२०१४ पासूनच महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे सर्व उद्योग गुजरातमध्ये पळवून नेणाऱ्या व महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार करणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हाकलून लावा आणि महाराष्ट्र वाचवा.
भ्रष्ट्राचाऱ्याचे सरदार मोदी/ शहा/फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावुन बसले आहे.भाजप पक्षाने सर्व भ्रष्ट नेते सोबत घेतल्याने भ्रष्ट्राचारावर बोलण्याचा भाजपाला काहीच अधिकार नाही
महाराष्ट्राला एक व्यक्ती मुख्यमंत्रीपदी नको आहे😢 तरीदेखील महाराष्ट्रातील जनतेच्या नाकावर टिचून त्याच व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याचा हट्ट का धरला जात आहे😢 एकंदरीतच महाराष्ट्राची होणारी आर्थिक अधोगती चिंताजनक आहे😢😢😢
करोना सारख्या जागतिक महासंकटात महाराष्ट्राला मानसिक तसेच आर्थिक आधाराची गरज असतानाही महाराष्ट्रातील सर्व फंड गोळा करून तो महाराष्ट्रातील मुख्यमंत्री निधिला न देता केंद्राला देणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हाकला व महाराष्ट्र वाचवा.
भाजपा ऐका प्रमाणिक नेत्यांच्या हाती सुञ द्यावी नाहीतर भाजपचे मराठी कार्यक्रते पण भाजपला मतदान करणार नाहीत ऐवढे सत्य आहें भाजपचा एक सभासद म्हणून हे विधान करतो
पवार साहेबांवर टीका करून भाजपाने नाचक्की करून घेऊ नये😊 पवार साहेबांचा पक्ष स्वच्छ करून भाजपाने त्यांना महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये उच्च स्थान मिळवून दिले आहे😊 आता जर भाजपा पवार साहेबांना भ्रष्टाचारी म्हणणार असेल तर जनतेचे फक्त मनोरंजन होणार आहे😊 जनतेला एवढं गृहीत धरण्याची हिंमत कशी बरे येते😢
प्रशांत भाऊ चांगला पत्रकार आहेस मात्र एकच बाजू मांडतांना आज काल दिसत असून सद्या चॅनेल अनेक जण बघितले पाहिजे म्हणून भाजप विरोधी भूमिका योग्य नाही....सत्य विश्लेषण करा बाकी काही नाही
भाजपा ने सर्व चॅनल गोदी मीडिया केले असल्यामुळे प्रशांतजी सारखे जनतेचे प्रश्न आणि बाजू घेऊन सच्ची पत्रकारिता करत आहेत. त्यांच्या रूपाने लोकशाहीचा चौथा स्तंभ जिवंत आहे 🇮🇳🚩🙏🏻
पास नापास म्हणत आहेत, ही काय शाळा नाही, घटनेत स्पष्ट म्हणाल आहे की ज्या पक्षाला 10 टक्के मते मिळतील त्याला विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती करता येते. याचा अर्थ असा की लोकसभेसाठी पास होण्याची आट 10 टक्के आहे. आणि काँग्रेसला त्यापेक्षा जास्त मत मिळाली आहेत
पूर्वी मी शाळेत लेखनिक म्हणून शाळेत कार्यरत होतो तेव्हा एससी, एस टी, एन टी यांचे प्रमाण जिल्हावार होते।तसे केल्यास आरक्षणाची टक्केवारी बदलून न्याय देता येईल का असा प्रयत्न करावयास करून पहायला हवे
महायुती ने चांगला विपक्ष द्यावा. महाराष्ट्रातील जनतेचे भले होईल. खूपच भले करायचे असेल तर राजकारणच सोडावं bjp ने आणि घंटा, ताट, वाट्या, चमचे बडवावेत सॉरी ठोकून काढावेत.
का? भाजपने त्यांना पक्ष प्रवक्तेपदी नेमल्याची बातमी वाचली नाही?...आणी स्वत: सरकारी वकील असुन त्यांनी ती जबाबदारी स्विकारली सुद्धा...यावरुनच अंदाज लावायचा की सरकारी वकील हा किती नि:पक्षपाति असणार ते!
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविले महाराष्ट्रीतील जनता माफ करणार नाही
एक नंबर.
बरोबर
उद्धव ठाकरे cm होणार यात शंका नाही...
संताजी व धनाजी सारखी भीती .(.मा.ऊध्दव ठाकरे व मा.पद्मविभुषण शरद पवार साहेब...यांची.)अमीत शहा यांचे मनात असावी.
👍👍👍
बरोबर आहे👍
यांच्या बापालाही शक्य नाही,
महाराष्ट्र सगळ्यांना माफ करील पण गद्दारीला नाही.
हा महाराष्ट्र आहे,माज दाखवणार्यांचा माज जिरवल्याशिवाय शांत बसत नाही.
😊😊
😊😊
@vijayjadhav1444 आपली प्रतिक्रीय अतिशय तिखट आणी अगदी महाराष्ट्राच्यां जनतेंच्या मनातील आहे.
आपले जाहीर आभार
अगदी बरोबर
तडिपारलाच तर नाहिच नाहि
विरोधी पक्षाला विचारन म्हणजे आम्ही सक्षम नाही आरक्षण द्यायला अस होतो
महाराष्ट्र लुटणार्यानी गुजरातला जा म्हणाव इथ महाराष्ट्रात येवून नको सांगू कुणाच सरकार येणार ते महाराष्ट्राची जनता ठरवणार
२०१४ पासूनच महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे सर्व उद्योग गुजरातमध्ये पळवून नेणाऱ्या व महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार करणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हाकलून लावा आणि महाराष्ट्र वाचवा.
महाराष्ट्र तील उद्योग गुजरात देणारेच नकोच 😂
मराठा आरक्षणाला विरोध म्हणून सदावर्तेला कुणी पुढे केलं? हे लहानथोर जाणतात.... दूसरीकडे बोट दाखवून आपलं व्यंग झाकणारे उघडे पडले
त्या दिल्लीतील दोघांच्या सात पिढ्या जरी वरून येऊन प्रचाराला उतरल्या तरी आता महाराष्ट्रातील जनता ह्यांचे भर बाजारात कपडे फाडणार हे निश्चित.
नारेटिव सेत करण्याचं काम भाजप करताय आणि पडलेल्या कार्यकर्त्यांना उठा म्हणतात पण कार्यकर्ते पण शहाणे झाले असतील त्यांनाही माहीत आहे खर कायते
अमित शहानी,'भ्रष्ट्राचाऱ्याचे सरदार'असा आरोप करतेवेळी स्टेजवर अशोक चव्हाण बसले होते😂😂
भ्रष्ट्राचाऱ्याचे सरदार मोदी/ शहा/फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावुन बसले आहे.भाजप पक्षाने सर्व भ्रष्ट नेते सोबत घेतल्याने भ्रष्ट्राचारावर बोलण्याचा भाजपाला काहीच अधिकार नाही
😂😂😂
महाराष्ट्राला एक व्यक्ती मुख्यमंत्रीपदी नको आहे😢 तरीदेखील महाराष्ट्रातील जनतेच्या नाकावर टिचून त्याच व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याचा हट्ट का धरला जात आहे😢 एकंदरीतच महाराष्ट्राची होणारी आर्थिक अधोगती चिंताजनक आहे😢😢😢
महाराष्ट्रातील सर्व पोलिसांची सरकारी बँकेतील खाती खाजगी बँकेत वळवून खाजगी बँकांना फायदा करून देणाऱ्या सरकारला महाराष्ट्रातून हाकला व महाराष्ट्र वाचवा
मुंबईसह महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्मे झाले.हे महाराष्ट्राने विसरू नये.मुंबई व महाराष्ट्र व्देष्टया भाजपला हटवा
प्रशांत जी भाजपाला आरक्षणाबाबत काही देणे घेणे नाही . महाराष्ट्र पेटवून ठेवणे हाय कार्यक्रम चालवणार आहे . सता कशी मिळेल याचाच अभ्यास चालू आहे .
One and only Prashant Kadam sirji
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही अशी भाजपची अवस्था झाली आहे. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
महाराष्ट्र द्रौही भाजप
करोना सारख्या जागतिक महासंकटात महाराष्ट्राला मानसिक तसेच आर्थिक आधाराची गरज असतानाही महाराष्ट्रातील सर्व फंड गोळा करून तो महाराष्ट्रातील मुख्यमंत्री निधिला न देता केंद्राला देणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हाकला व महाराष्ट्र वाचवा.
Bjp hatav maharashtra bachav
बरोबर
महायुती सरकार येण्या अगोदर महाराष्ट्र सर्व बाबतीत एक नंबर वर होता महायुती सरकार आल्यापासून महाराष्ट्र सर्वच बाबीवर पिछाडी आहे
एका पक्ष चा प्रचार करतो हे सागा लोकांना स्वतःची पोळी भाजत आहे
मोठा विजय होणार या विधानाचा अर्थ काहीतरी वेगळी गोष्ट होणार
भाजपाने कितीही प्रयत्न केला,शहा मोदी काहीही बोलले तरी महाराष्ट्रातील जनतेनेच आता पक्के ठरविले आहे की भाजपा हद्दपार!
महायुती नकोच आम्हाला महाविकास आघाडी पाहिजे.
लंपट गृहमंत्री आहे शहा व फसणवीस
मोदी शेठ बोलले होते की पवारसाहेबांच बोट धरुन मी राजकारणात आलो.. मग पवारसाहेबांना भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार म्हणून शहा काय सांगू इच्छित आहेत
धनाजी.. संताजी ची भीती कायम आहे... न भूतो न भविष्यती MVA ची सत्ता येणार...
मित्र पक्षांची फरफट अटळ😢
30 chya var 1 he seat BJP chi येणार नाही हे लिहून घ्या......MVA 170 आमदार 😅😅😅😅😅😅
अमित नव्हे आदील शाह
😂😂
😂
अमित शहा हाच खरा देशसेवक आहे
भाजपा ऐका प्रमाणिक नेत्यांच्या हाती सुञ द्यावी नाहीतर भाजपचे मराठी कार्यक्रते पण भाजपला मतदान करणार नाहीत ऐवढे सत्य आहें भाजपचा एक सभासद म्हणून हे विधान करतो
विरोधी सरकार असताना मराठा आरक्षण जाते असे बीजेपी म्हनते म्हनजे कोर्टात केंद्रसरकार दबाव वापरुन त्याना पाहिजे तसा निकाल लाऊन घेतात.
महाराष्ट्रात शहा येऊ नाही तर मोदी येऊ, काही फरक पडणार नाही..
जनतेच ठरले आहे, कोण पडायचे आणि कोणाला निवडून आणायचे...
😅😅😅
फडणवीस स्वतः पडणार आम्ही विधर्भ काँग्रेस ला निवडून दिले लोकसभेला तसच विधानसभेला फक्त काँग्रेस
Superb analysis, good work Prashantji
भाजप ने शिंदे व अजीत पवार यांची आता पासून तिरडी बांधायला सुरवात केलीय.
त्याच लायकीचे आहेत ते
तुम्ही तिघांनी आता अपेक्षा करू नये मुख्यमंत्री कोण होणार आहे झालं तुम्ही संपले आता
मींधे टोळी आणि राष्ट्रवादी (अजित ) गट अनाजी पंतचे आणि औरंग्याचे विधान ऐका तुमची जागा तुम्हाला भाजपा दाखवणार पण सत्ता म व्ही आ ची येणार
पोलीस भरतीचे ग्राउंड हे पावसात चालू आहे 17000 हे पोलिसांनी केले हे श्रेय घेण्यासाठी पावसात पोरांना पळवले जात आहे पोरांचे हाल होत आहे
ठोकून काढण्याची भाषा शोभत नाही गृहमंत्री पदावर असणाऱ्याला
फडवणीस हटाव महाराष्ट्र बचाव... वाट लावली आहे या BJP आणि फडवणीस ने महाराष्ट्राची...
ह्यंच्या बोलण्यावरून असं दिसतय लोकसभेच्या निकाला मधून काही हि बोध घेतला नाही फडणवीस चा मी पणा , शहा चा खोटं बोल पण रेटून बोल आणी जनतेला गृहित धरणे
मुळात निवडूनच येणार नाही तर मुख्यमंत्री चा प्रश्नच नाही
Great analysis ❤
105 varun 5
खोटं बोल रेटून खोटं बोल गुजराती......
महाराष्ट्राचे उद्योग पळविणारा
महा युती येणारच नाही
पवार साहेबांवर टीका करून भाजपाने नाचक्की करून घेऊ नये😊 पवार साहेबांचा पक्ष स्वच्छ करून भाजपाने त्यांना महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये उच्च स्थान मिळवून दिले आहे😊 आता जर भाजपा पवार साहेबांना भ्रष्टाचारी म्हणणार असेल तर जनतेचे फक्त मनोरंजन होणार आहे😊 जनतेला एवढं गृहीत धरण्याची हिंमत कशी बरे येते😢
फडणविस मुळेच BJP झोपणार आहे स्क्रीन shot मारून ठेवा
30 मिनिटे शरद पवारांवर शरसंधान केलं तर मग भाजपला त्यांच्या सोबतच युती का करायची होती ?
मतदारांना ग्रुहित धरलंय की EVM ला ?
Khup chan explain karata sir tumi
Me 1st pasun tumala follow up karat ahe
Thanks
.
तुमचे हेतू स्पष्ट झाले
या दोघांना मतदार आता च्युत या बनवणार याचा पोप ट करणार जय शिवाजी
प्रशांत भाऊ चांगला पत्रकार आहेस मात्र एकच बाजू मांडतांना आज काल दिसत असून सद्या चॅनेल अनेक जण बघितले पाहिजे म्हणून भाजप विरोधी भूमिका योग्य नाही....सत्य विश्लेषण करा बाकी काही नाही
भाजपा ने सर्व चॅनल गोदी मीडिया केले असल्यामुळे प्रशांतजी सारखे जनतेचे प्रश्न आणि बाजू घेऊन सच्ची पत्रकारिता करत आहेत. त्यांच्या रूपाने लोकशाहीचा चौथा स्तंभ जिवंत आहे 🇮🇳🚩🙏🏻
Eknumber 👍🏻
सर विषयाची माडणी छान. भाजप तडिपार करु.
BJP hatao ❤
पास नापास म्हणत आहेत, ही काय शाळा नाही, घटनेत स्पष्ट म्हणाल आहे की ज्या पक्षाला 10 टक्के मते मिळतील त्याला विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती करता येते. याचा अर्थ असा की लोकसभेसाठी पास होण्याची आट 10 टक्के आहे. आणि काँग्रेसला त्यापेक्षा जास्त मत मिळाली आहेत
Only Thakre❤❤❤
यांनी आरक्षण दिले तर नंतर कोणी आरक्षण घालविल ना आधी आरक्षण दिले पाहिजे
पूर्वी मी शाळेत लेखनिक म्हणून शाळेत कार्यरत होतो तेव्हा एससी, एस टी, एन टी यांचे प्रमाण जिल्हावार होते।तसे केल्यास आरक्षणाची टक्केवारी बदलून न्याय देता येईल का असा प्रयत्न करावयास करून पहायला हवे
महायुती ने चांगला विपक्ष द्यावा. महाराष्ट्रातील जनतेचे भले होईल. खूपच भले करायचे असेल तर राजकारणच सोडावं bjp ने आणि घंटा, ताट, वाट्या, चमचे बडवावेत सॉरी ठोकून काढावेत.
BJP 50/55जागा विधानसभा मधे चा वर जाणार नाही
हो तेव्हा गरज नव्हती पण आता गरज आहे
400फार कुठे हाय
4 paksh ch sirkar ahe mns pn ahe
राजू पाटील कोणते मंत्री आहेत
105 आले तरी सरकार नाही झालं आता तेही येणार नाही मुख्यमंत्री हा विषय सोडावं लागेल
Good Excelente
👌
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
प्रशांत सर... लोकसभा निवडणुका नंतर ही तुम्हाला wide angle कळला नाही.... महाराष्ट्रातील लोक अमित शहा आणि फडणवीस ला घंटा मोजत नाही...
❤❤❤❤❤
Ha questions rajkiy netyni dyaycha asta.....
एकनाथ शिंदे याना मुख्यमंत्री नही केल तर त्यांचा पक्ष संपून जाईल.
agadi barobar... sharad pawar sahebana criticize karun fayadya peksha nuksan jast zale aahe BJP che... shahane asatil tar tyani te band kele pahije
महाराष्ट्र मधे फडणवीस, मोदी, शहा जेवढे जास्त सभा घेतील तेवढा जास्त फायदा आघाडी ला होणार हे नक्कीच।काहीही करा🎉🎉
मामू देवेंद्र या पुढे कधीच नाही हे नक्की
शिंदे मुळे शिवसेनेचे मत विभाजन भाजपला लाभ होणार
मराठी माणूस हा कोणासमोर झुकत नाही. झुकणारा माणूस नको
छान विश्लेषण!
भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 🚩🚩🚩
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Love u pk
ज्या तरुणांनी bjp चे काम केले त्यांची दखल घेतली जाते का exp स्वतः मी
Bjp hatav maharashtra bachav
Sir,
Mobile recharge je vadhale aahet tyavr konach lksh ch nahi
Sir Ujwal Nikam sadya kuthe disat nahit.
का? भाजपने त्यांना पक्ष प्रवक्तेपदी नेमल्याची बातमी वाचली नाही?...आणी स्वत: सरकारी वकील असुन त्यांनी ती जबाबदारी स्विकारली सुद्धा...यावरुनच अंदाज लावायचा की सरकारी वकील हा किती नि:पक्षपाति असणार ते!
Hyana swapna baghat rahave lagel.tarbujala zop lagat nasel.motha vijay baghayala vat baghavi lagel.❤❤
भाजप च सरकार येणार आहे.
Maharashtra आहे मध्य प्रदेश नाही
Namaskar.. saheb.😂
कोणी काही बोलत असतो केंद्र सरकार टेकु घेऊन सत्ता स्थापन केली चारशे पार कुठे गेलय
BJP...Eknath Shindencha... "Correct Karyakram" karnar
फक्त mva बाकी कोणी नाही
गृहमंत्री असे का म्हणत नाही की घटना दुरुस्ती करून आरक्षण वाढवू।
जातिगत जनगणना होत नाही तोवर प्रश्न सुटणार नाही।
हा विचार करा शरद पवार आणि उद्धव ठाकरे आरशन देतील का ते पहा
एकच ध्येय भाजपचा पराभव
Mahayuti yenarch nahi tyamule mukhyamatryacha prashnach nahi