नवीन हॉस्पिटल उभरण्या पेक्षा सर्व शाळा आणि हायस्कूल ताब्यात गया त्याला हॉस्पिटल तयार करा लाईट आणि फ्यान नवीन आणाची गरज नाही शिवाय सर्व खागी शाळा आमदार खास दर चे आहेत भाडा द्यावं लागणार नाही 🙏🙏🙏🙏🙏
टाटा सारखे देव माणसं आणि आपले भारता मधील कितेक लोकांनीं आपल्या देशाला मदत केली बाहेर देशा मधून ही एवढी मदत होत असताना जर यांना देश नीट चालवता येत नसेल तर सोडून द्या ना सर्व बंगाल मधे कारोणा नाय का तिकडे राजकरण करायला जमत यांना इथे मरतो तो फक्त गरीब माणूस बोलायला गेलो तर खूप काय आहे 😡
भारत हा जागतिक बाजारपेठेचा महत्त्वाचा भाग आहे आणि निश्चितपणे भारताच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा जगभरात घेतला जात असणार. अमेरिकेच्या सरकारमधील ऐक प्रमुख वैद्यकीय सल्लागार जर असा काही सल्ला देतात म्हणजे नक्कीच काही तथ्य असणार.आपल सरकार खुप चांगले काम करतय पण प्रश्न फक्त पोटापाण्याचा नोकरि धंद्याचाच नाही तर जीव वाचवण्याचाही आहे .यात ऐक सुवर्ण मध्य साधावाच लागेल
बाहेर चे लोकांनी उत्तम सल्ला दिला आहे कदाचित आपल्या देशांनी सल्ला पण विकत घेतला असावा बाहेर देशातील लोक सल्ला देताय पण यांना अजून नियोजन कशाला म्हणतात हेच उमजत नाहीय
तू कोण आम्हाला सांगणारा आमच्या इथ शेठ शहा पादले तरी अंधभक्त दिवाळी साजरी करत्यात आमचे शेठ जस म्हणतील तसच आम्ही करणार आमच्या शहा ला पण अजून कोरोना जास्त वाटत नाही
आपण कमेंट मध्ये सहज बोलून जातो नेत्यांना,पण या गोष्टीला आपण जबाबदार आहोत,तेव्हा आपण मत देताना कुठे विचार करतो की आपल्या साठी कोणता उमेदवार योग्य आहे आणि आपल्या जनतेची ,आपल्या गावाची,आपल्या शहराची ,तो आपली मनापासून कामे करेल.माझे एकच म्हणणे आहे की उमेदवार अर्ज भरला की त्याला लगेच सांगायचे की आमच्या गावची कीवा शहराची ही लिस्ट कामाची आहे एवढी पहिले करून दे तरच आम्ही मते देऊ, नाहीतर बहिष्कार. कोणीच मतदान करू नका.बरोबर सगळी कामे मार्गस्थ लागतील.कारण कसे हे लोक जेव्हा निवडून येतात तेव्हा स्वतःचाच खिसा गरम करण्यासाठी फिरतात,गरिबांचा विचार मुळीच करत नाही आणि निवडून आल्या नंतर तोंड पण दाखवत नाही ,म्हणून प्लिज एकत्र या आणि एक चांगला उमेदवार शोधा आणि असा शोधा की त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखे थोडे फार तरी गुण दिसले पाहिजेत तरच या देशाचा या महाराष्ट्राचा विकास होईल एवढ नकी,जय हिंद जय शिवराय,जय महाराष्ट्र,जय भीम.
लॉकडाउन लावाच..! ....पण लॉकडाउन लावण्याआधी या ३ गोष्टी सरकारने जाहीर कराव्यात.. १) प्रत्येकाचे किमान ३ महिन्यांचे विजेचे बिल माफ करा. २) प्रत्येकाला किमान ३ महिने पुरेल इतके तांदूळ, डाळ, मीठ, मसाला, तेल हे घरोघरी पोहचते करा. (किमान खिचडी भात बनवून खाता येईल, पंच पक्वनांची अपेक्षाच नाही) ३) लोकांचे जे काही लोनचे हप्ते सुरू आहेत उदा. गृह कर्ज, वाहन कर्ज, वयक्तिक कर्ज हे सर्व पुढचे किमान ३ महिने माफ करा आणि लोकांचे सिबील स्कोर खराब नाही होणार हेही जाहीर करा. फक्त या ३ गोष्टी जाहीर करा आणि काय करायचा तो लॉकडाउन करा, आम्हाला तरी कुठे हौस आहे जीव धोक्यात घालून बाहेर पडायची. आणि हे सगळं जमत नसेल तर आहे तसं आम्हाला जगू द्या,उगाचच आमच्या अडचणी वाढवू नका. जबाबदारी घेता येत नसेल तर उपदेशाचे डोसही पाजू नका. ✍🏻 एक सामान्य माणूस
भारतात लॉक डाऊन करायला पाहिजे हे सुद्धा जर बाहेरचे लोक सांगणार असतील..भारतातील पुढारी लोक.. नेमकं कोणत्या गोष्टींचा निर्णय घेण्यास समर्थ आहेत..का फक्त टीका करायच्या एकमेकांवर..सगळच चुकीचं चाललंय भारतात!भविष्य खूप धोक्यात आहे भरताच! जनतेला एकच विनंती काळजी घ्या!नियम पाळा! तुमची तुमच्या परिवाराला खूप गरज आहे! बेफिकीर राहू नका. जेवढं जास्त लोकांना गांभीर्य समजून सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करा! घरी बसा अस म्हणणाऱ्या लोकांनी पण कृपया घरी बसा! Sanitizer and mask use every time!
अंथनी च्या बापाचा देश आहे का, आमच्या देशात साल्या नो, करोना पाठवला,भारताच्या नेत्या कडे डोकी नाही, जे हैचं ऐकून ठरवणार काय करायचं. आता बस करा पॉजिटीव्ह विचार करा, म्हणजे लोक नेगेटिव्ह येतील, आणि अनलॉक करा, वेळे चि मर्यादा ठेवा, सगळं सुरळीत होईल,जय महाराष्ट्र 🙏
इतक्या दिवस झोपले होती का सरकार जेव्हा 8000_९००० पेशंट वाढू लागले तेव्हा नाही लावलं आता चले लॉक डाऊन लवयला कशाला लॉकडाऊन लवयच सगळे हॉटेल सुरू सगळ सुरू आहे कोणी पोलिस कर्मचार्यना अडवल तर साहेब हॉटेल मधून पार्सल अनयच बस झाल काम दुसरी कड फिऱ्यचा ,मला एक सांगा भारत मध्ये आयपीएल ची गरज आहे का देश इतक्या भयानक परिस्थिती मध्ये आहे अन इकड आपले पोटे आयपीएल वर पैसे लावत आहेत आयपीएल कसला थोडे तेच पैसे इकड दावाख्यन्यामध्ये लावा थोड कडक lockdown pahije
Sir correct ahe bcoz infection is spreading badly people are taking it lightly to safe your life,family and others members around you it must do Sorry if I'm wrong ❤️🙏🏻 I love you India 🇮🇳❤️🙏🏻
We have international people give India advice on Corona and asking us to take help from everyone.... but then where are Indian advicessary committee board?
एखादा अमेरिकन असा नाही बोलला की lockdown करण्या आधी गरिबांच्या खात्यात पैसे टाका, जे भाड्याने राहतात त्यांचे भाडे माफ करा, light bill माफ करा, मोफत धान्य द्या, आणि मग खुशाल lockdown करा, कशाला लोकांना घाबरवताय, तुम्ही पण ऐक वर्ष lockdown घ्या, मग कळेल
To काय सासरा हाय lockdown बोलायला.. सला देण्या पेक्षा हफ्ते आहेत लोकांचे ते भरा घरातल्या rashn भरून द्या ani लाईट बिल भरा.. म काय आयुष भर lockdown करा हरकत नाय 😠😠😠😠
जेव्हा आम्ही सर्वसामान्य लोक म्हणत होतो की lockdown करू नका तेव्हा मोदी सरकार नी lockdown केला आणि आता आम्ही म्हणतोय आणि खरंच lockdown ची गरज आहे तर हे मोदी सरकार येवढे शांत का बसलेत मला काही समजत नाही...
संपूर्ण लसीकरण हे निवडणूक प्रमाणे प्रत्येक वार्ड व पोलींगभुत आणि मतदान यादी प्रमाणे लस प्रत्येकाला द्यावें असे केले की महाराष्ट्रात कोरोना नियंत्रण येतो .
निवडणूकीसाठी मोदी नी लाॅकडाऊन केला नाही लबाड आहे केंद सरकार उदवसाहेबाना लाॅकडाऊन वरून फडणीस आणि भाजप नेते किती राजकारण करत होते फक्त निवडणूक आणि सत्ता यासाठी प्रयत्न चालू होते
बीजेपी मोदीजी सक्षम आहेत लॉकडौन च्या निर्णय घेण्यासाठी,,,, ह्यांनी आपल्या देशसाठी प्रयत्न करावा ,,,,कांग्रेस आणि साथी पार्टी काढून पैसे मिळत आहेत तर नक्कीच घ्या,,,,70 वर्ष लूट ला आहे आम्हाला.
काय नाही सगळं तुमचे नाटक आहे तुम्हाला असं वाटतं की जर त्याला कसं लुटायचं भाजप उन चांगली काँग्रेसची सरकार आहे आणि माझी विनंती आहे सगळ्या जनतेला याच्यापुढे मत फक्त काँग्रेस ला द्या नाहीतर मोदी सरकार आपली पुरी वाट लावल
नवीन हॉस्पिटल उभरण्या पेक्षा सर्व शाळा आणि हायस्कूल ताब्यात गया त्याला हॉस्पिटल तयार करा लाईट आणि फ्यान नवीन आणाची गरज नाही शिवाय सर्व खागी शाळा आमदार खास दर चे आहेत भाडा द्यावं लागणार नाही 🙏🙏🙏🙏🙏
👍
Ho ... college campus ch khup mothe ahet...tyana smjt nahi ...murkh..
@@neetaspirant9133 मूर्ख हे नाही आपण आहोत यांना मत देऊन🙏 यंदा कोण ही असो🙏
Yes clg chya hostel madhe khup bed padle ahet
हॉस्टेल वापरात घेत आहेत रुग्ण वाढले की तुम्ही म्हटल्याप्रमाणे करायलाच पाहिजे
आमचे सर्व निवडणुका झाल्या की मग पाहु 🤔
Khar bollas bhava
Sahi bole aap
👍🏼
😂😀😀😀
एकदम बरोबर भाऊ
फाऊची तूमचे सगळं बरोबर आहे पण आमच्या कडे दाढी करायला पैसे नाहीओ
🤣😂🤣😂🤣😂🤣😂
😂😂😂😂
Aamchi marji aamhi dadhi karn , naahi kar.
🤣🤣🤣
🤣🤣barobar
टाटा सारखे देव माणसं आणि आपले भारता मधील कितेक लोकांनीं आपल्या देशाला मदत केली बाहेर देशा मधून ही एवढी मदत होत असताना जर यांना देश नीट चालवता येत नसेल तर सोडून द्या ना सर्व बंगाल मधे कारोणा नाय का तिकडे राजकरण करायला जमत यांना इथे मरतो तो फक्त गरीब माणूस बोलायला गेलो तर खूप काय आहे 😡
Tumhala ky lokdown khu vato ka naka kru lokdown anyata mansa marun jail
Correct
भारत हा जागतिक बाजारपेठेचा महत्त्वाचा भाग आहे आणि निश्चितपणे भारताच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा जगभरात घेतला जात असणार. अमेरिकेच्या सरकारमधील ऐक प्रमुख वैद्यकीय सल्लागार जर असा काही सल्ला देतात म्हणजे नक्कीच काही तथ्य असणार.आपल सरकार खुप चांगले काम करतय पण प्रश्न फक्त पोटापाण्याचा नोकरि धंद्याचाच नाही तर जीव वाचवण्याचाही आहे .यात ऐक सुवर्ण मध्य साधावाच लागेल
Barobar aahe tumch pan he tya fadnvis la kon sangnar sarkha madhe madhe yeun kahitari tika kartoch mukhyamantri war
बाहेर चे लोकांनी उत्तम सल्ला दिला आहे कदाचित आपल्या देशांनी सल्ला पण विकत घेतला असावा बाहेर देशातील लोक सल्ला देताय पण यांना अजून नियोजन कशाला म्हणतात हेच उमजत नाहीय
तू कोण आम्हाला सांगणारा
आमच्या इथ शेठ शहा पादले तरी अंधभक्त दिवाळी साजरी करत्यात
आमचे शेठ जस म्हणतील तसच आम्ही करणार
आमच्या शहा ला पण अजून कोरोना जास्त वाटत नाही
😂bhai
Bhawa bhaktacha gandila Corina zala pahije
Aata bhkt mhntil aamcha antargat vishay
😂😂😂😂
@@winnerskatta 😂
Lockdown म्हटलं की आमचं सरकार लगेच लावते.लसीकरण फास्ट करावे म्हटल की नाही जमत.
Barobar
@@prachimane8262 barobar 👍
आता पर्यंत काय वूपटली का की फक्त राजकरण करत बसले हे आरे गरिबांचा विचार करा
ह्या लोकाना काही पडल नाही गरिबाच
२ मे ला बंगाल निकाल आला की लागणार
😁😁😁🤣🤣🤣
Bjp harnar lockdown lagnar😂😂😂
Nakki ??
@@MultiBluffmaster007 chal haad
Barobar bjp harli ki lockdown lagnarch
Yes 101% yes
ठाकरे सरकार बाहेरच्यांना वेळ आली सांगायची ,की lockdown करा...
आमची एक विनंती आहे की कर्जाचे हप्ते बंद करा..कडक lockdown करा..गोरगरिब वाचतील...🙏🙏🙏
Bankche interest rates kami kara.gharchey kimti var government ne control Kel pahije.
Agadi brobar aahe bhau,, Ghar bhade,,lon hapte,,, raashan,,bharun dya,,aani lava,, lokdawun tumcya,,aayca,,cina,,fatustava,,,
आपण कमेंट मध्ये सहज बोलून जातो नेत्यांना,पण या गोष्टीला आपण जबाबदार आहोत,तेव्हा आपण मत देताना कुठे विचार करतो की आपल्या साठी कोणता उमेदवार योग्य आहे आणि आपल्या जनतेची ,आपल्या गावाची,आपल्या शहराची ,तो आपली मनापासून कामे करेल.माझे एकच म्हणणे आहे की उमेदवार अर्ज भरला की त्याला लगेच सांगायचे की आमच्या गावची कीवा शहराची ही लिस्ट कामाची आहे एवढी पहिले करून दे तरच आम्ही मते देऊ, नाहीतर बहिष्कार. कोणीच मतदान करू नका.बरोबर सगळी कामे मार्गस्थ लागतील.कारण कसे हे लोक जेव्हा निवडून येतात तेव्हा स्वतःचाच खिसा गरम करण्यासाठी फिरतात,गरिबांचा विचार मुळीच करत नाही आणि निवडून आल्या नंतर तोंड पण दाखवत नाही ,म्हणून प्लिज एकत्र या आणि एक चांगला उमेदवार शोधा आणि असा शोधा की त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखे थोडे फार तरी गुण दिसले पाहिजेत तरच या देशाचा या महाराष्ट्राचा विकास होईल एवढ नकी,जय हिंद जय शिवराय,जय महाराष्ट्र,जय भीम.
संपूर्ण लॉकडाऊन लावा आणि घरोघरी लसीकरण करा
Barobar
Right
बरोबर
Right
Correct
Lockdown करा 2 महिना करा पण एक गोष्ट करा की ते म्हणजे तुमचं America देश विकून India या ला पैसे पाठवा
लॉकडाउन लावाच..!
....पण लॉकडाउन लावण्याआधी या ३ गोष्टी सरकारने जाहीर कराव्यात..
१) प्रत्येकाचे किमान ३ महिन्यांचे विजेचे बिल माफ करा.
२) प्रत्येकाला किमान ३ महिने पुरेल इतके तांदूळ, डाळ, मीठ, मसाला, तेल हे घरोघरी पोहचते करा. (किमान खिचडी भात बनवून खाता येईल, पंच पक्वनांची अपेक्षाच नाही)
३) लोकांचे जे काही लोनचे हप्ते सुरू आहेत उदा. गृह कर्ज, वाहन कर्ज, वयक्तिक कर्ज हे सर्व पुढचे किमान ३ महिने माफ करा आणि लोकांचे सिबील स्कोर खराब नाही होणार हेही जाहीर करा.
फक्त या ३ गोष्टी जाहीर करा आणि काय करायचा तो लॉकडाउन करा, आम्हाला तरी कुठे हौस आहे जीव धोक्यात घालून बाहेर पडायची.
आणि हे सगळं जमत नसेल तर आहे तसं आम्हाला जगू द्या,उगाचच आमच्या अडचणी वाढवू नका. जबाबदारी घेता येत नसेल तर उपदेशाचे डोसही पाजू नका.
✍🏻
एक सामान्य माणूस
खुप छान माहिती मांडली तुमचे विचार बरोबर आहेत
खरं बोललात
तुला माफ करतील तू जावई दिसतोस सरकार चा
@@Sam-qy2rf हो मी जावई आहे सरकारचा
मतदान करतो हक आहे माझा भाऊ का झोबल्य तुम्हाला
रतन टाटा यांनाच पंतप्रधान होन्याचा हक्क आहे. त्यांच्या एव्हढा देशप्रेमी मी माझ्या हयातीत पाहिला नाही.
यावर तुमच मत काय आहे.
लावा लवकर lockdown खूप जीव वाचतील.
नुसते निर्बंध लावून लोक ते पाळत नाहीत.
Batober
👍👍👍👍💯
Company band kara agodr
@@sndesh.badve_4511 Right.
Yes
मोदी ला हे कधी कळणार. मोदी स्वतःच सभा घेत हिंडतोय.
में मध्ये नाही १३एेपरील पासून लाॅकडाऊन आहे तुला माहीत नाही वाटत बाई
Yalaa Lockdown naahi mhanat, saglech tar suru aahe.
MIDC chalu aahe
@@aryanshah2925 The t bandach paahije.
फुकट सल्ला
याला कोणी विचारला
आमच्या कडे नालायक लोक बसलेत सत्तेवर चहा valaa
😂😂😂😂
😂
😜😜😜😜
हा निर्णय एका क्षणात घेऊन चालत नाही,140 करोड लोक आहेत आपल्या देशात..lockdown केलं की बरीच लोक उपाशी मरतील त्याचीही काळजी घ्यावी लागते
मंदिरातील मशिदी मधील सर्व धार्मिक स्थळाने पैसे जप्त करा आणि ते पैसे वैद्यकीय सेवेला लावा
आनी आमदार खासदार नगरसेवक सरकारी कर्मचारी प्रोफेसर मंत्री यांचे पैसे चा लोंचा घालतो काय ?
अशाच लॉक डऊन राहिला तर वर्ष भर असाच कोरोना राहील त्यापेक्षा अत्यन्त कडक 15 दिवस लॉक डुन लावून घरोघरी लसीकरण करा
घरोघरी जाऊन लसीकरण शक्य नाही घरोघरी जाऊन फक्त मत मागितली जातात
अमेरिकेत लक्ष घाल फौजी
अमेरीकि कंपन्या भारतात येन्यासाठि भारतीय व्यापारी संपवन्याच शडयंञ तर नाहि ना ?
तुजी आई अमेरिका ला घाल शेमन्या
बरोबर खुप वाईट होईल परिस्थिती. खूप हुशार शास्त्रज्ञ आहेत हे.
भारतात लॉक डाऊन करायला पाहिजे हे सुद्धा जर बाहेरचे लोक सांगणार असतील..भारतातील
पुढारी लोक.. नेमकं कोणत्या गोष्टींचा निर्णय घेण्यास समर्थ आहेत..का फक्त टीका करायच्या एकमेकांवर..सगळच चुकीचं चाललंय भारतात!भविष्य खूप धोक्यात आहे भरताच! जनतेला एकच विनंती काळजी घ्या!नियम पाळा! तुमची तुमच्या परिवाराला खूप गरज आहे! बेफिकीर राहू नका. जेवढं जास्त लोकांना गांभीर्य समजून सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करा! घरी बसा अस म्हणणाऱ्या लोकांनी पण कृपया घरी बसा! Sanitizer and mask use every time!
इथं ट्रॅफिक जाम होतंय फाऊजी पुण्यात ☠️☠️
🤣🤣🤣🤣🤣🤣
सुनिल भाऊ खरं आहे संध्या लाॅकडाऊन चालू असताना पुण्यात ट्रॅफिक जॅम होतं आहे.
फौजी सगळं खरं आहे पण निवडणुका संपू द्या
त्याला मानावं कि माझे घर भाडे आणि बँकेचे हप्ते भर मग करायचा असेल तर कर
जागृत देवस्थान आसताना कोवीड सेंटर, मोठे हाॅस्पीटल ची गरज नाही
अंथनी च्या बापाचा देश आहे का, आमच्या देशात साल्या नो, करोना पाठवला,भारताच्या नेत्या कडे डोकी नाही, जे हैचं ऐकून ठरवणार काय करायचं. आता बस करा पॉजिटीव्ह विचार करा, म्हणजे लोक नेगेटिव्ह येतील, आणि अनलॉक करा, वेळे चि मर्यादा ठेवा, सगळं सुरळीत होईल,जय महाराष्ट्र 🙏
इतक्या दिवस झोपले होती का सरकार जेव्हा 8000_९००० पेशंट वाढू लागले तेव्हा नाही लावलं आता चले लॉक डाऊन लवयला कशाला लॉकडाऊन लवयच सगळे हॉटेल सुरू सगळ सुरू आहे कोणी पोलिस कर्मचार्यना अडवल तर साहेब हॉटेल मधून पार्सल अनयच बस झाल काम दुसरी कड फिऱ्यचा ,मला एक सांगा भारत मध्ये आयपीएल ची गरज आहे का देश इतक्या भयानक परिस्थिती मध्ये आहे अन इकड आपले पोटे आयपीएल वर पैसे लावत आहेत आयपीएल कसला थोडे तेच पैसे इकड दावाख्यन्यामध्ये लावा थोड कडक lockdown pahije
तोच सल्ला आधी तुझ्या अमेरिकेला दे. तिथे हालत भारतापेक्षा बेकार आहे
भारत देश में लॉक डाउन की जरूरत है,,,ये सच है
Result lagu dya bangal cha.. Lockdown लावायला सांगायची गरज पण पडणार नही..
fauji cha kai aiku naka tyala mahit nai ki ikade lockdown chalu ahe to pan kadak
Te amchya MH madhunach aahe
आयची पूच्ची यांच्या ऐकदाच करा न काय करायच ते.... लाॅक डाऊन च्या नावाखाली फक्त गरीब लोकांचे काम धंदे बंद आहेत... बाकी सगळ चालूच आहे
..
Sir correct ahe bcoz infection is spreading badly people are taking it lightly to safe your life,family and others members around you it must do
Sorry if I'm wrong ❤️🙏🏻
I love you India 🇮🇳❤️🙏🏻
आमच्या देशाची लोखसंख्या निम्मी झाली की आमचे आदरणीय पंतप्रधान lockdown लावायचा विचार करतील
MIDC च काय? ते बंद होत नही तोपर्यंत पेशंट कमी होणार नाही.
याचा फायदा अमेरिका घेणार...
Right
हा संपूर्ण लॉकडाऊन करा , म्हणजे इकॉनॉमि ला परत घोडा लागतोय , आणि हे बिजनेस करायला मोकळे .
बरोबर आहे
ह्या तात्यांना आपले emi भरायला लावा आणि मग खुशाल lockdown करा, ह्यांच्या बुढाखालचं काय जातंय म्हणायला, मीडिया पण अशा गोष्टीकडे अजिबात लक्ष नाही देत
एकदम बरोबर गोष्ट बोलले भाऊ
आमच्या भिकारी राजकारणी लोकांना मतदान महत्वाचे आहे.. जनतेच्या जिवा पेक्षा..😡😡😡😡😡
Right now
संपूर्ण लाकडाउन करा. आणि कर्जाचे हप्ते 1महिना बंद ठेवा....गरीबांचे धंदे बंद आहे कूटून पैसे भरणार ते......
Mr.modi pls do something
उदया च्या 5 राज्याच्या निकालावर अवलंबून आहे.2 मे नंतर त्या वर नक्कीच निर्णय होणार
चार लाख पेशंट घावतात तरी हे झोपलेत यांना बंगाल .आसाम .हे जिंकायचा आहे वाट लावली या मोदिंनी शहा तर कूठ गायब झालाय भवतेक EVM च सेटिंग करत असेल
पोलीस च्या मदतीसाठी मिलिटरी फोर्स बोलावली पाहिजे. पब्लिक ने स्वतःच कर्तव्य समजलं पाहिजे.1 चूक करेल, पण 1000 जणांना भोगाव लागेल.
आता मतदान जाले आहे ना तर करा पूर्ण लोकड़ोंन 1 वर्ष करा कस आहे की तुमचा कड़े पैसा आहे लोक काय खानार आहे अरे आता
भारतात संपुर्ण lockdown हे एक आंतररष्ट्रीय कट रचला जातोय भारताच्या अर्थ्यवस्थेसाठी धोका आहे अति शिग्र केंद्रानं या बाबतींत निर्णय ग्यावे.
We have international people give India advice on Corona and asking us to take help from everyone.... but then where are Indian advicessary committee board?
कुंभमेळा होणार लशिकरणाचा हे नक्की, त्यातून प्रचंड लागन होणार, म्हणून pre अपॉइंटमेंट व time स्लॉट ने लस द्यावी. तिरुपती दर्शना प्रमाणे.
अहो,तुम्ही आता पर्यन्त आमच्या मोदींचा सल्ला घेत होतात
अमर अकबर अँथनी
लसीकरण चि guaranty आहे का ह्याचा side इफेक्ट होणार नाही, ह्याची जबाबदारी Corona vaccin Company पण घेईना
मुरकाचे लक्षणे अमेरिका म्हणते चीन म्हणते आस्ट्रेलिया म्हणते पाकिस्तान म्हणते जपान म्हणते लाकडावुन या देशात. आहे. का आणि कीती दिवस होता
आमच्या कडे राजकारण चालु आहे आणि सगळ्यात जे कार्यकर्ते आहे ते मुर्ख आहे ते हानले पाहिजे एकदा yz कार्यकरते
तरी सुद्धा वर्षा Gaikwad chya डोक्यात पेपर चा खुल भरलाय येडीच बाई आहे ही तर.
बरोबर बोलतात अँथनी फावची
अहो लावयचाच आहे!!!
पण पश्चिम बंगाल मधिल निवड़नूक निकाल आले की बघू.
वर्ष भर लॉक डाऊन करून काही नाही झाले........... आत्ता काय होणार ......
आमच्या देशात लोकसंख्या कमी करायची आहे म्हणून देशात लॉकडाउन करीत नाहीये दाढ़ी वाले बाबा।
कोन हा आला आता नवीन याचीच कमतरता होती
Right mala pan asa watat aahe
Kaha kaha se media aati hai
तू सल्ला देणार का आम्हांला
लाँकडावुन केलच पाहीजे बरोबर आहे
पश्चिम बंगाल च्या निवडणुका झाल्यावर हे तर होणारच होते..
ही जगू देणार नाहीत.
एखादा अमेरिकन असा नाही बोलला की lockdown करण्या आधी गरिबांच्या खात्यात पैसे टाका, जे भाड्याने राहतात त्यांचे भाडे माफ करा, light bill माफ करा, मोफत धान्य द्या, आणि मग खुशाल lockdown करा, कशाला लोकांना घाबरवताय, तुम्ही पण ऐक वर्ष lockdown घ्या, मग कळेल
आमची निवडणूक चालू आहे... आमचे पंतप्रधान काही हि टेश्नन घेत नाही
लावा लॉकडाऊन लावा गरीबांना मारा
वरून देव जरी येऊन बोले की लॉकडाऊन करा तरी पण आपले pm आणि cm लॉक डाऊन करणार नाही
मुळात लोक सुधारल्या तयार नाही सगळे माकड सारखे मोकळे फिरतात
👍👍It's our Internal Matter
सल्ले देताय तसे पॅकेज पण जाहीर करा अमेरिकन सल्लागार
To काय सासरा हाय lockdown बोलायला.. सला देण्या पेक्षा हफ्ते आहेत लोकांचे ते भरा घरातल्या rashn भरून द्या ani लाईट बिल भरा.. म काय आयुष भर lockdown करा हरकत नाय 😠😠😠😠
जेव्हा आम्ही सर्वसामान्य लोक म्हणत होतो की lockdown करू नका तेव्हा मोदी सरकार नी lockdown केला आणि आता आम्ही म्हणतोय आणि खरंच lockdown ची गरज आहे तर हे मोदी सरकार येवढे शांत का बसलेत मला काही समजत नाही...
आजुन वेळ नाही पंतप्रधान ना
Kas honar bangal madye rally kadat hota tyaveli mahiti nhavta ka
Tumcha iiii cha puchhila kra lock down Tv9 valyno😣😣😣😣
😅😅😅😅 bahu 😜
संपूर्ण लसीकरण हे निवडणूक प्रमाणे प्रत्येक वार्ड व पोलींगभुत आणि मतदान यादी प्रमाणे लस प्रत्येकाला द्यावें असे केले की महाराष्ट्रात कोरोना नियंत्रण येतो .
निवडणूकीसाठी मोदी नी लाॅकडाऊन केला नाही लबाड आहे केंद सरकार उदवसाहेबाना लाॅकडाऊन वरून फडणीस आणि भाजप नेते किती राजकारण करत होते फक्त निवडणूक आणि सत्ता यासाठी प्रयत्न चालू होते
Brobr jyoti
त्या भाऊजी ला सांगा निवडणूक चालू होत्या तेव्हा झोपला होता का?
पहिले आम्हाला आमची खुर्सी बघू दया नंतर बघू काय करायच
Self announced Scientist Mr. Modi.....
Where is Make in India, Aatmnirbhar Bharat??????????
2 में मत करना है उस हिसाब से 😠😠😠😠
असच चालू राहील त बाहेर चे देश पण मदत नाही करणार
Midc Band Kara Forarichayano
Brobr bhau🤣👌
😄😄😄😄
😀😀😀
😃✌️
Ekdam barobar
बीजेपी मोदीजी सक्षम आहेत लॉकडौन च्या निर्णय घेण्यासाठी,,,, ह्यांनी आपल्या देशसाठी प्रयत्न करावा ,,,,कांग्रेस आणि साथी पार्टी काढून पैसे मिळत आहेत तर नक्कीच घ्या,,,,70 वर्ष लूट ला आहे आम्हाला.
काय नाही सगळं तुमचे नाटक आहे तुम्हाला असं वाटतं की जर त्याला कसं लुटायचं भाजप उन चांगली काँग्रेसची सरकार आहे आणि माझी विनंती आहे सगळ्या जनतेला याच्यापुढे मत फक्त काँग्रेस ला द्या नाहीतर मोदी सरकार आपली पुरी वाट लावल
Lock down kara Ani doctor lok
Rajniti lok paise kamva aani amhala
Banva ajun garib 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
तू हो की डॉक्टर
मोदी सरकार सर्वात अपयशी सरकार...अजिबात गंभीर नाही