मुंबईतच खूप खूप मनापासून आभार या सर्व प्रकरणाचा छडा लागू स्तर पत्रकारांनी हा प्रश्न लावून धरावा ही विनम्र विनंती आता राजकारणावर किंवा कोणावरही विश्वास राहिलेला नाही परंतु सामान्य जनतेचा पत्रकार वरती विश्वास वाढत चाललेला आहे
( वंजारी +धनगर ) विरुद्ध मराठा रक्तपातीची संभावना जास्त दिसत आहे आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मराठा पुचकला आधी पानिपत मध्ये आणि आता तर ( वंजारी +धनगर ) च्या रूपाने अब्दाली मराठवाड्यात येऊन ठेपलाय मराठ्यांना बहुधा वंजारी समाजाचा इतिहास माहित नसेल पण हे मूळचे पश्तुन आहेत म्हणजे अब्दालीचेच वंशज
आरे बाबा सर्मथक असले म्हणून काय झालं द्या की फाशी आरोपींना. उगाच मुंडेना का मध्ये ओढताय राजकारण साठी. तुमच्या सारख्या लोकांना फक्त मुंडे मंत्री नको आहेत तुम्हाला त्या मयत सरपंच यांच्या न्यायाचे काही पडले नाही
@@xyz123abcdefमुंडे काय आधी मंत्री नव्हते काय कधी त्यावेळी अशी घटना घडली नव्हती..अरे लाज वाटू दे जरा तुला पण माहीत इंवोलमेंत आहे का नाही ते... जातीचा जातीचा म्हणून किती डोक्यावर घेणार
ये गुन्हेगार आहे ना.. यांच्या आई वडिलांना लाज वाटली पाहिजे त्यांचे पोर असे. दुसऱ्याचे घर उध्वस्त करता..स्वतःचे मुलं काय करतात हे घरच्यांना माहित नसतं का...
मुंबई तक चायनलचे खुप खुप धन्यवाद आपण या खुणाविषयी खुप खोलवर जावून जनतेसमोर सर्व मांडून दाखवून या खुनाला वाचा फोडून न्याय देण्याचे काम करत आहेत धन्यवाद धन्यवाद.
( वंजारी +धनगर ) विरुद्ध मराठा रक्तपातीची संभावना जास्त दिसत आहे आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मराठा पुचकला आधी पानिपत मध्ये आणि आता तर ( वंजारी +धनगर ) च्या रूपाने अब्दाली मराठवाड्यात येऊन ठेपलाय मराठ्यांना बहुधा वंजारी समाजाचा इतिहास माहित नसेल पण हे मूळचे पश्तुन आहेत म्हणजे अब्दालीचेच वंशज
सातवाहनांनी - वेस्टर्न क्षत्रप (शक ) लोकांना हरवले / अभीरांचा नरसंहार केला - अभीर अजून राज्य करत आहेत विदर्भ खान्देस मध्ये . शक तर पूर्ण नाशिक जिल्हा गुजरात मध्ये अजून राज्य करते आहेत गुज्जर प्रतिहार ( परमार देवडा बडगुजर चाऊहन - गुज्जर क्षत्रिय ) ह्यांनी तर वाताहत केली म्हणे पण मराठा ऐकायला तयार नाही राष्ट्रकुटांच्या सीमा काश्मीर गुजरात पर्यंत नेऊन ठेवल्यात अशा भंपक कथा सांगतात हे चालुक्य बदामी ह्यांनी अभीर वेस्टर्न क्षत्रप ग्रीक ह्यांना हरवले वाकाटकांच्या पुचाट कथा शिवाजीने 1000 जहाजांचे आरमार बांधले ( एक पण लाकडाचा तुकडा मिळाला नाही अजून सुद्धा आरमाराचा ) कुठे गेले 32 मन सोन्याचे सिंहासन ? अटक ते काटक मराठा गया लटक आता तर ( 1% वंजारी + 8% धनगर ) ह्यांनी तर मराठ्यांची जमीन पण गिळायला सुरुवात केलीय , रक्त तर आधीच पित होते वंजारी मराठा लोकांचे . तिकडून जय भीम ओबीसी मराठा हणून पडतोय
( वंजारी +धनगर ) विरुद्ध मराठा रक्तपातीची संभावना जास्त दिसत आहे आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मराठा पुचकला आधी पानिपत मध्ये आणि आता तर ( वंजारी +धनगर ) च्या रूपाने अब्दाली मराठवाड्यात येऊन ठेपलाय मराठ्यांना बहुधा वंजारी समाजाचा इतिहास माहित नसेल पण हे मूळचे पश्तुन आहेत म्हणजे अब्दालीचेच वंशज
सातवाहनांनी - वेस्टर्न क्षत्रप (शक ) लोकांना हरवले / अभीरांचा नरसंहार केला - अभीर अजून राज्य करत आहेत विदर्भ खान्देस मध्ये . शक तर पूर्ण नाशिक जिल्हा गुजरात मध्ये अजून राज्य करते आहेत गुज्जर प्रतिहार ( परमार देवडा बडगुजर चाऊहन - गुज्जर क्षत्रिय ) ह्यांनी तर वाताहत केली म्हणे पण मराठा ऐकायला तयार नाही राष्ट्रकुटांच्या सीमा काश्मीर गुजरात पर्यंत नेऊन ठेवल्यात अशा भंपक कथा सांगतात हे चालुक्य बदामी ह्यांनी अभीर वेस्टर्न क्षत्रप ग्रीक ह्यांना हरवले वाकाटकांच्या पुचाट कथा शिवाजीने 1000 जहाजांचे आरमार बांधले ( एक पण लाकडाचा तुकडा मिळाला नाही अजून सुद्धा आरमाराचा ) कुठे गेले 32 मन सोन्याचे सिंहासन ? अटक ते काटक मराठा गया लटक आता तर ( 1% वंजारी + 8% धनगर ) ह्यांनी तर मराठ्यांची जमीन पण गिळायला सुरुवात केलीय , रक्त तर आधीच पित होते वंजारी मराठा लोकांचे . तिकडून जय भीम ओबीसी मराठा हणून पडतोय
मुंबई तक चॅनेलची चांगली ! पञकारीता पिडीत कुटुंबाला न्याय मिळवून द्या आणि जे सर्व आरोपी यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या निघृण हत्येत सहभागी असतील अशा सर्व आरोपींना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत असे संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेचे मत आहे !
मुंडे ओबीसी नेते नाहीत ते केवळ वंजारी नेते आहेत आणि वंजारी समाज त्यांच्या पाठीशी आहे...त्यांना फक्त जातीशी मतलब आहे मग धनु ने कितीही आणि काहीही कारनामे करू देत
हा विषय हे राजकारणी ला समज आहे की साहा महीने चालेल कारन जनता या गोष्टी विसरतात व हे राजकारणी लोक दुसऱ्या गोष्टी कडे डायवरठ करतात यातून काहीही होणार नाही भारतात परत एकदाच महाभारत व रामायण युध्द झाले पाहिजे आता राज्ये शाही चालू आहेच ते ओपन करून चालू होहील यात शंका नाही
ह्यांचे आई वडील नाहीत का? असतील तर ते समोर का येत नाही आपला मुलगा कसा आहे हे माहिती असतं आई वडिलांना जर आईवडिलांना माहिती असेल त्यांनी समोर येऊन मुलाला शिक्षा द्यावी असं म्हणायला हवं
सत्तेत ले आमदार जितकं विरोध करत आहे, तितका विरोध विरोधी नेते सुद्धा करत नाही आहे... जर विरोधी बाकवरचे आमदार विरोध केला असता तर, आज धन्य व पिंकू घरी बसायला मजबूर झाल्या असता
मर्डर केल्यावर जन्मठेपेची शिक्षा किंवा एन्काऊंटर होत होती आता तीन ते चार वर्षात आरोपी बाहेर येतात आणि कोणत्यातरी नेत्याकडे काम करतात हि सगळी कृप्पा नेत्यांची असते
मुंबई तक चे जाहीर आभार
संतोष अण्णाला तुमच्यामुळे नक्की न्याय मिळेल
पुन्हा एकदा जाहीर आभार
न्याय भूमिकेतून बातमी लाऊन धरल्या बद्दल , Mumbi Tak चे खूप खूप आभार
मुंबईतच खूप खूप मनापासून आभार या सर्व प्रकरणाचा छडा लागू स्तर पत्रकारांनी हा प्रश्न लावून धरावा ही विनम्र विनंती आता राजकारणावर किंवा कोणावरही विश्वास राहिलेला नाही परंतु सामान्य जनतेचा पत्रकार वरती विश्वास वाढत चाललेला आहे
मुंबई तक चे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच...❤
ह्या सर्व लोकांना सरकार पाठीशी घालत आहे सर्व काही धनंजय मुंडे कारणीभूत आहे
( वंजारी +धनगर ) विरुद्ध मराठा रक्तपातीची संभावना जास्त दिसत आहे आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात
मराठा पुचकला आधी पानिपत मध्ये आणि आता तर ( वंजारी +धनगर ) च्या रूपाने अब्दाली मराठवाड्यात येऊन ठेपलाय
मराठ्यांना बहुधा वंजारी समाजाचा इतिहास माहित नसेल पण हे मूळचे पश्तुन आहेत म्हणजे अब्दालीचेच वंशज
हे सर्व धनंजय मुंढे मुळेच तर गुंडगिरी करत होते, व त्यामुळेच पोलिस यांना हात लावत नव्हंते,.
इतकं सुटसुटीत आणि पारदर्शक प्रकरण असूनही कोणतीही मोठी कारवाई नाही आणि 3 आरोपी अजूनही मोकाट 🙌
Ar moracha hat ahe mun
3333 aani 3 aaropi aapharanat 3333 aani bhap hi bhap hota hai 3 aaropi aani 3333 namber ghadi yat sarva laplel aahe he udhar Santosh badaal vaprlele aahet bhap bhap hota hai
पत्रकारिता एक नंबर
सर्व आरोपिंचा एन्काउंटर करा मुख्यमंत्री साहेब लगेच जनतेच्या कष्टाच फुकटचे खायला ठेवू नका
एनकाउंटर केले तर खरा अरोपी सुटेल। त्याना जीवंत पकडा। आका ला पकडा
ys sir yogi model
जो अधिकारी आणि इतर कोणी दोषी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे
मुंबई Tak चे खुप खुप आभार
मुंबई तक चे खुप आभार
स्वानंद भाऊ छान पत्रकारिता 👏
सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे पत्रकार बंधूंनी हा विषय लावून धरावा
हे सगळे धनंजय मुंडे चे समर्थक आहेत आणि सरकार मुंडे चे समर्थन करत आहे 😢😢😢😢
आरे बाबा सर्मथक असले म्हणून काय झालं द्या की फाशी आरोपींना. उगाच मुंडेना का मध्ये ओढताय राजकारण साठी. तुमच्या सारख्या लोकांना फक्त मुंडे मंत्री नको आहेत तुम्हाला त्या मयत सरपंच यांच्या न्यायाचे काही पडले नाही
@@xyz123abcdefमुंडे काय आधी मंत्री नव्हते काय कधी त्यावेळी अशी घटना घडली नव्हती..अरे लाज वाटू दे जरा तुला पण माहीत इंवोलमेंत आहे का नाही ते... जातीचा जातीचा म्हणून किती डोक्यावर घेणार
बरोबर
आलीबाबा आणि चाळीस चोर
ये गुन्हेगार आहे ना.. यांच्या आई वडिलांना लाज वाटली पाहिजे त्यांचे पोर असे. दुसऱ्याचे घर उध्वस्त करता..स्वतःचे मुलं काय करतात हे घरच्यांना माहित नसतं का...
माणुसकीला साथ दिल्या बद्दल मुंबई तक चे जाहीर आभार.
मुंबई तक चायनलचे खुप खुप धन्यवाद आपण या खुणाविषयी खुप खोलवर जावून जनतेसमोर सर्व मांडून दाखवून या खुनाला वाचा फोडून न्याय देण्याचे काम करत आहेत धन्यवाद धन्यवाद.
धन्यवाद पत्रकार साहेब
निर्भिड पत्रकार हार्दिक अभिनंदन तुम्हा सर्वांचे.
मुंबई तक आपले खुप खुप आभार I Proud of Mumbai Tak
यांचे जे आका आहेत त्यांना संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेने आळखलेय असे वाटतेय! पण सरकाला आणि पोलिसांना समजण्यास काय अडचण होतेय , जनता नाराज आहेत!
( वंजारी +धनगर ) विरुद्ध मराठा रक्तपातीची संभावना जास्त दिसत आहे आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात
मराठा पुचकला आधी पानिपत मध्ये आणि आता तर ( वंजारी +धनगर ) च्या रूपाने अब्दाली मराठवाड्यात येऊन ठेपलाय
मराठ्यांना बहुधा वंजारी समाजाचा इतिहास माहित नसेल पण हे मूळचे पश्तुन आहेत म्हणजे अब्दालीचेच वंशज
सातवाहनांनी - वेस्टर्न क्षत्रप (शक ) लोकांना हरवले / अभीरांचा नरसंहार केला - अभीर अजून राज्य करत आहेत विदर्भ खान्देस मध्ये . शक तर पूर्ण नाशिक जिल्हा गुजरात मध्ये अजून राज्य करते आहेत
गुज्जर प्रतिहार ( परमार देवडा बडगुजर चाऊहन - गुज्जर क्षत्रिय ) ह्यांनी तर वाताहत केली म्हणे पण मराठा ऐकायला तयार नाही
राष्ट्रकुटांच्या सीमा काश्मीर गुजरात पर्यंत नेऊन ठेवल्यात अशा भंपक कथा सांगतात हे
चालुक्य बदामी ह्यांनी अभीर वेस्टर्न क्षत्रप ग्रीक ह्यांना हरवले
वाकाटकांच्या पुचाट कथा
शिवाजीने 1000 जहाजांचे आरमार बांधले ( एक पण लाकडाचा तुकडा मिळाला नाही अजून सुद्धा आरमाराचा )
कुठे गेले 32 मन सोन्याचे सिंहासन ?
अटक ते काटक मराठा गया लटक
आता तर ( 1% वंजारी + 8% धनगर ) ह्यांनी तर मराठ्यांची जमीन पण गिळायला सुरुवात केलीय , रक्त तर आधीच पित होते वंजारी मराठा लोकांचे . तिकडून जय भीम ओबीसी मराठा हणून पडतोय
न्याय देणार फक्त मुंबई तक च
मनस्वी आभार 🎉🎉🎉
स्वानंद भाऊ खूप खूप आभार. 🙏
आरे API दराडे हा पण वंजारी आणि तांदळे पोलीस पण वंजारी कस होणार त्या पोलीस स्टेशन मध्ये पण,,, मुंढे लोकांनी सगळे वंजारी अधिकारी घेतलेत तिकडे
( वंजारी +धनगर ) विरुद्ध मराठा रक्तपातीची संभावना जास्त दिसत आहे आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात
मराठा पुचकला आधी पानिपत मध्ये आणि आता तर ( वंजारी +धनगर ) च्या रूपाने अब्दाली मराठवाड्यात येऊन ठेपलाय
मराठ्यांना बहुधा वंजारी समाजाचा इतिहास माहित नसेल पण हे मूळचे पश्तुन आहेत म्हणजे अब्दालीचेच वंशज
mumbai tak news che मनापासून आभार ❤️
धन्यवाद मुंबईतक 🎉🎉
मुंबई तक चे पत्रकार एकदम झकास असाच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा लोकांना मनापासून आभार मानतो
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील जे आरोपी फरार आहेत घुले त्यांच्या कुटुंबीयांना उचला म्हणजे सर्व आरोपी स्वता हुन अटक होतील हे नक्की आहे
सातवाहनांनी - वेस्टर्न क्षत्रप (शक ) लोकांना हरवले / अभीरांचा नरसंहार केला - अभीर अजून राज्य करत आहेत विदर्भ खान्देस मध्ये . शक तर पूर्ण नाशिक जिल्हा गुजरात मध्ये अजून राज्य करते आहेत
गुज्जर प्रतिहार ( परमार देवडा बडगुजर चाऊहन - गुज्जर क्षत्रिय ) ह्यांनी तर वाताहत केली म्हणे पण मराठा ऐकायला तयार नाही
राष्ट्रकुटांच्या सीमा काश्मीर गुजरात पर्यंत नेऊन ठेवल्यात अशा भंपक कथा सांगतात हे
चालुक्य बदामी ह्यांनी अभीर वेस्टर्न क्षत्रप ग्रीक ह्यांना हरवले
वाकाटकांच्या पुचाट कथा
शिवाजीने 1000 जहाजांचे आरमार बांधले ( एक पण लाकडाचा तुकडा मिळाला नाही अजून सुद्धा आरमाराचा )
कुठे गेले 32 मन सोन्याचे सिंहासन ?
अटक ते काटक मराठा गया लटक
आता तर ( 1% वंजारी + 8% धनगर ) ह्यांनी तर मराठ्यांची जमीन पण गिळायला सुरुवात केलीय , रक्त तर आधीच पित होते वंजारी मराठा लोकांचे . तिकडून जय भीम ओबीसी मराठा हणून पडतोय
मुंबई तक चॅनेल चे खूप खूप धन्यवाद❤❤
मुंबई Tak good reporting
मुंबई Tak मनःपूर्वक आभार
खूप चांगले काम आहे मुंबई tak चे खूप खूप धन्यवाद आणि पुढील कामासाठी मनःपूर्वक शुभेच्छा,मोकाटानां धडा शिकवाच🎉🎉
मुंबई तक न्युज चे मनापासून धन्यवाद
संपूर्ण वंजारी समाजाचं नाव घालवत आहेत हे आरोपी
नाव नाही घालत नाव मोठे केले आहे हिंदू वंजारी डॉन पाहिजे की नाही एखादा
हा महाराष्ट्रच आहे का@@uttamgore5897?
@@uttamgore5897किमान परमेश्वराला तरी घाबरा हो
एंडकाउटर केलंय वर 😂@@uttamgore5897
@@uttamgore5897 आरोपीला जात धर्म नसतो
आरोपी तो आरोपीच असतो
मुंबई तक ❤ न्याय मिळेपर्यंत ही बातमी लावून धरा तर खूप मानले तुम्हाला
Salam Mumbai Tak
नमस्कार सर जे कारणीभूत असतील सजा व्हायलाच पाहिजे
आणि दुसरी गोष्ट म्हणजे
भर चौकात व्हायला पाहिजे
कोणतीही असो
मुंबई tak chanel ❤❤❤❤❤❤❤
फडणवीस साहेब अजून काय माहिती पाहिजे मारणा गोळया पोलिसन पेक्षा पत्रकार खुलासे काढतात पत्रकार साहेब धन्यवाद
खर आहे 😎
इतके पुरावे उपलब्ध आहेत मग गृहमंत्री का आरोपींना संरक्षण देता....
मुंबई तक चे मनापासून आभार
या ठिकाणी जर गरीब माणूस असता तर आतापर्यंत त्याला शिक्षा झाली असती याच्यामागे कोणीतरी असल्यामुळे याला आढळून येत आहे
मुंबई तक चॅनेल चे मानावे तितके आभार कमी आहेत.... 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
स्वानंद स्पष्ट व परखड पणे विश्लेषण केले देशमुखची अमानुष हत्या करुन किती निर्दयीपणाने पोस्ट केली आहे यांना कठोर शिक्षा झाली पाहीजे
मुंबई तक प्रेस चे कोटि कोटी। आभार एक मराठा कोटि मराठा
I ❤ mumbai tak
स्वानंद बिक्कड हा.. आमच्या केजचा पत्रकार आहे.. मस्त माहिती सांगितली 👌👌👌
मुंबई तक, 1,चायनल❤
राजकीय वरदहस्त असल्या शिवाय कोणीही धाडस करू शकत नाही
मुंबई तक चायनल हे खुप चांगले विश्लेषण केले तुमच्या कडे सर्वसामान्य माणसाला आपेक्षा वाढत आहे
न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत राहा
मुंडेंचा राजीनामा घ्यावा तरच वेगवान तपास व गुन्हेगारांना शिक्षा होईल
सर्व आरोपी कधीच सापडनार नाही 100 ℅
आरोपींचा उल्लेख एकेरी भाषेत करायला हवा.भान ठेऊन निवेदन करा.
मुंबई तक चॅनेलची चांगली ! पञकारीता पिडीत कुटुंबाला न्याय मिळवून द्या आणि जे सर्व आरोपी यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या निघृण हत्येत सहभागी असतील अशा सर्व आरोपींना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत असे संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेचे मत आहे !
मुंडे बहीन भावाचा राजीनामा घ्यावा असे वाटते राजकारणातून हद्पार करा गरीबाच्या जमीनी परत करा फडणवीस साहेब
धनंजय मुंडे यांना ओबीसी समाज च पाठिंबा आहे का या प्रकरणात
समाजातील नेत्याच्या नक्की आहे🤔🤔
मुंडे ओबीसी नेते नाहीत ते केवळ वंजारी नेते आहेत आणि वंजारी समाज त्यांच्या पाठीशी आहे...त्यांना फक्त जातीशी मतलब आहे मग धनु ने कितीही आणि काहीही कारनामे करू देत
मीडिया एवढ्या सर्व गोष्टी समोर आणत आहे आणि पोलीस पलंग लावत आहेत केज स्टेशन ला😢
बीड जिल्ह्याला सरपंचाचे नाव देण्यात यावे त्यांची आठवण म्हणून त्यांचे स्मारक जिल्ह्याच्या entrance ला असावे.
आरोपींना आणि दोन्ही आकां ना सजा मिळाली तरी बरं होईल🙏
खरोखर मनापासून तुमचं आभार आहे हे प्रकरण लावून धरल्या बद्दल....
रिपोर्टर भावा तुझी अतिशय उत्कृष्ट कामगिरी...
धन्या मुडे वंजारी समाजाचे लोक
Khup khup dnyvad mubai tak
एनकाऊंटर शिवाय दुसरा पर्याय नाही
हत्या प्रकरणातील फरार आरोपी न सापडणं हे अनाकलनीय आहे.
गुंडागर्दी वाढली आहे. कायद्याचा धाक राहीलाच नाही. सरपंचासोबत असे होते तर सामान्य लोकांचे काय?
मुंबई tak 😊😊
इतकं सगळं होत होतं कारण, पोलीस यंत्रणा संपूर्णपणे कोलमडून निष्क्रिय झाली होती.
त्या खुनात सामील असलेला अधिकारी त्याला सस्पेंड करा
Thanku mumbai tak🎉
मुंबई तक सर्व पत्रकारिता टिमच मनापासून धन्यवाद तुमच्यासारख्या मुळे न्यायाची अशा वाटते
मुबंई tak धन्यवाद असे पाटबळ द्या
मुंबईतक ह्यांनी अजून खोलात जावे अजून खूप प्रकरणे बाहेर येतील
जो याच समर्थ न करतोय तो पण याचा साथीदार असुन सुद्धा पोलीस कारवाई करत नाहीत याचा अर्थ काय
Bichare 20-25 age aslele lok yuva Nete jail madhe janar Ani fasawar chadnar ata
जात फार महत्वाची आहे! लोक देशमुख सोडून बोलेनात! ! आणि सोमनाथ सोमवंशी नाव /news पण कोणी कव्हर करेनाय. आरोपी पकडून पण सगळे judge झालेत
भाऊ हा सगळा सत्ता आणि संख्येचा खेळ आहे..न्याय हा फक्त ताकदवान लोकांनाच मिळतो
ऐवढा माज योग्य नाही. रावनाची लंका बुडाली तर हे कोण आहेत.
अगोदर तिथल्या पोलिसांच्या बदल्या करा, तेंव्हाच यांना कायदा काय आहे ते कळेल,
ते तीन फरार आरोपी सापडले तर सगळेच म्हणजे मुंडे सहित सगळेच सापडतील
कायदा आणि सुरक्षा बेवारस अहे.
हा फरार होता दहावर्षे तर मग बीड मध्ये फिरत असताना याला पोलिसांनी कार्यवाही का केली नाहीत याला जबाबदार पोलिस प्रशासन आहे
Mumbai tak❤❤❤❤
Dhanya berad
तुम्हीशिक्षाद्या नाहीतर जनतेच्या हाती सापडले तर जनता देते आता सुट्टी नाही तुम्हचे काम जनता हलके करते फक्त वेळ लागते
हा विषय हे राजकारणी ला समज आहे की साहा महीने चालेल कारन जनता या गोष्टी विसरतात व हे राजकारणी लोक दुसऱ्या गोष्टी कडे डायवरठ करतात यातून काहीही होणार नाही
भारतात परत एकदाच महाभारत व रामायण युध्द झाले पाहिजे
आता राज्ये शाही चालू आहेच ते ओपन करून चालू होहील यात शंका नाही
Aakaa la uchalaa sarv baher yel
एकनाथ कुठ आहे. धर्मवीर, अ नाथांच्या नाथ, का नुसते पिक्चर काढता! गोळ्या घाला त्या वाल्मिकी ला, वा्ल्या.
Yana lokachay tabayat day mag samjel
जो पर्यंत गुन्हेगारानां फासावर दिले जात नाही तोपर्यंत बातमी लाऊन धरा
Need to increase the public pressure to remove them from political party
Asech satyachya bajune ubhe raha..Tumchya chanel kadun khup apekshya aahet..Khup Shubechya..
आणी, किती पुरावे पाहीजे,
B j p che bdname manun prkrn dabaych chaly
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळ्यांना पाठीशी घालत आहेत. यामध्ये काही निष्पन्न होणार नाही.
ह्यांचे आई वडील नाहीत का? असतील तर ते समोर का येत नाही आपला मुलगा कसा आहे हे माहिती असतं आई वडिलांना जर आईवडिलांना माहिती असेल त्यांनी समोर येऊन मुलाला शिक्षा द्यावी असं म्हणायला हवं
सत्तेत ले आमदार जितकं विरोध करत आहे, तितका विरोध विरोधी नेते सुद्धा करत नाही आहे... जर विरोधी बाकवरचे आमदार विरोध केला असता तर, आज धन्य व पिंकू घरी बसायला मजबूर झाल्या असता
वाल्या खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये नाही कुणाच्या गुन्ह्यांमध्ये आहे त्याचं समर्थन करू नका
फडणवीस, महाजन, शेलार, पाटील, मुनगंटीवार, तावडे,शांत का अहेत?
सरकार त्यांना साथ देत आहे असे दिसते,
मर्डर केल्यावर जन्मठेपेची शिक्षा किंवा एन्काऊंटर होत होती आता तीन ते चार वर्षात आरोपी बाहेर येतात आणि कोणत्यातरी नेत्याकडे काम करतात हि सगळी कृप्पा नेत्यांची असते
News channel fakt mumbai tak
मुंबई तक शिवाय बातमी पाहात नाही मी