अशोक सराफ व रंजना हयांनचे बददल ऐकले होतै रविंद्र महाजनींन बददल कधीही काहीही चुकीचे ऐकले चे आठवत नाही , एवढे अगदी खरे कि मराठी सुष्टीतील एकमेव देखणे अभिनेते होते रविंद्र जी
गश्मिर च्या. खुलाश्या मुळे जेव्हडी सहानुभूती तुम्हाला मिळाली होती त्याच्या कितीतरी पटीने तुमचा राग सर्व चाहत्यांना येत आहे. रवींद्र महाजनी मराठी सीनेमाचे नावाजलेले अभिनेते होते विनाकारण त्यांची बदनामी करत आहेत
रवींद्र महाजनी आणि रंजना यांची चर्चा कधी च नव्हती काही पण अशोक सराफ आणि रंजना यांना लगन करायचं होते अशी चर्चा होती नक्की काय माहिती पण महाजनी कुठे नव्हते हे खरे
अफेयर नव्हते पण रंजना म्हणाल्या होत्या रवींद्र महाजनी सरांना आपण तुमच्या बायको ला विश्वासात घेऊन अफेअर चे नाटक करु मग खूप चित्रपट मिळतील आपल्या ला हे लिहले आहे पुस्तकात पण बायको ने खरच गृहीत धरले पण असेल या दोघांचे अफेअर असतील म्हणून पण तसे काही नव्हते. अशोक सराफ आणि रंजना यांचे होते हे समजले होते.
ती बाई आणि तिचा मुलगा .हे दाखवायचा प्रयत्न करतात. सर किती वाईट होते .तरी आम्ही राहत होतो .तसल्या परिस्थिति मध्ये .तर ही बाई शिकलेली होती तर जमत नव्हत तर घटस्फोट घ्याचा .कशाला बदनामी करते. नवरेयाला एक कॉल करत नव्हती . नवरा मेला तरी हीला माहीत नाही. किती ग्रेट बाई आहे. हीला एकादा पुरस्कार दया. पुस्तकाच्या निमित्ताने .😅😅
अहो काहीही असे बोलू नका. रवींद्र महाजनीच लपड नव्हत. ते अशोक सराफ आणि रंजना यांच होत. खरच अस झाल असत तर दोघेही खूप छान जीवन जगले असते.अस वाइट मरण त्यांना आल नसत.
अरे तूम्ही लोक काय बघायला गेला होता का आणि लफडे काय कसला शब्दप्रयोग करताय 😡 कशावरून रंजना मॅम आणि अशोक मामाच प्रेम असेल त्या इतक्या अप्रतिम सौन्दर्यांची खाण त्या त्यांच्या प्रेमात पडल्या असतील मला नाही वाटत.
त्यांच्यावर कुणीही प्रेम करावे असेच होते सर पण बाई एक सांगू का तुम्ही खुप कम नशिबी निघालात ईतका देखना रुबाबदार जोडीदार असून ही तुम्हाला त्यांची कदर नव्हती आणि आता पुस्तक लिहून काय उपयोग😢
सूर्य लांबच्या लोकांना जरी प्रकाश देत असला तरी जवळ राहणाऱ्यांना त्यांचा जाळ सहन करावा लागतो . ते लोकांसाठी हिरो होते, बाहेर चांगले चांगलेच वागणार.. घरात राहणारी व्यक्ती जरे आपले आई वडील, आपली पत्नी, मुलेबाळे आपल्याला आतून बाहेरून ओळखतात.. इतरांना ते कंगोरे माहीत नसतात. कितीही ओरडुन सांगितले तरी पटत नसतात. पटले तरी विश्वास ठेवायचा नसतो, ठेवला तरी ते खोटं खोटच भुल घालणारे बरे वाटते.. इतका सुंदर हिरो, त्याची बायको तितकीच सुंदर असावी, तो कायमच हँडसम दिसावा, अगदी तो संडासला जाताना पण त्याने तयार होऊन जावे ही इतर फॅन्स ची अपेक्षा असते.. तो घरात कसा असतो याचा त्यांना काहीही देणंघेणं नसते.. खरे पचवायला ताकद लागते.. हिरो आहे तो असकासा वागत असेल ? त्याची बायकोच खोटं बोलत असेल . ते जिवंत होते तेव्हा का नाही बोलली ? तर अश्या लोकांच्या विरोधात उभे राहायला हिंमतच होत नाही. शिवाय लोक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत हा भागच वेगळा . पण तो (खासकरून नवरा ) कितीही वाईट असला तरी पत्नीचा 1 कोपरा त्याच्यासाठी रिकामा असतो, बरेवाईट दिवस त्यसोबत बघितलेले असतात.. पण म्हणून त्याचा विक्षिप्तपणा सहन करणे कोणालाच शक्य नसते.. माधवी मॅडम बरोबर सध्या तेच चाललेय.. आयुष्याच्या शेवटच्या वळणावर ते एकटे राहत होते.. आई मुलगा आणि सून यांच्याबरोबर राहत होती यातच सर्व आले.. त्या बाईने इतकी वर्ष सहन केले त्यांना.. आता तरी मोकळा श्वास घ्यावा म्हणू ती मुलाबरोबर राहत होती . आणि काम असताना ते इतके विक्षिप्त होते तर म्हातारपणी ते तर अशक्यच वागत असतील.. सर्वांनी एकत्र राहून सर्वांनी दुःखी होण्यापेक्षा वेगळे वेगळे राहिल्याने प्रत्येकाला आपापली जागा मिळेल आणि सर्व जण थोडे थोडे सुखी होतील या अपेक्षेने सर्व जण स्वतःच्या सोईने राहत होते.. That's it..
अहो महाशय ....! 😡रूपवान आणि देखणं रूप मीठ लावून काय चाटायचे काय असल्या नवऱ्याचं ? हेकट , तरकटी स्वभावाचा नवरा .😡 आयष्यभर या मातेला आणि तिच्या पुत्राला त्रास झाला . लहानवयात त्या पुत्राने वडिलांचे कर्ज फेडले आहे . जिवंतपणी भरपूर त्रास आणि मेल्यानंतर ही तुमच्या सारख्या नीतीशुन्य लोकांचा त्रास फार काय तर उचलली जीभ आणि लावली टाळ्याला ....
Pustaka madhe tyani kiti sangarsh kela ahe yavarun aaj kalchaya muline shikanya sarkhe ahe fakt dekhna asun upyog nahi tya sansarla tikun thevne pan upyogache asate te madhavi madam ne kele ahe ❤👍
असे मुळीच नाही दोघेही कलाकार म्हणुन एकमेकांचा आदर करणारेच होते.प्रत्येक व्यक्ति स्वतःच जास्त नुकसान कधीच करणार नाही आणि जिवंत अभिनय काय असतो ते अशा ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकारांकडे पहावे.आपल्याच मराठी कलाकारांच्या आयुष्यावर बोलण्याचा अधिकार कुणालाच नाही.
जे कोणी वाट्टेल तशी कमेंट करतायत, त्या सर्वांनी अगोदर नीट शांतपणे ऐकून तर घ्या माधवी ताईंनी काय सांगितलंय ,वरील हेडींग चे शब्द वाचून काहीही बोलतायत . अहो प्रेक्षक जण हिरो सुद्धा प्रथम एक माणूस आहे आणि त्याच्यात सुद्धा चांगले आणि वाईट गुण असणाराच की .माधवी ताईंनी दोन्हीही गोष्टींचा चांगला उलगडा केलाय .आणि तो उलगडा सुद्धा जनतेमुळेच करावा लागला .रवींद्र महाजनी जेव्हा गेले तेव्हा किती आई आणि मुलावर चिखलफेक केली सर्वांनी .तेव्हा जर कोणी काही बोलले नसते तर गश्मीर महाजनी यांना खुलासा करण्याची वेळच आली नसती.अहो सिनेमा मध्ये काम करणारेही हिरो असो किंवा हिरोईन ती ही आपल्यासारखीच माणसे आहेत ,त्यांनाही चांगले वाईट सुख दुःख असणारच ना .दिसायला छान असलेले वागायलाही छानच असतील असं नाही ना .आपण प्रेक्षकांना मात्र त्यांच्या आयुष्यात डोकवायची सवय असते .
मी काही दिवसाआधी वाचले होते की अशोक सराफ.व रंजना मध्ये जवळीक होती ती ते व्यक्त करत नव्हते हे सोबत काम करणार कलाकार, ,कर्मचारी याना दिसत होते.पण अपघाता नतर चित्र बदलले.
आता हे नसतं बोलून काय मिळतय तुम्हाला? ... उगाच आणि रंजनाला पण आता मेल्यावर दोष देताय? हे ऐकल्यावर रंजनाच हवी होती त्यांच्या आयुष्यात. असं वाटतय. काय माधवी ताई, आता तरी असं वाईट बोलू नका हो... ते काय परत येणार नाहीत आता . सगळंच वाईट वाईट काय बोलून राहीलात? कुठे कणभर पुण्य असेल तर या खोटं बोलण्यामुळे पापच लागेल. इथेच करायचं आणि इथेच भोगायचं. थांबवा हे सगळं...
खर खोटं करायला रंजना आणि रवींद्र महाजनी दोघे ही आता नाहीत तर कशाला बदनामी करायची झालं आता संपला की सगळं शिळ्या कढीला आता कशाला उकळावतंय अशोक सराफ आणि रंजना यांच प्रेम होतं असं ऐकलं होतं रवींद्र महाजनी या फ्रेम मध्ये कधी आले 😮😮😮😮
अशोक सराफ यांच्या व्यतिरिक्त रंजना यांचे नांव कोणत्याही कलाकारासोबत जोडले गेले नव्हते... आणि या पुढे ही ते कधीही जोडले जाणार नाही..... रविंद्र महाजनी हे मराठी चित्रपट सृष्टीतील अत्यंत देखणे आणि उत्तम अभिनेता होते....चौथा अंक विकण्यासाठी रंजना-रविंद्र सर यांची बदनामी थांबवा..... दोघेही या जगात नाहीत...ते त्यांची बाजू मांडू शकत नाहीत......
आणि तुम्ही ही अशोक सराफ बरोबर नाव जोडणं बंद करा त्यांच्यात नसेल तसे काही. आणि राहिला विषय रवींद्र सर आणि रंजना मॅम चा तर त्यांची जोडी प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरली होती आणि अजूनही आहे त्यांनी दोघांनी लग्न केल असतं तर पुढचं सगळं टळलं असतं कदाचित आणि ते सुखी झाले असते.
आता दोघेही नाहीत..लोकप्रिय जोडी म्हणून रसिकवर्ग रवींद्र महाजनी व रंजना जोडी खूप छान, सुंदर वाटत होती आवडत होती . म्हणूनच दोघांवर काहीतरीच आरोप करत आहेत. हा डाव आहे . रंजना देशमुख ह्या संपल्या.. रवींद्र महाजनी ही संपले.. दोघांचाही दुर्दैवी अंत. पण...रसिकांच्या मनावर ती दोघेही अभिनयातील विक्रमादित्य म्हणून , देखणी जोडी म्हणून अधिराज्यच गाजवणार.. रंजना देशमुख यांचा विश्वासघात झाला , का झाला , कोणामुळे ? हे जगजाहीर आहे. रंजना देशमुख व रवींद्र महाजनी ही जोडी फक्त पडद्यावरील.. आयुष्यातील जोडीदार हा रंजना देशमुख मनातील दुसराच होता... अपघातानंतर न फिरकणारा.. त्यांचे तोंड ही पाहिलं नाही आणि आपलं तोंड ही दाखवलं नाही . ते ही सर्वांनाच ज्ञात आहे. मित्र म्हणून म्हणायचे , नुसती चिखलफेक चालू ..काय मिळणार काय माहीत ?..
@@surekhaskitchen2085खरंच मलाही असच वाटतं रंजना मॅम बरोबर लग्न व्हायला पाहिजे होत. मला वाटतंय यांची बायकोच यांच्या वर संशय घेत असतील म्हणून भांडण होत असेल
खरंय ..माधवीताई अती सहनशील नवर्याच्या निधनानंतर त्यांना बेलाव लागत ईहे कारण लेकांनी त्यांना दोघांना खुप खुप दुषण दिली ...त् गेलेत त्यांच्या मग्रुरीने पण निष्पाप मायलेक बोलणी खात आहेत ..हे फार विचित्र आहे ..
माधवी ताई मला असं वाटतं... जे काही चांगलं वाईट आयुष्यात घडलं ते तुम्ही रविंद्र महाजनी हयात असताना बोलला असता तर बरं झालं असतं.. रविंद्र महाजनींनी शेवटचे काही वर्ष एकटं राहणं पसंत केलं होतं. त्याकाळी त्यांची मनस्थिती कशी होती माहित नाही.. त्या शेवटच्या दिवसात कदाचित त्यांना guilty feel ही झालं असेल... माणूस जेव्हा एकटा राहतो तेव्हा तो स्वत:चा पुर्ण अभ्यास करू शकतो..कदाचित आयुष्याच्या ह्या शेवटच्या टप्प्यावर त्यांना स्वत:च्या काही चुकांवर तुमची माफी ही मागितली असती... तुम्हा दोघांचे एकमेकांवर नितांत प्रेम होते म्हणूनच तुमचे नाते टिकून राहिले... फक्त मला असं वाटतं की आता ...... भले बुरे ते घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर... जरा विसावू या वळणावर ..... या वळणावर...
Te na purn pane kaltay ki gashmir aani tyachya aaila lokani je kahi bole tyacha badala ghyaycha aahe pan as vatat ki yach sanshayi vruttichya astil mhanun te vegle zale tr kadhich kh vaet bolale nh aani kiti vaet boltat ya pan tumch kahi koni eknar nh tumhi doghahi wrong aahat
रविद्र महाजनी यांना अभिनय करताना सुद्धा या सशयी माधवी बाईची भिती वाटल असेल कदाचित तोही परिणाम रविद्र महाजनी वर झाला असेल सतत बाई कटकट करित असेल तर त्यांनी एकटे पणाला आपलस केले
असे चुकीचे बेालु नका हो...मायलेक दोन्ही समंजस होते त्यामुळेत कुणालाच महाजनींच वास्तव कधीच कळलं नाही ..नाहीतर मुलगा यशस्वी व कर्तबगार असुनही व नवरा संशयावरून मारहाण करीत असुनही कधी घटस्फेाट घेतला नाही ...जेव्हा मित्र म्हणे ही गश्मिरची मुलाखत बघितली तेव्हा सत्य समजले ..नाहीतर मीपण खुप गैरसमज केले होते मायलेकांबद्दल ...😯
हे आईं आणि मुलगा फक्त सहानुभूती मिळावी म्हणुन लिहीत आहेत. कारण रवींद्र महाजनी चे नाव कधीच रंजना बरोबर जोडले नव्हते. उलट रविद्र महाजनी मुळेच हा गशमिर पुढं आला. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण असा हा प्रकार चालू आहे आईं आणि मुलाचा
समोर बोलायला गोष्टी खर्या असाव्या लागतात. रचून सांगायच्या गोष्टी आणि सहानुभूती मिळवायची . आपण तेवढेच योग्य हे सिद्ध करायचं. श्शी!!!. हीच्या असल्या स्वभावाला कंटाळूनच ते एकटे राहीले असावेत.
मुलाखतकार विचारतो कसा.. रविंद्र महाजनींनी बरेच उद्योग केले म्हणे... त्यावर ही बाई हसून म्हणते, हो.. बरे वाईट सगळे उद्योग केले.. थोडक्यात या बाईने पुस्तक लिहिले तेही सरांची बदनामी करण्यासाठी आणि मुलाखती दिल्या घेतल्या त्याही त्यांची बदनामी करण्यासाठीच
का चाललात? - तुम्ही आलात म्हणून जरा थांबा ना - का? - वा छान दिसतंय् ! - काय? हे रूप भिजलेलं - आणि ते पहा - काय? अन् तुमचं मनही भिजलेलं - कशानं? प्रेमानं प्रेमानं प्रेमानं
Madhavi swatah refuse karat ahet ki Mahajaninch kuthe affair hota. . .Ani loka neet aikun ani samjun n gheta ghaine tyancha atyalp buddhich pradarshan karun react hot ahet. 😂 hasava ka radavs kalat nahi. ..purna video bagha samjun ghya mag bola ki ...🤦♀️ kathin ahe re baba...
बापरे खुपच महत्तवाच 🙏🏼😭 रवींद्रमहाज्येणी काका/गुरु/मीञ/स:खा भावपुर्ण श्रध्दानज्येली आणी रंज्येणाताई/गुरु/भावपुर्ण श्रद्धानली यांचे सीनेमे बगत मोठी झाले.🙏🏼 आणी ताई तुम्ही हा काडुन खुप चांगले केले. खुपच सुंदर पुस्तक आहे मी आनले आहे 🙏🏼👏🏿🔥🤣🎶🎂🍔🍥💖👨👩👧😍😍🔔🌏🌏🌏🌏🏡⛳🥁🎵🎻😭👏🙏
रवींद्र महाजनी सारखा देखणा हिरो मराठी चित्रपटाला कधीच मिळू शकणार नाही मराठीतला हा एकमेव चॉकलेट बॉय ❤❤❤
Correct 💯
Correct 💯
अशोक सराफ व रंजना हयांनचे बददल ऐकले होतै रविंद्र महाजनींन बददल कधीही काहीही चुकीचे ऐकले चे आठवत नाही , एवढे अगदी खरे कि मराठी सुष्टीतील एकमेव देखणे अभिनेते होते रविंद्र जी
गश्मिर च्या. खुलाश्या मुळे जेव्हडी सहानुभूती तुम्हाला मिळाली होती त्याच्या कितीतरी पटीने तुमचा राग सर्व चाहत्यांना येत आहे. रवींद्र महाजनी मराठी सीनेमाचे नावाजलेले अभिनेते होते
विनाकारण त्यांची बदनामी करत आहेत
रविंद्र महाजनी एक चांगले अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याबद्दल असे वाईट लिहिणे योग्य वाटत नाही
एकमेव देखना अभिनेता असा कधीही अफेअर नसणारा हॅण्डसम अभिनेता होणे नाही.
Correct
Correct
Correct 💯
💯
Agreed but ye sahi time nahi hai unko badnaam karneka
रविंद्र सर्वांबद्दल अस वाईट लिहून तुम्हाला काय मिळणार? मेलेल्या थोर व्यक्ती बद्दल वाईट बोलणं थांबवा
रंजना रविंद्र अप्रतिम जोडी होती मराठी चित्रपटातील, सुपरहिट देखणी जोडी
खुप मोठा अभिनेते होऊन गेले रविंद्र महाजनांनी
रवींद्र महाजनी यांचं यश प्रसिद्धी नेहमी सर्वांच्या लक्षात राहाणार
रवींद्र महाजनी आणि रंजना यांची चर्चा कधी च नव्हती काही पण अशोक सराफ आणि रंजना यांना लगन करायचं होते अशी चर्चा होती नक्की काय माहिती पण महाजनी कुठे नव्हते हे खरे
अफेयर नव्हते पण रंजना म्हणाल्या होत्या रवींद्र महाजनी सरांना आपण तुमच्या बायको ला विश्वासात घेऊन अफेअर चे नाटक करु मग खूप चित्रपट मिळतील आपल्या ला हे लिहले आहे पुस्तकात पण बायको ने खरच गृहीत धरले पण असेल या दोघांचे अफेअर असतील म्हणून पण तसे काही नव्हते. अशोक सराफ आणि रंजना यांचे होते हे समजले होते.
Mahajaninche kadhihi kunabarobar affair eikle nahi kiva wachle pan nahi.Ugich kahitari.
Barobar hai
Mahajani vishyai kadhi affair eikla navte
ती बाई आणि तिचा मुलगा .हे दाखवायचा प्रयत्न करतात. सर किती वाईट होते .तरी आम्ही राहत होतो .तसल्या परिस्थिति मध्ये .तर ही बाई शिकलेली होती तर जमत नव्हत तर घटस्फोट घ्याचा .कशाला बदनामी करते. नवरेयाला एक कॉल करत नव्हती . नवरा मेला तरी हीला माहीत नाही. किती ग्रेट बाई आहे. हीला एकादा पुरस्कार दया. पुस्तकाच्या निमित्ताने .😅😅
Sir होते तोवर माय-लेक मुग गिळून होते...ते गेले की सुरू झालेत.... यात सत्यता कशावरून ???????
माय-लेक हरामखोर आहेत..खोटे बोलतात..
Pratikriya detana nit vichar Karun dyava
ही चर्चा होणे बरोबर नाही हे एक चांगले अभिनेते होते आपण सर्वांनी त्यांच्या साठी त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही प्रार्थना करूया 🙏🙏
रविंद्र महाजनी गेल्यानंतर अस बोलण चुकीच आहे
अहो काहीही असे बोलू नका. रवींद्र महाजनीच लपड नव्हत. ते अशोक सराफ आणि रंजना यांच होत. खरच अस झाल असत तर दोघेही खूप छान जीवन जगले असते.अस वाइट मरण त्यांना आल नसत.
अगदी खरं आहे.मला दोघे पण खूप आवडायचे.
बरोबर अशोक सराफ v रंजना लग्न करणार होते.
होय फार मस्त जोडी असती त्यांची .
अरे तूम्ही लोक काय बघायला गेला होता का आणि लफडे काय कसला शब्दप्रयोग करताय 😡 कशावरून रंजना मॅम आणि अशोक मामाच प्रेम असेल त्या इतक्या अप्रतिम सौन्दर्यांची खाण त्या त्यांच्या प्रेमात पडल्या असतील मला नाही वाटत.
त्यांच्यावर कुणीही प्रेम करावे असेच होते सर पण बाई एक सांगू का तुम्ही खुप कम नशिबी निघालात ईतका देखना रुबाबदार जोडीदार असून ही तुम्हाला त्यांची कदर नव्हती आणि आता पुस्तक लिहून काय उपयोग😢
दिसण्याव्यतिरीक्त compatibility महत्त्वाची असते.
@@RajeshwareeDeshpande after all celebraty is a celebrity
सूर्य लांबच्या लोकांना जरी प्रकाश देत असला तरी जवळ राहणाऱ्यांना त्यांचा जाळ सहन करावा लागतो . ते लोकांसाठी हिरो होते, बाहेर चांगले चांगलेच वागणार.. घरात राहणारी व्यक्ती जरे आपले आई वडील, आपली पत्नी, मुलेबाळे आपल्याला आतून बाहेरून ओळखतात.. इतरांना ते कंगोरे माहीत नसतात. कितीही ओरडुन सांगितले तरी पटत नसतात. पटले तरी विश्वास ठेवायचा नसतो, ठेवला तरी ते खोटं खोटच भुल घालणारे बरे वाटते.. इतका सुंदर हिरो, त्याची बायको तितकीच सुंदर असावी, तो कायमच हँडसम दिसावा, अगदी तो संडासला जाताना पण त्याने तयार होऊन जावे ही इतर फॅन्स ची अपेक्षा असते.. तो घरात कसा असतो याचा त्यांना काहीही देणंघेणं नसते.. खरे पचवायला ताकद लागते.. हिरो आहे तो असकासा वागत असेल ? त्याची बायकोच खोटं बोलत असेल . ते जिवंत होते तेव्हा का नाही बोलली ? तर अश्या लोकांच्या विरोधात उभे राहायला हिंमतच होत नाही. शिवाय लोक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत हा भागच वेगळा . पण तो (खासकरून नवरा ) कितीही वाईट असला तरी पत्नीचा 1 कोपरा त्याच्यासाठी रिकामा असतो, बरेवाईट दिवस त्यसोबत बघितलेले असतात.. पण म्हणून त्याचा विक्षिप्तपणा सहन करणे कोणालाच शक्य नसते.. माधवी मॅडम बरोबर सध्या तेच चाललेय.. आयुष्याच्या शेवटच्या वळणावर ते एकटे राहत होते.. आई मुलगा आणि सून यांच्याबरोबर राहत होती यातच सर्व आले.. त्या बाईने इतकी वर्ष सहन केले त्यांना.. आता तरी मोकळा श्वास घ्यावा म्हणू ती मुलाबरोबर राहत होती . आणि काम असताना ते इतके विक्षिप्त होते तर म्हातारपणी ते तर अशक्यच वागत असतील.. सर्वांनी एकत्र राहून सर्वांनी दुःखी होण्यापेक्षा वेगळे वेगळे राहिल्याने प्रत्येकाला आपापली जागा मिळेल आणि सर्व जण थोडे थोडे सुखी होतील या अपेक्षेने सर्व जण स्वतःच्या सोईने राहत होते.. That's it..
अहो महाशय ....! 😡रूपवान आणि देखणं रूप मीठ लावून काय चाटायचे काय असल्या नवऱ्याचं ? हेकट , तरकटी स्वभावाचा नवरा .😡 आयष्यभर या मातेला आणि तिच्या पुत्राला त्रास झाला . लहानवयात त्या पुत्राने वडिलांचे कर्ज फेडले आहे . जिवंतपणी भरपूर त्रास आणि मेल्यानंतर ही तुमच्या सारख्या नीतीशुन्य लोकांचा त्रास फार काय तर उचलली जीभ आणि लावली टाळ्याला ....
Pustaka madhe tyani kiti sangarsh kela ahe yavarun aaj kalchaya muline shikanya sarkhe ahe fakt dekhna asun upyog nahi tya sansarla tikun thevne pan upyogache asate te madhavi madam ne kele ahe ❤👍
असे मुळीच नाही दोघेही कलाकार म्हणुन एकमेकांचा आदर करणारेच होते.प्रत्येक व्यक्ति स्वतःच जास्त नुकसान कधीच करणार नाही आणि जिवंत अभिनय काय असतो ते अशा ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकारांकडे पहावे.आपल्याच मराठी कलाकारांच्या आयुष्यावर बोलण्याचा अधिकार कुणालाच नाही.
काय बाई आहे हि?मेल्यावर आपण दुश्मन आबददल ही वाईट बोलत नाही,ही तर नवऱ्याची अब्रू काढतेय 😮Ravindra sir is always adorable.❤❤
Whatever she has written is her own experience. How public can challenge it
जे कोणी वाट्टेल तशी कमेंट करतायत, त्या सर्वांनी अगोदर नीट शांतपणे ऐकून तर घ्या माधवी ताईंनी काय सांगितलंय ,वरील हेडींग चे शब्द वाचून काहीही बोलतायत . अहो प्रेक्षक जण हिरो सुद्धा प्रथम एक माणूस आहे आणि
त्याच्यात सुद्धा चांगले आणि वाईट गुण असणाराच की .माधवी ताईंनी दोन्हीही गोष्टींचा चांगला उलगडा केलाय .आणि तो उलगडा सुद्धा जनतेमुळेच करावा लागला .रवींद्र महाजनी जेव्हा गेले तेव्हा किती आई आणि मुलावर चिखलफेक केली सर्वांनी .तेव्हा जर कोणी काही बोलले नसते तर गश्मीर महाजनी यांना खुलासा करण्याची वेळच आली नसती.अहो सिनेमा मध्ये काम करणारेही
हिरो असो किंवा हिरोईन ती ही आपल्यासारखीच माणसे आहेत ,त्यांनाही चांगले वाईट सुख दुःख असणारच ना .दिसायला छान असलेले वागायलाही छानच असतील असं नाही ना .आपण प्रेक्षकांना मात्र त्यांच्या आयुष्यात डोकवायची सवय असते .
मी काही दिवसाआधी वाचले होते की अशोक सराफ.व रंजना मध्ये जवळीक होती ती ते व्यक्त करत नव्हते हे सोबत काम करणार कलाकार, ,कर्मचारी याना दिसत होते.पण अपघाता नतर चित्र बदलले.
मी अजून पर्यंत रवींद्र महाजन यांचे प्रेम प्रकरण कोणाबरोबर. ऐकलं नाही आता
Mi pan
सरांमुळे तुम्हाला लोक ओळखतात तुमची काय ओळख आहे स्वतःची?
अगदी बरोरबर ह्या बाई आपली बाजू कशी खरे आहेत हेबघतात
Ekdam Barobar 💯
एवढा देखणा हिरो, तुम्ही त्यांना shobhat पन् नाही
@@DipaliVekhnde
इतकं सत्यही बोलू नये... 😂
@@bapuraut manus melya var itke stya bolun kay fayda .
🎉आता दोघे जिवंत नाही खरे सांगायला म्हणून काही बोलतात तेव्हा काय झाले सांगायला
आता हे नसतं बोलून काय मिळतय तुम्हाला? ... उगाच आणि रंजनाला पण आता मेल्यावर दोष देताय? हे ऐकल्यावर रंजनाच हवी होती त्यांच्या आयुष्यात. असं वाटतय. काय माधवी ताई, आता तरी असं वाईट बोलू नका हो... ते काय परत येणार नाहीत आता . सगळंच वाईट वाईट काय बोलून राहीलात? कुठे कणभर पुण्य असेल तर या खोटं बोलण्यामुळे पापच लागेल. इथेच करायचं आणि इथेच भोगायचं. थांबवा हे सगळं...
खर खोटं करायला रंजना आणि रवींद्र महाजनी दोघे ही आता नाहीत तर कशाला बदनामी करायची झालं आता संपला की सगळं शिळ्या कढीला आता कशाला उकळावतंय अशोक सराफ आणि रंजना यांच प्रेम होतं असं ऐकलं होतं रवींद्र महाजनी या फ्रेम मध्ये कधी आले 😮😮😮😮
@@suchetagijare1556अगदी बरोबर्✔️
Correct
सर्व कमेंट अगदी बरोबर आहेत. आता असे वाईट बोलू नये..🙏
Ya baila paisa milnar aahe. Bai ani ticha mulaga digha hi halakatpana karayayat.
रंजनाच्या अपघाताचाच संशय वाटतो , रंजना नि सर पुढील। जन्मी एकत्र येतीलच। , येवढं त्यांचं आदर्श प्रेम होते ।
अशोक सराफ यांच्या व्यतिरिक्त रंजना यांचे नांव कोणत्याही कलाकारासोबत जोडले गेले नव्हते... आणि या पुढे ही ते कधीही जोडले जाणार नाही..... रविंद्र महाजनी हे मराठी चित्रपट सृष्टीतील अत्यंत देखणे आणि उत्तम अभिनेता होते....चौथा अंक विकण्यासाठी रंजना-रविंद्र सर यांची बदनामी थांबवा..... दोघेही या जगात नाहीत...ते त्यांची बाजू मांडू शकत नाहीत......
आणि तुम्ही ही अशोक सराफ बरोबर नाव जोडणं बंद करा त्यांच्यात नसेल तसे काही. आणि राहिला विषय रवींद्र सर आणि रंजना मॅम चा तर त्यांची जोडी प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरली होती आणि अजूनही आहे त्यांनी दोघांनी लग्न केल असतं तर पुढचं सगळं टळलं असतं कदाचित आणि ते सुखी झाले असते.
सहानुभूती मिळवण्याचा नि:फळ प्रयत्न
हि बाई एका महान नायकाला बदनाम करत आहे रंजना व रविंद्र सुपर जोडी
हो ना! मरणोत्तर तरी हे असं नको बोलायला.
आता दोघेही नाहीत..लोकप्रिय जोडी म्हणून रसिकवर्ग रवींद्र महाजनी व रंजना जोडी खूप छान, सुंदर वाटत होती आवडत होती . म्हणूनच दोघांवर काहीतरीच आरोप करत आहेत. हा डाव आहे . रंजना देशमुख ह्या संपल्या.. रवींद्र महाजनी ही संपले.. दोघांचाही दुर्दैवी अंत.
पण...रसिकांच्या मनावर ती दोघेही अभिनयातील विक्रमादित्य म्हणून , देखणी जोडी म्हणून अधिराज्यच गाजवणार..
रंजना देशमुख यांचा विश्वासघात झाला , का झाला , कोणामुळे ? हे जगजाहीर आहे. रंजना देशमुख व रवींद्र महाजनी ही जोडी फक्त पडद्यावरील.. आयुष्यातील जोडीदार हा रंजना देशमुख मनातील दुसराच होता... अपघातानंतर न फिरकणारा.. त्यांचे तोंड ही पाहिलं नाही आणि आपलं तोंड ही दाखवलं नाही . ते ही सर्वांनाच ज्ञात आहे. मित्र म्हणून म्हणायचे , नुसती चिखलफेक चालू ..काय मिळणार काय माहीत ?..
रविन्द्र महाजनी ,रंजना दोघे ही गेलेत .स्वतहा च्या घरात लक्ष्य द्या. ज्याचे कर्म त्यांच्या कड़े.अर्जुन vha दुर्योधन नको
👍
चौथा अंक विकले जात नाही म्हणून ही सर्व नाटके. आताच रंजना रविंद्र महाजनी कसे आठवले. ह्या आधी त्याच्या बद्दल चार वाक्य का बोलावे से वाटले नाही.
Ase tumhala vatate....,Anek lokana janun ghenyachi utsukata asu hi shakate....
एक काळ असा होता की
रवींद्र महाजनी सर
अशोक सराफ सर
रंजना ताई
या तिघे सुपरहिट कलाकार होते .
रंजना आणि रवींद्र महाजनी जोडी छान होती. कदाचित माधवी संशयवृत्ती ची बाई असेल त्यामुळे ते घरा पासून दूर गेले असावे .
Barobar manali 💯 Right
Mala pan hech vatate
तुझा नवरा कुठल्या बाई बरोबर नुसता हसून बोलला तर तुला काय वाटतं गं?😂😂😂
To gelyawar shivya detey
@@anantmalapimpale3043 तू तुझ्या नवर्याला त्याच्या तोंडावर तू मूर्ख आहेस असं तरी म्हणू शकतेस का?
या बयेशी रविंद्र महाजनी यांनी लग्ना कशाला केले.शोभत नाही . रंजनाशी केले तर दोघंही सुखी झाले असते.
हो खरच रवींद्र महाजनी सरांना अभिनेत्री रंजना बायको म्हणून शोभल्या असत्या.
Are pan Ravindra n ch adhi ch lagn zalela hota, te kas lagn karnar hote Ranjana barobar
झाल असत तर बर झाल असत, ही तर त्यांना जराही शोभा देत नव्हती,बर आता रविन्द्र जी ना का बदनाम करते
@@surekhaskitchen2085Shobha denyasathi bayko aste kay
@@surekhaskitchen2085खरंच मलाही असच वाटतं रंजना मॅम बरोबर लग्न व्हायला पाहिजे होत. मला वाटतंय यांची बायकोच यांच्या वर संशय घेत असतील म्हणून भांडण होत असेल
गेला तो आत्मा आता काय ..जिवंत होते तेव्हा केले असते तर ठीक...
खर आहे रंजना आणि रविंद्र महाजनी यांचे लग्न झाले असते तर खूपच छान झाले असते.
आत्ता ह्या कमेंट वरती सुधा व्हिडिओ बनवतील बघा
रवींद्र महाजनी एक सुंदर व हुशार व्यक्ती महत्त्व होते ते गेल्यावर का त्याची नको ती माहिती देत आहे ते असताना त्यांच्या समोर हे सर्व सांगायला हवे होते
यामधे कुठेही माधवीताईंनी रंजना व रविंद्र महाजनी यांचे अफेअर होते असे म्हटलेले नाही ़़़ उलट कौतुकच केले आहे ़़़ तरीही अशा कमेंट्स का??
लोक नीट ऐकतच नाहीत ना.. फक्त रिअॅक्ट होण्याची घाई
खूप स्मार्ट,सुंदर ,handsome आवडता हिरो होते
मला तर ह्या माधवी बाई च 🙄अति वाटतं आहे
हि बाई नवऱ्याची इज्जत वेशिवरच टांगायला निघाली आहे
Tumhi tichya jagi swatahala theva..nahitar tumachi mulgi
अगदी बरोबर व्यसनी नवर्याबरोबर राहण काय असत हे त्याच व्यक्तीला माहीत असत माधवीबाईबद्दल काय बोलतात लोक स्वतला त्यांच्या जागी ठेवून बघा .
खरंय ..माधवीताई अती सहनशील नवर्याच्या निधनानंतर त्यांना बेलाव लागत ईहे कारण लेकांनी त्यांना दोघांना खुप खुप दुषण दिली ...त् गेलेत त्यांच्या मग्रुरीने पण निष्पाप मायलेक बोलणी खात आहेत ..हे फार विचित्र आहे ..
मआयलेकानी आपले मन मोकळे आणि त्यांनी नवरायाचे चांगले गुणही सांगितले आहे
माधवीताई, तुम्ही सत्य बोलून मन मोकळे केलेत.. फार चांगले केले.. 🙏
माधवी ताई
मला असं वाटतं...
जे काही चांगलं वाईट आयुष्यात घडलं ते तुम्ही रविंद्र महाजनी हयात असताना बोलला असता तर बरं झालं असतं..
रविंद्र महाजनींनी शेवटचे काही वर्ष एकटं राहणं पसंत केलं होतं.
त्याकाळी त्यांची मनस्थिती कशी होती माहित नाही..
त्या शेवटच्या दिवसात कदाचित त्यांना guilty feel ही झालं असेल...
माणूस जेव्हा एकटा राहतो तेव्हा तो स्वत:चा पुर्ण अभ्यास करू शकतो..कदाचित
आयुष्याच्या ह्या शेवटच्या टप्प्यावर
त्यांना स्वत:च्या काही चुकांवर तुमची माफी ही मागितली असती...
तुम्हा दोघांचे एकमेकांवर नितांत प्रेम होते म्हणूनच तुमचे नाते टिकून राहिले...
फक्त मला असं वाटतं की आता ...... भले बुरे ते घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर... जरा विसावू या वळणावर ..... या वळणावर...
Ravindra Mahajani 👌👌👌
रंजना आणी अशोकसरफ यांच लफड होत. बाई
कसलं प्रेम? बघायला पण नाही गेला कधी.
this is not fair.ravinrda sir khup chan abhinete hote.maze avdte abhinete hote.
Muli evdhya nivedita shi lagn kel. Halkat
Ranjna chhan disali Asti hi itkishi chichundri @@varsharane1398
तोंड जरा सांभाळून लफडे काय काहीही बोलताय तुम्ही कशावरून त्यांच प्रेम असेल अशोक मामावर इतकी सुंदर अभिनेत्री त्यांच्या प्रेमात पडली असेल मला नाही वाटत
अशोक सराफ आणि रंजना देशमुख यांचे लग्न झालं होतं एक्सीडेंट मध्ये रंजनाचा एक पाय गमावल्यामुळे अशोक सराफ यांनी त्यांना सोडलं आणि जोशी यांच्याशी लग्न केलं
ही बाई ङोक्यावर पडलीस काय काही पण बङबङ करते
खरंच सर खुप हँडसम स्मार्ट होते च त्यांचा स्वभाव पण सुंदर असला पाहिजे होता
महाजनी व रंजना ह्याचे काहीच नव्हते.
असलं असतं तर बरं झालं असतं सुटले असते दोघेही बिचारे सुखी झाले असते
असे होते तुमच्या कडे काय पुरावा आहे सर रविंद्र महाजनी खूप सुंदर आणि आणि त्यांची भुमिका खूपच सुंदर होती
मराठी चित्रपटातील विनोद खन्ना रविंद्र महाजनी.
मुंबई चा फौजदार😊😊😊😊
The truth is Ranjana was going to get married to Ashoka Sharaf . He ditched her because of accident , Ashok is selfish guy. Why blame this dead guy.
का हि घरातील लोक आता एवढ्या मोठ्या माणसाला बदनाम करून पाहताहेत ,,?पण त्यांच हे नाटक फेल ठरणार
Te na purn pane kaltay ki gashmir aani tyachya aaila lokani je kahi bole tyacha badala ghyaycha aahe pan as vatat ki yach sanshayi vruttichya astil mhanun te vegle zale tr kadhich kh vaet bolale nh aani kiti vaet boltat ya pan tumch kahi koni eknar nh tumhi doghahi wrong aahat
अर्धवट ज्ञान घातकी आहे, पूर्ण व्हिडिओ ऐका आणि मग टीका करा.... लोकांना पूर्ण बातमी ऐकण्यापेक्षा टीका करायची जास्त घाई असते... 😮
Adhi aika na purn video
रविद्र महाजनी यांना अभिनय करताना सुद्धा या सशयी माधवी बाईची भिती वाटल असेल कदाचित तोही परिणाम रविद्र महाजनी वर झाला असेल
सतत बाई कटकट करित असेल तर त्यांनी एकटे पणाला आपलस केले
Mhnunch bichare baykochya hatach khat nasatil
गेलेल्या व्यक्तींविषयी असे खुलासे करणे हा निव्वळ publicity stunt वाटतो
Correct
एकदम बरोबर 👍🏻
रविंद्र महाजनी, यांना त्यांच्या पत्नी अजिबात शोभत नाही त्यांच्यासारख्या ना त्यांच्यासारखीच सुंदर पत्नी हवी होती
पत्नी या नात्यात देखणं असणं या पेक्षा compatibility महत्त्वाचे असते.
Are pan ekhadyachya bayko la asa mhanan pan chuk ch ahe, konala kasa pati kinva patni milel sangta yet nasta
Madhavi ya sundarach hotya.
Are comment करणाऱ्यांनी पूर्ण व्हिडिओ नीट ऐका तरी माधवी यांनी त्यात रविंद्र यांची काही बदनामी केली नाहीय ...आणि जी बाई भोगते तिलाच माहीत काय असते ते
😢😢👍👍
Barobar .ugach kahi comments karu naka.gashmir tyancha mulga aahe.to pan changla Actor aahe ..tyanchya dukkhat bhar ghalu naka please.
तुम्ही दोघेही खूपच गोड दिसतात आणि तुमच्या सिनेमा साठी खुप खुप शुभेच्छा
मराठी चित्रपट सृष्टीतील देव आनंद ... रविंद्र महाजनी. रंजना बरोबर अफेअर असावं असं अनेकांना वाटायचं.
Correct 👍
हे दोन्ही मायलेक डोक्यावर पडलेत.
ATA hya goshti bolun kay karayach ahe
बरोबर
अर्धवट ज्ञान घातकी आहे, पूर्ण व्हिडिओ ऐका आणि मग टीका करा.... लोकांना पूर्ण बातमी ऐकण्यापेक्षा टीका करायचीच जास्त घाई असते...
Tika kay tika 😡 je aahe te aahe ch na
Guilt I feel
आग बाई मेलेल्या माणसाबद्दल अस बोलू नये त्याच्या आत म्या स शांती मिळूदे बाई बंद कर हे सगळे
पूर्ण ऐका हो , त्यांनी नाहीच म्हटलंय
नीट ऐका ... माधवी ताईंनी अफेअर आहे असं म्हटलच नाही
Barobar
मुंबईचा फौजदार तर एकदम छान होता मी खूप वेळा पाहिला
अटल स्वाशय खोरी बाई दिसती ही नवऱ्याचं सगळं करिअर बरबाद केल
असे चुकीचे बेालु नका हो...मायलेक दोन्ही समंजस होते त्यामुळेत कुणालाच महाजनींच वास्तव कधीच कळलं नाही ..नाहीतर मुलगा यशस्वी व कर्तबगार असुनही व नवरा संशयावरून मारहाण करीत असुनही कधी घटस्फेाट घेतला नाही ...जेव्हा मित्र म्हणे ही गश्मिरची मुलाखत बघितली तेव्हा सत्य समजले ..नाहीतर मीपण खुप गैरसमज केले होते मायलेकांबद्दल ...😯
रंजना देशमुख एक उत्कृष्ठ अभिनेत्री होती तिच ही आत्मचरित्र लिहीले पाहीजे होते कुणीतरी 🙏
True
जे स्वतः लिहिले जाते त्याला आत्म चरित्र म्हणतात. दुसरे कोणी लिहितात त्याला फक्त चरित्र म्हणतात😅
खरंच, लिहलं पाहिजे आम्हला वाचायला आवडेल त्यांच्याविषयी खूप गुणी अभिनेत्री रंजना मॅम मिस यू ❤️
प्रसिद्धी साठी रवींद्र सरांनी साधं अफेअर चे नाटक पण केले नाही पण बायको ने मुलाच्या प्रसिद्धी साठी मनाला वाटेल ते आरोप करून नवऱ्याला बदनाम केले.
चांगल्या दिसणार्या चेहर्यावर जाऊ नका कोणताही पत्नी मोठा मुलगा असताना आपल्या पतीची बदनामी करणार नाही, काही माणसे विक्षिप्त असू शकतात
Khare aahe.jyache jalte tyala kalte.. madhavi Mahajan je hote te Sangtat.ravindra Mahajan na badnam karat nahit.please
हे आईं आणि मुलगा फक्त सहानुभूती मिळावी म्हणुन लिहीत आहेत. कारण रवींद्र महाजनी चे नाव कधीच रंजना बरोबर जोडले नव्हते. उलट रविद्र महाजनी मुळेच हा गशमिर पुढं आला. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण असा हा प्रकार चालू आहे आईं आणि मुलाचा
Khare tar Ranjana aani Ravindra mahajani yanchi Jodi khupach Chan hoti
Te gele बिचारे आणि काय मागून हि चर्चा सुरू झाली आहे
फेसबुक वर महाजन आडनावाची लोकं खूप कमी दिसतात. कोणत्या भागातुन आलेले आहेत हे? राजस्थान?
Madhavi Tu attach Ka tyanchya baddalachya vait savayi sangates itake divas Kay zopali hotis
समोर बोलायला गोष्टी खर्या असाव्या लागतात. रचून सांगायच्या गोष्टी आणि सहानुभूती मिळवायची . आपण तेवढेच योग्य हे सिद्ध करायचं. श्शी!!!. हीच्या असल्या स्वभावाला कंटाळूनच ते एकटे राहीले असावेत.
मुलाखतकार विचारतो कसा.. रविंद्र महाजनींनी बरेच उद्योग केले म्हणे... त्यावर ही बाई हसून म्हणते, हो.. बरे वाईट सगळे उद्योग केले..
थोडक्यात या बाईने पुस्तक लिहिले तेही सरांची बदनामी करण्यासाठी आणि मुलाखती दिल्या घेतल्या त्याही त्यांची बदनामी करण्यासाठीच
मेलेल्या माणसानं बद्दल तरी काही बोलू नये आताच का सांगावं वाटलं
रविंद्र. महाजन. अशा. काळे. जोडी. चांगली. आहे.
Ha Manus vait न्हवता मग त्यांच्या बायकोनेच संशय घेऊन त्यांना अस वेगळे ठेवले
बायकोच धड दिसत नाही
Ravindra mahajani yanche kadhich ,kuthlyach Abhinetri barobar naav aalech navte..fakta tyanchi jodi aawdatchi saglyana..Ashok Saraf yanchya barobar tya lagna karnar hotya hi batmi hoti
का चाललात? - तुम्ही आलात म्हणून
जरा थांबा ना - का? - वा छान दिसतंय् ! - काय?
हे रूप भिजलेलं - आणि ते पहा - काय?
अन् तुमचं मनही भिजलेलं - कशानं?
प्रेमानं प्रेमानं प्रेमानं
अशोक सराफ व रंजना बद्दल ऐकले होते, रविंद्र महाजनांच्या बद्दल कधीच काहि गैर ऐकले नव्हते.
ते हयात असताना बाई काही बोलल्या नाहीत... पण आज ते स्वतः ला डिफेन्ड करायला नाहीत तेव्हा कुणी ही काही ही बोलेंल...
नवऱ्याची कितीपण लफडे असेल तरी नवरा तो नवरा असतो आपल्या जीवनाचा खरा आधार तोच असतो ज्या दिवशी तो जग सोडतो त्या दिवशी आपलं अस कोणीच नसत
@@deepa5791aho pan ya video madhe konich lafde baaj disun yet nahiye
Ravindraji ghar sodoon ka gele, tyavhe khare khure uttar dya.Tyala tumhi lokach jababdar asnar , mhanoon parat parat ha show kartay.Khaee tyala khav khave.
Yes, I have also heard about ashok saraf ranjana. Rest about old marathi actors except ashok saraf, I have not heard affairs of any other heroes.
Madhavi swatah refuse karat ahet ki Mahajaninch kuthe affair hota. . .Ani loka neet aikun ani samjun n gheta ghaine tyancha atyalp buddhich pradarshan karun react hot ahet. 😂 hasava ka radavs kalat nahi. ..purna video bagha samjun ghya mag bola ki ...🤦♀️ kathin ahe re baba...
Tech tr
Pann, affair aahe ase koni saangitlach nahi, vichaarlach naahi, haa vishay kaadnyachi garajaj kaay hoti...
Ranjana baddal kahihi vayphal bad bad keli aahe.
रंजना या नावाजलेल्या अभिनेत्रीचा विषय काढून त्यांना बदनाम करून माधवी ताईंना नेमके काय सुचवायचे आहे. झाले गेले विसरून सुखाने जगा आता.
Ho rajna Tai hay great actor hotay
माणूस गेल्यावर त्याच्या बद्दल का एवढं सगळं ? ते पण त्यांच्याच जवळच्या लोकांकडून...आधी कोणाकडून काहीच कधी वाईट नाही ऐकलं....मग हेच का असं बोलतात
अग बाई मग तु द्यायच की त्यांच लग्न लाऊन म्हणजे तुला मानल असत
Lihaych mhnun kahihi lihile ravindr mahajni baddl aani rajana Ashok Saraf yanch lagn honar hot kahihi kay
माणूस गेल्या वर माघारी कश्याला खोटं खोटं उकरून काढत आहात फक्त व्हिडिओ चालावा म्हणून का
नीट व्हिडिओ बघा आणि कमेंट करा . यात चांगलं सांगितलं आहे त्यांनी.
Ashok saraf v ranjanachi charcha hoti ravindra mahajaniche kadhich charcha navhati
काहीही बोलायच व्यक्ती ह्यात नसताना काही उठवायच हया मायलेकराला जरा सुध्दा काही वाटत नाही
बापरे खुपच महत्तवाच 🙏🏼😭 रवींद्रमहाज्येणी काका/गुरु/मीञ/स:खा भावपुर्ण श्रध्दानज्येली आणी रंज्येणाताई/गुरु/भावपुर्ण श्रद्धानली यांचे सीनेमे बगत मोठी झाले.🙏🏼
आणी ताई तुम्ही हा काडुन खुप चांगले केले. खुपच सुंदर पुस्तक आहे मी आनले आहे 🙏🏼👏🏿🔥🤣🎶🎂🍔🍥💖👨👩👧😍😍🔔🌏🌏🌏🌏🏡⛳🥁🎵🎻😭👏🙏
Prize ky ahe
मराठी चित्रपट सृष्टीचा राजबिंडा नायक असा मुंबईचा फौजदार पुन्हा होणे नाही त्यांच्या पश्चात त्यांच्या चारित्र्यावर शिंतोड उडवून काय उपयोग
का गेलेली माणसा बद्दल अस काही सांगायचं....
चाऺगल्या आठवणींना उजाळा द्यावा हीच त्याऺना श्रद्धांजली.
ज्याच्या त्याच्या घरचे प्रश्न आहेत ते त्यांनाच माहीत आपण कशाला बोला
Superstar 😢😢😢
रंजना आणी रवींद्र महाजनी यांच लग्न झाल असत तर कीती बर झाल असत ! माधवी त्यांच्या आई वाटतात
🤫 इतकं खरं बोलु नये😜