासू नेतृत्व...
राजेश लाटकर साहेब
उद्भव बाळासाहेब ठाकरे एकच...🚩🚩🚩💪💪
कामाचा माणूस राजेश लाटकर साहेब .❤
*श्री माळी साहेब..अचूक विश्लेषण,*
धन्यवाद..
बंटी पाटील किंगमेकर एकच ज्याची सर उत्तर मध्ये नव्ह जिल्ह्यात कोणाची नाही. एकनिष्ठ मराठी बाणा.❤❤❤
राजेश लाटकर उत्तर च उत्तर
Latkar saheb only kamacha manus aamche nete
कोल्हापूर उत्तर चे उत्तर राजेश लाटकर साहेब❤
Rajesh latkar kamacha manus aamcha neta
Ravi ingawale will be the next m.l.a of kolhapur uttar
त्याला द्या रे बाबा
एकदा लायकी कळेल 10000 मतदान घेतला तर कोण काय म्हणेल ते
@@ChhakyaIngawale
😂😂
मधुरीमाराजे विजयी होणार....
सतेज उर्फ बंटी पाटील ठरवतील तो उतर कोल्हापूर चा आमदार होणार, स्क्रीन शॉट काढून ठेवा
Kolhapur मधून शिवसेना संपली.. उध्दव ठाकरे यांनी विचार करावा
मधुरीमाराजे🚩
उत्तर जर मशाल असेल तरच जिंकणार... नाहीतर महविकास आघाडीला कठीण आहे.
अपक्ष जर निवडून आला तर तो मंत्री होणार,
कोल्हापूर जिल्ह्यात हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे या मतदारसंघातून देसाई साहेबां पासून सुरेश साळुंखे साहेब बसतील मी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर साहेब असतील एकरी शिवसेनेचे शिलेदार आहेत आजच्या नव्या राजकारणाच्या पिढीनुसार किंवा मुद्द्यानुसार जर विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मधल्या काळामध्ये शिवसेना हा पक्ष जगण्याचं काम आणि वाढवण्याचं काम कोणी केला असेल तर ते विद्यार्थी दशकापासून ते आमदारकी पर्यंत प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं काम राजेश क्षीरसागर यांनी केलेला आहे त्यामुळे खरंच शिवसेनेचा मतदार संघ मतदार संघ या मतदारसंघावर हक्क जर कोणाचा असेल तर तो फक्त आणि फक्त राजेश क्षीरसागर यांचा राजेश क्षीरसागर या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार होतील आणि खरंच आहे कारण का होऊ नये कारण त्यांनी जनतेसाठी काम केलेला आहे सतत जनतेसाठी लढा दिलेला आहे व टोल चा आंदोलन असो एलबीटीचा आंदोलन असो पाण्याचा आंदोलन असो सतत जनतेसाठी रस्त्यावर आहे माणूस कुठलीही परवा न करता कुठल्याही गोष्टीची चिंता न करता माझ्या जनतेला माझ्या कोल्हापूरच्या नागरिकांना कसा न्याय मिळेल त्याच्याकडे नेहमीच अग्रेसर भूमिका घेतलेल्या त्यांच्या विधानसभेमध्ये विधान भवनामध्ये जे काम आहे ते त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये केलेला राजदंड उचलण्यापासून त्या अक्षरशः विधानसभेच्या पायरीवर कोल्हापूरला कोणी पाणी देते का पाणी असेही त्यांचे मोठा आंदोलन गाजलं होतं एलबीटी च्या काळामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यापाराच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेले आहेत प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा जर काम त्यांनी केला असेल तर आज व्यापाऱ्यांची असो किंवा प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे की बाबा राजेश शिरसागर नामदार करणे आणि मला खात्री आहे कोल्हापूरची जनता सुज्ञ सुज्ञ नागरिक आहेत पुन्हा एकदा राजेश क्षीरसागर आमदार होतील मात्र शंका नाही
राजेश क्षीरसागर साहेब
Changad is 150 above village With ajaraa 100 village joint assembly Maharashtra legislation elections so Gadhinglaj wants seperate MLa why skipt Gadhinglaj taluka MLA so their is not MLa in better tahasil so independent candidate representative believe Janta and citizen so win is later first is each tahasil each mLa post compulsory so where is Janta service like employments education water road agriculture producers industries commercial residential township health and much more so service much more problem this say opion poll experts all namaskar
ओन्ली महाडिक
फॉर्मुला चुकीचा आहे कोल्हापूर उत्तर जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिली तरच ही सीट महाविकास आघाडी जिंकू शकते त्यामुळे शिरोळ काँग्रेसला देऊन कोल्हापूर उत्तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिली जाईल अशी शक्यता आहे
😂😅
उबाठाला मिळालायलाच पाहिजे
डिपॉझिट जप्त होणार उबाठा गॉन
Krish Mahadik Yanna Milnar
रवी इंगवलेंचं काय ???
ऊत्तर चे ऊत्तर राजेश क्षीरसागर साहेब
हर्षल सुर्वे