हा लढा जिवंत ठेवण्यासाठी तुमची पत्रकारिता खूप खूप महत्वाची आहे. लोकांना समजल पाहिजे पोलीसांच अपयश किती आहे ते. वाल्मिकी कराडला वाचवण्यासाठी हे सर्व चाल आहे.
@@anilbelose2679 आपण म्हणतात ते खरे पण सत्ताधारी निर्लज्य असतील तर कोण काय करणार सद्या असेच दिसत आहे पण बीड प्रकारणात आशिष सरांचा बाणा वेगळाच आक्रमक दिसतो आहे 👍🙏🙏
आशिष सर जबरदस्त आपण जे रोखठोक भूमिका घेतली त्या बद्दल आपले खरच धन्यवाद आता खरे आपण संजय राऊत सारखे रोखठोक भूमिका मांडतात व त्या लावून धरतात त्या बद्दल आपले मनापासून आभार
सरकार म्हणजे फक्त धनंजय मुंडेच आहे काय..सरकार मध्य दुसरे कोणीच नाही काय.गृहमंत्री हे पद कोणाकडे आहे.आणि ते काय करतात.मुखयमंत्री कोण आहे आणि ते काय फक्त धनंजय मुंडे याचेच सांगण्या प्रमाणे कामकाज चालवत आहे काय.तसा कायदा केला आहे काय.पोलीस खाते कोणाकडे आहे आणि ते काय करतात.धनंजय मुंडे यांच्याच नावाने खडे फोडण्यात का येत आहे.यात सुद्धा राजकारणच होत आहे.
आशिश जाधवजी,आपण केलेल्या यथार्थ विश्लेषण, योग्य व कडक शब्दांत,सविस्तर केलेले आरोपींचे व राजकीय वरदहस्त कसे काम करतात, याबद्दल खूप छान व उद्भ्भोदक विचार मांडले आहेत. धन्यवाद.
ह्या मधे पोलिस, तहसीलदार, राजकारणी लोक, सरकारी अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक, मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक सगळे मिळून काम करू राहिले
स्पेशल ट्रीटमेंट द्यायलाच पाहिजे पैसा आणि पैसा इथून पुढं ज्याच्याकडं भरपूर पैसा त्यानं कसंही कुठल्याही पध्दतीने वागायला आडवा कोणी येणार नाही त्याच्यासाठी सर्वकाही स्पेशल रहाणार....
एखादा माणूस वारंवार गुन्हे करत असतो हे माहीत असूनही त्याला जवळ करणे ,धंद्यात भागीदार करणे म्हणजेच त्याचे गुन्हेगारीत सामील असल्याचे निश्चित करता येते .
हो आहेत VIP बीड जिल्हा मालक वाल्मिकी कराड, या महाराष्ट्रात जें कोणी राजकारणात आहेत तें जर चुकून जेल मध्ये गेले कीं त्यांना सर्वांना VIP तरतूद मिळते त्यात विशेष काही नाही हे कल युग आहे.
याच्या कडून वरील मंत्र्यांनी पैसे खाल्ले आहेत वाटतं ! मग म्हणूनच त्याला अशी ट्रीटमेंट देत असावे. किंवा हा मुख्यमंत्री व सरकारच्या मर्जितला माणूस असावा.
सर आपले खूप अभिनंदन 🙏🏻अंजली ताई दमानिया खऱ्या मर्दानी आहे. त्यांना कोणतेही राजकीय नेते सहकार्य करत नाही, विरोधी पक्षातले तर काही मूग गिळून बसले आहे. जर अंजलीताईना खऱ्या लढवाया आहे त्यांना माझा सलाम आहे.
वाम मार्गाने पैसा कमावलेल्या व्यक्तीला ब्लॅकमेल करून वारंवार फायदा करून घेता येतो .म्हणून वाल्मीक कराडला कोठडीत सर्व सुविधा मिळतात .99 टक्के लोक लाचार असतात .
जाधव साहेब मी तुमच्या वयाचा आहे.पण कितीही मिडिया किंवा सर्व आमदार जरी लढले तरी काही उपयोग होणार नाही.पण मी काही तुमचं धैर्य कमी करण्यासाठी बोलत नाही.पण मी बीड जिल्ह्यातील आहे.आणि तुम्ही आमचे जावई आहात.
आशिष सर.. आपल्यासारख्या पत्रकारांनी या प्रकरणी सरकारला धारेवर धरलं पाहिजे.ज्यांनी संतोष देशमुखांची निर्घृण हत्या केली त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा झालीच पाहिजे.
अजित पवार व फडणविस यांना एकत्र अणणारे मुढे व कऱ्हाड एकच हे एकमेकांत राजकीय गुंतलेले आहे .यामुळेच योग्य कारवाई होत नाहीत. जनते लाच पर्याय शोधावे लागतील.
अंजली दमानिया. सुरेश धस. जितेंद्र आव्हाड. यांनीच जबरदस्त आवाज उठवला आणि मिडियावालेनी वाल्मिकी कराड यांच्या विषयी पाठपुरावा केला त्यामुळेच नेत्यांना सणसणीत चपराक मिळाली अशी प्रकरणे जनतेनी ऊचलून धारावी हे जर केले तरच हिताचे ठरेल. अभिनंदन या लोकांचे. जय महाराष्ट्र.
आता असेच म्हणावे लागेल की सर्व गोष्टींना कुठे तरी मुख्यमंत्री फडणवीस साहेब हेच जबाबदार आहेत कारण त्यांच्यात हिम्मतच नाही कठोर कारवाई करण्याची ते फक्त एकच डायलॉग मारतात कि कोणालाच सोडणार नाही पण इकडे इतका गोंधळ चालतो त्याकडे मात्र हे दुर्लक्ष करतात.
हा लढा जिवंत ठेवण्यासाठी तुमची पत्रकारिता खूप खूप महत्वाची आहे. लोकांना समजल पाहिजे पोलीसांच अपयश किती आहे ते. वाल्मिकी कराडला वाचवण्यासाठी हे सर्व चाल आहे.
@@uttamrogye6064 पोलिसांच्या अपयश नाही राजकारण्यांचा हस्तक्षेप
आशिष सर खुपच खोलात जावून स्पष्टीकरण करुन जनतेला खुप चांगली दिशेला नेताया खुप खुप धन्यवाद
गणतंत्र दिवसाचा चांगल्या दिवशी लोकमत आणि आशिष जाधव नी ही आतली बातमी आणली, त्याबद्दल तुम्हला अभिवादन!!!! God Bless You!
इतर वर्तमानपत्रात हा वाल्मिक कराडचा विषय चांगलाच लावून धरला आहे त्याबद्दल आपले आभार मानावे तेव्हढे थोडेच.
अहो जाधव साहेब तुम्ही असं कसे काय बोलता राव गुंडाला गुंडच सहकार्य करणार नां...ए.वि.एम.मशीन मुळे सत्तेवर ताबा मिळवून सज्जनांचे सोंग घेणारे शहाणे
@@anilbelose2679 आपण म्हणतात ते खरे पण सत्ताधारी निर्लज्य असतील तर कोण काय करणार सद्या असेच दिसत आहे
पण बीड प्रकारणात आशिष सरांचा बाणा वेगळाच आक्रमक दिसतो आहे 👍🙏🙏
औषधपाणी करताना रोज 10 दांडक्याचे फटके पण द्या, हा काय स्वातंत्र्य सैनिक नाही एवढ्या सुविधा कशासाठी?
याच्या मागुन दांडुक घाला. याला कशाला पोसत आहेत.
सोडू नका.
आशिष जोरात पाठपुरावा करा.
तरच न्याय मिळेल.
🙏
ललरलृ
खुप छान विश्लेषण सर
बघा,नसुत कोणत्याही आरोपीची गय केली जाणार नाही म्हणणारे मुख्य मंत्री आता कुठे आहेत.
लोकांनी तीव्र आंदोलन करावे लागेल.
महाराष्ट्र बंद ची हाक द्या.
आमचं सरकार आल्यावर अजित पवारला जेलमध्ये पाठवणार सोडणार नाही, असे म्हणणारे वाल्मिक ला शिक्षा काय देणार शंका आहे,
जाधव साहेब आपण ग्रेट आहात
एकंदर या गुन्ह्यात न्याय मिळणे कठीण दिसते 🥱🥱🥱🥱😡😡😡😡अश्या खलबळजनक गुन्ह्यांची चौकशी महाराष्टाच्या बाहेर करता येईल का?
व्हीआयपी ट्रिटमेंट तर आहेच बेड्या नाही काळा कापड चेहर्यावर नाही. पी.ये. सोबत अरे जेल आहे की राजमहाल लाज वाटली पाहिजे नवीन पालकमंत्री अजित पवार यांना
सर संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुमचं फार योगदान आहे
जाधव साहेब आपण ग्रेट आहात जय शिवराय जय शंभुराजे
Cm ची मुलखत घ्या त्यांना विचारा
आशिष जाधव सर तुम्ही पुढाकार घेतला आहे. त्याबद्दल तुमचे आभार. त्यासाठी तुम्ही गृहमंत्री यांचीच मुलाखत घ्या. तेव्हाच याविषयी खुलासा कळेल.
आशिष सर जबरदस्त आपण जे रोखठोक भूमिका घेतली त्या बद्दल आपले खरच धन्यवाद आता खरे आपण संजय राऊत सारखे रोखठोक भूमिका मांडतात व त्या लावून धरतात त्या बद्दल आपले मनापासून आभार
सरकार, बीडचा प्रशासन, पोलीस डिपार्टमेंट, सरकारी दवाखाने सरकारी कार्यालय, नगरसेवक, तेथील मंत्री, हम साथ साथ है,
गृहमंत्र्यांना हेच प्रश्न विचारले गेले पाहिजे... धारेवर धरा त्यांना आशिषजी...!!!
अतिशय गंभीर बाब आहे,,, सत्तेच्या चाव्या,, चुकीच्या माणसाच्या हातात गेल्यावर,, काय होते, हे उत्तम उदाहरण
सरकार म्हणजे फक्त धनंजय मुंडेच आहे काय..सरकार मध्य दुसरे कोणीच नाही काय.गृहमंत्री हे पद कोणाकडे आहे.आणि ते काय करतात.मुखयमंत्री कोण आहे आणि ते काय फक्त धनंजय मुंडे याचेच सांगण्या प्रमाणे कामकाज चालवत आहे काय.तसा कायदा केला आहे काय.पोलीस खाते कोणाकडे आहे आणि ते काय करतात.धनंजय मुंडे यांच्याच नावाने खडे फोडण्यात का येत आहे.यात सुद्धा राजकारणच होत आहे.
आशिश जाधवजी,आपण केलेल्या यथार्थ विश्लेषण, योग्य व कडक शब्दांत,सविस्तर केलेले आरोपींचे व राजकीय वरदहस्त कसे काम करतात, याबद्दल खूप छान व उद्भ्भोदक विचार मांडले आहेत. धन्यवाद.
बरोबर आहे सर
ह्या मधे पोलिस, तहसीलदार, राजकारणी लोक, सरकारी अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक, मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक सगळे मिळून काम करू राहिले
अगदी बरोबर बोललात सर हे खरे आहे
जाधव सर, जोपर्यंत धनंजय मुंडे व पंकजा मुंडे मंत्री आहेत तोपर्यंत महाराष्ट्रात गुंडडगीरीला आळा बसणार नाही .१०० %
ग्रेट work सर
Upsulltiy Right speech Aasish jadhav saheb
गृहमंत्री काय करत आहे स्वतःला एवढं कार्यक्षम म्हणणारे गृहमंत्री सपशेल फेल झाले करार केस मध्ये
पोटविकारासाठी कोणतीही IPD ची गरज नसते. हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार व SIT प्रमुख तेली यांचा वरदहस्त आहे असेच दिसतो.
साहेब नमस्कार,
आपण अत्यंत परखडपणे कराड प्रकरणांवर विश्लेषण करता,
पण झोपेचं सोंग केलेल्या सरकार, प्रशासनाला जाग येत नाही,
आपल्या मौलिक विचाराना सलाम 🙏
राजीनामा का घेत नाही त मुख्यमंत्री
सर्व सामान्य जनतेच्या अन्यायावर आवाज उठविला म्हणून लोकमत ते आभार
स्पेशल ट्रीटमेंट ज्या अधिकाऱ्यांनी दिली त्याचे मंत्री फडणवीसी आहेत
मी पोलीस प्रशासन अत्यंत जवळून पाहिले आहे, अनुभवले आहे, नक्कीच वरून आदेश आहेत, हे मी शपथ पुर्ण सांगू इच्छितो 😮
शितावरून भाताची परीक्षा? एवढं होऊन धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देत नाही. याचा अर्थ असा आहे. यांचं कोणी काही बिघडू शकत नाही. हे स्पष्ट आहे.
आशिष सर लगे रहो,, हम आप के साथ तन मन धन se है
सत्य लोकांसमोर आणत आहात आपण सर नाहीतर सगळे मुग गिळून गप्प आहेत बाकीचे पत्रकार 👍
स्पेशल ट्रीटमेंट द्यायलाच पाहिजे पैसा आणि पैसा इथून पुढं ज्याच्याकडं भरपूर पैसा त्यानं कसंही कुठल्याही पध्दतीने वागायला आडवा कोणी येणार नाही त्याच्यासाठी सर्वकाही स्पेशल रहाणार....
🎉🎉 लोकमत चे अभनंदन
एखादा माणूस वारंवार गुन्हे करत असतो हे माहीत असूनही त्याला जवळ करणे ,धंद्यात भागीदार करणे म्हणजेच त्याचे गुन्हेगारीत सामील असल्याचे निश्चित करता येते .
हो आहेत VIP बीड जिल्हा मालक वाल्मिकी कराड, या महाराष्ट्रात जें कोणी राजकारणात आहेत तें जर चुकून जेल मध्ये गेले कीं त्यांना सर्वांना VIP तरतूद मिळते त्यात विशेष काही नाही हे कल युग आहे.
Good sir
❤तमाशा बघत आहेत आम्ही आणि तमाशा दाखवत आहे यात्रणा ❤❤❤वरून आम्ही लोकशाही प्रस्थापित करण्यास कटिबंधात
वाल्मिक कराड काय सरकारचा जावई आहे का काय म्हणून त्याची पोलीस प्रशासन एव्हढी बडदास्त् ठेवली जात आहे त्याला दयामया दाखवू नये 👍
वाल्मिक कराड कुणाचे जावई आहेत, हे त्यांच्या पत्नी मंजिली ताई कदम पाटील यांनी सांगितलेलं आहे. माहिती करून घे... 😅😊
अशी जी लगे रहो बेस्ट ऑफ लक
छान पत्रकारिता
याच्या कडून वरील मंत्र्यांनी पैसे खाल्ले आहेत वाटतं ! मग म्हणूनच त्याला अशी ट्रीटमेंट देत असावे. किंवा हा मुख्यमंत्री व सरकारच्या मर्जितला माणूस असावा.
Nice Ashishji 🎉
जाधव साहेब वाल्मीक कराड हा क्रमांक बीड मधल्या लाज भाऊ पोलिसांचा जावई...
सर पान फुल बदलण्यापेक्षा वृक्षाच मुळ बदलायला लावा
नमस्कार आशिष सर,..🌹
अशीष सर ..पालकमंत्री एकनाथजी शिंदे किंवा धस साहेबांना करा सगळ निट होईल
Being Indian To be Proud of Sir
लोकमत आणि सर्व टीमचे मनःपूर्वक धन्यवाद
Salute Ashishji. 👍👍👍💐💐💐🙏
हे सगळं आयकुन अवघड वाटतंय
आशिष सर तुमचं विश्लेषण
खूप महत्वाचे आहे
आशिषजी सरकार दुर्लक्ष करतय. तुम्ही पाठपुरावा करताय.तुमच खुप खुप अभिनंदन.
आशिष सर तुम्हाला खरंच मनातून धन्यवाद 🙏तुमचं विश्लेषण जळजळीत आहे 🙏🙏
सर आपले खूप अभिनंदन 🙏🏻अंजली ताई दमानिया खऱ्या मर्दानी आहे. त्यांना कोणतेही राजकीय नेते सहकार्य करत नाही, विरोधी पक्षातले तर काही मूग गिळून बसले आहे. जर अंजलीताईना खऱ्या लढवाया आहे त्यांना माझा सलाम आहे.
धन्यवाद सर🙏
हे प्रकरण बीड जिल्याच्या बाहेर चालवण्यात याव , आरोपीला स्पेशल स्टेटमेंट देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या बदल्या कराव्यात , मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री आरोपीला साथ देणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध
आशिष जाधव सर,आपले खूप खूप अभिनंदन, खूपच उत्कृष्ठ, वार्ताकंन.
Congratulation jadhav saheb
आशिष सर खुप छान आपण जे रोखठोक भूमिका मांडली त्या बद्दल धन्यवाद 🙏🏻
वाम मार्गाने पैसा कमावलेल्या व्यक्तीला ब्लॅकमेल करून वारंवार फायदा करून घेता येतो .म्हणून वाल्मीक कराडला कोठडीत सर्व सुविधा मिळतात .99 टक्के लोक लाचार असतात .
धनंजय मुंडे यांनी भेस बदलून भेटायला आले असतील कराड ला दवाखान्यात त्यासाठी पोटात दुखतं असेल
Very true
अतिशय उत्तम विश्लेषण केले आहे आशिषजी आपण....!!
Great sir
वाल्या तुला आणि तुझ्या धन्याला कुणी वाचवु शकणार नाही
लवकरच वाल्मिकी कराड निर्दोष मुक्त झाल्याची बातमी न आल्यास आश्चर्य वाटेल.
जाधव साहेब मी तुमच्या वयाचा आहे.पण कितीही मिडिया किंवा सर्व आमदार जरी लढले तरी काही उपयोग होणार नाही.पण मी काही तुमचं धैर्य कमी करण्यासाठी बोलत नाही.पण मी बीड जिल्ह्यातील आहे.आणि तुम्ही आमचे जावई आहात.
आशिष सर.. आपल्यासारख्या पत्रकारांनी या प्रकरणी सरकारला धारेवर धरलं पाहिजे.ज्यांनी संतोष देशमुखांची निर्घृण हत्या केली त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा झालीच पाहिजे.
धन्यवाद साहेब
वाल्याला राष्ट्रपती सुद्धा वाचवू शकत नाही
अजित पवार व फडणविस यांना एकत्र अणणारे मुढे व कऱ्हाड एकच हे एकमेकांत राजकीय गुंतलेले आहे .यामुळेच योग्य कारवाई होत नाहीत. जनते लाच पर्याय शोधावे लागतील.
बाल् भि बाक नही हो गा
डाॅक्टर दिसतात जबाबदार..पण मुळ शक्ती अदृश्य आहे
जाधव साहेब
आशिष सर धन्यवाद आपण खूप छान काम करत आहात 🙏🙏🙏🙏🙏
धनंजय मुंडे यांची हिच अडचण झाली आहे कि मीडिया आणि सर्व न्यूज वाहिनी यांनी हें प्रकरण उचलून धरलं त्यामुळे तर मुंडे अडचणीत सापडलेत
भाजप आणि राष्ट्रवादीला त्यांची योग्य जागा दाखवली पायजे, फडणवीस याना लवकर समजने गरजेचे आहेत
सलाम आहे जाधव सर तुम्हाला... इतकं रोकठोक स्पश्टीकरण
good reporting
बीड च्या प्रशासनाला पूर्ण कीड लागलेली आहे.
लोकमत संपादक साहेब स्वारी मी आज पर्यंत विकावु चाइनल समजून होतो पण लोकमत हाच लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत असे वाटते धन्यवाद
Great Sir ....., 👍
dho जबाबदार त्यांच्यावर प्रेशर असेल
मोदी व कराडचा लहानपणा पासून ची मैत्री आहे म्हणून च फडण 20 काही करत नाही. पोलिसांचे z सुरक्षा मिळत आहे😊
Jai Hari Aasish Jadhav ji veri veri good patrakarita Jai jawan jai kisan jai jijau Jai shivray Jai Lokmat news 🙏🌹🌹🙏
अंजली दमानिया. सुरेश धस. जितेंद्र आव्हाड. यांनीच जबरदस्त आवाज उठवला आणि मिडियावालेनी वाल्मिकी कराड यांच्या विषयी पाठपुरावा केला त्यामुळेच नेत्यांना सणसणीत चपराक मिळाली अशी प्रकरणे जनतेनी ऊचलून धारावी हे जर केले तरच हिताचे ठरेल. अभिनंदन या लोकांचे. जय महाराष्ट्र.
जाधव साहेब, संतोष देशमुख यांना न्याय मिळे पर्यंत असेच पोलीस आणि सरकारचे कारनामे जनते समोर मांडत चला. धन्यवाद 🙏🙏
लोकमतने खुप गंभीर विषय जनतेसमोर मांडला जात आहे. धन्यवाद.
वाल्मिक कराड सरकारचा जावई आहेच व त्याला क्लिन चिट देणार आणि भाजप मध्ये प्रवेश देणार
आशिष जाधव तुम्ही जनतेच्या मनातील बोलत आहात तुमच्या निर्भिड पत्रकारीतेला सलाम. हे शासनच त्या आरोपींना पाठीशी घालत आहेत
तीन मोठै जानी दोस्त आहेत
🙏💯👍👍
dho ची मुलाखत घ्या मेडीकल बुलेटींग द्यायला सांगा
आता असेच म्हणावे लागेल की सर्व गोष्टींना कुठे तरी मुख्यमंत्री फडणवीस साहेब हेच जबाबदार आहेत कारण त्यांच्यात हिम्मतच नाही कठोर कारवाई करण्याची ते फक्त एकच डायलॉग मारतात कि कोणालाच सोडणार नाही पण इकडे इतका गोंधळ चालतो त्याकडे मात्र हे दुर्लक्ष करतात.
1 no viselashan sahab sab bike gay walaya saate
बरोबर आहे
मा.सुशील कुलकर्णी साहेब कुठे आहेत त्यांनी संतोष देशमुख खुन प्रकरणावर अजुन एकही विडिओ का बनावला नाही
करता आणि करविता, कोण आहे,? संरक्षण मंत्र्याचे, त्याच्या आदेशाचे पालन करणे, निष्ठावान नोकर मंत्र्याचा
आशीष सर तुम्ही तर पोलीस प्रशासन आणि जिल्हा रुग्णालय यांचे तर कपडेच फाडले खूप छान सर