अमरावती हल्ला: धर्मांधता आणि सत्ता संरक्षक
HTML-код
- Опубликовано: 8 окт 2024
- 1. अमरावतीमध्ये नागपूर गेट पोलीस स्टेशनवर धर्मांध जमावाने हल्ला केला आणि 21 पोलीस जखमी झाले.
2. नरसिंह आनंद सरस्वती यांच्या वक्तव्यामुळे हल्ल्याची पार्श्वभूमी तयार झाली असल्याचे सांगितले जात आहे.
3. उत्तर प्रदेशातील एका घटनेचे पडसाद अमरावतीत उमटल्याचे दिसून आले.
4. महाविकास आघाडीची सत्ता असलेल्या भागात जिहादी विचारसरणीचा जमाव दगडफेक करतो.
5. महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकारी अशा उन्मत्त जमातींना समर्थन देत असल्याचे आढळते.
6. अमरावतीमध्ये एका 12 वर्षांच्या मुलीचे अपहरण जिहादी वृत्तीच्या तरुणाने केले.
7. महाविकास आघाडीचे नेते, विशेषत: सुप्रिया सुळे, 'लव जिहाद' अस्तित्वात नसल्याचे सांगतात.
8. अशा वक्तव्यांमुळे अशा घटनांना प्रोत्साहन मिळते.
9. फालतू मुद्द्यांवर भांडण्याऐवजी योग्य सरकार निवडणे आवश्यक आहे.
10. हिंदू म्हणून योग्य नेत्यांकडून अपेक्षा ठेवण्याची आवश्यकता आहे, आणि त्यानुसार कृती करावी.
1. In Amravati, a fanatical mob attacked Nagpur Gate Police Station, injuring 21 police officers.
2. It is said that the attack occurred in the background of a statement made by Narsingh Anand Saraswati.
3. An incident in Uttar Pradesh has echoed in Amravati.
4. In areas governed by the Maha Vikas Aghadi, jihadi mobs are coming forward and pelting stones.
5. It appears that leaders and officials of the Maha Vikas Aghadi are backing such violent groups.
6. Recently, in Amravati, a 12-year-old girl was kidnapped by a youth with jihadi tendencies.
7. Leaders of the Maha Vikas Aghadi, especially Supriya Sule, claim that concepts like 'love jihad' do not exist.
8. Such statements encourage these types of incidents.
9. Instead of fighting over trivial issues, we need to recognize our future and elect the right government.
10. As Hindus, we need to recognize from whom to expect the right leadership and act accordingly
.हो, आणखी काही उदाहरणं खाली दिली आहेत:
1. धर्मांध हल्ले, हिंदू विरुद्ध जिहाद, राजकीय भूमिका, समाजाचे आव्हान, सुरक्षा उपाय, अमरावती घटना, पोलिसांवर हल्ला, धर्म आणि राजकारण, न्याय आणि सुरक्षा, हिंदू अस्मिता
2. धर्मांध मानसिकता, धार्मिक संघर्ष, सत्ताधाऱ्यांचा विरोध, अमरावतीचे वातावरण, समाजातील तणाव, राजकीय नेते, हिंदू धर्माची रक्षा, जिहादी विचारसरणी, महाविकास आघाडीची धोरणं, शांतता आणि सुव्यवस्था
3. हिंदू विरोधी हिंसा, राजकीय दुर्लक्ष, सुरक्षा धोरणं, धार्मिक कट्टरता, पोलीस आणि कायदा, महाविकास आघाडीचे नेते, हिंदू समाजाचे आव्हान, अमरावतीतील घटनाक्रम, सत्तेची भूमिका, धर्मांध जमाव
4. अमरावती हिंसाचार, हिंदू मुलीचं अपहरण, राजकीय आश्रय, हिंदू विरुद्ध जिहाद, धर्मांधतेचा उद्रेक, कायदा आणि सुव्यवस्था, समाज सुरक्षा, लव जिहाद विवाद, सत्ताधारी नेत्यांचा हस्तक्षेप, पोलीस स्टेशन हल्ला
1. Religious fanaticism, jihadi mentality, Maha Vikas Aghadi, Amravati violence, Hindu community, political shelter, love jihad, security of Hindus, kidnapping case, social responsibility, right leadership, fake news, political indifference, police attack, ruling party support, Hindu unity
2. Fanatic attacks, Hindus vs jihad, political role, societal challenge, security measures, Amravati incident, attack on police, religion and politics, justice and security, Hindu identity
3. Fanatic mentality, religious conflict, opposition from ruling party, Amravati tension, social unrest, political leaders, protection of Hindu religion, jihadi ideology, policies of Maha Vikas Aghadi, peace and order
4. Anti-Hindu violence, political neglect, security policies, religious extremism, police and law, leaders of Maha Vikas Aghadi, challenges to Hindu society, developments in Amravati, political influence, fanatic mob
बरोबर आहे. दंगली आणि मोर्चे याबाबत प्रसार माध्यमांनी सांगायला हवे.
त्यांच्या खिशात कोंबून खोटं बोलावं हे शिकवलय
इथून पुढे कारणाशिवाय अशा घटना घडणार आहेत.या विषयाचे पक्षीय राजकारण केल्यास पुढील दहा वर्षांत हिंदुंच्या सुंता होणार आहेत.कांग्रेसवाले सुंता करून घेण्यासाठी आतूर झाले आहेत.
हर हर महादेव भाऊ किती विदारक परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे हे तुम्हीं अगदी बरोबर सांगितले आहे.
आपले लोक झोपेत आहे दादा.
आता कोणत्या पक्षाच्या संघाच्या भरोसे नका बसू
उठा लढा आणि लांडे पळवा ⚔️
आपल्या लोकांना भांडायला आवडते ते पन आपल्या लोकांना.
@@nikhiltambakhe25 जात मोठी वाटते धर्मा पेक्षा
सोशल मीडियातील अश्लिलतेने
हिन्दू ची इज्जतीची वाट लागली
@@Salamanca_0 हो हे खर आहे सामन्य व्यवहार मध्ये पन दिसून येते एक जात दुसऱ्या जाती ची वैरी आहे
अरे सचिन स्थानिक लोक्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असो गृहमंत्री काय झोपा काढतायेत का? करा ना एन्काऊंटर, पाडा ना घर चालवा बुलडोझर.
बरोबर आहे. योगी सारखे वागायला पाहिजे. स्टाँग ॲक्शन घ्यायला हवी
महाराष्ट्र शासन कडक कार्यवाही करण्यात कमीच पडत आलेली आहे. पब्लिक त्वरीत व कडक कारवाई पसंत करते. त्यांचा भ्रमनिरास होत आहे. नाही आले पुढील सरकार तरी चालेल पण आता कडक कारवाई करा.
अकोल्यामध्ये हि झाली दंगल हरिहर पेठ मध्ये दादा
कशामुळे झाली मीडिया वले सांगत आहेत गाडीचा धक्का लागला म्हणून झाली 😊
@@RAMAS-fg5bn याना काय दंगल घडवण्यासाठी कारणच पाहिलेत चालूच असते ...काही काही तर म्हणतात करून केली
@@RAMAS-fg5bn दंगलीला काही कारण नसते छपरी जातीचे लांडूक्कर कोणाला तरी बोट करतात आणि समोरच्याने आई बहीण केली का गर्दी जमा करून दंगल करतात ह्याची ट्रेनिंग मशिदीत दिली जाते त्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप वापरले जातात त्यांची दुकाने, घरे, दर्गे याठिकाणी चाकू, तलवारी, गावठी कट्टे, पेट्रोल बाटल्या लपवून ठेवलेल्या असतात. जोपर्यंत कुठलेही सरकार सरळ यांच्या बुडात लोखंड भरणे सुरू करत नाही तोपर्यंत यांना धाक पडणार नाही
दिवस खूप कठीण येणार आहेत. हिंदू जागृत झाला पाहिजे. शिंदेंनी बुलडोझर पॅटर्न चालवावा.
खुप छान, सचिन सर
I'm strong supporter of Yati Narsimanand. He is exposing islam and most corrupt judicial system.
शांतताप्रिय जमात ज्या देशांत आहे ते देश कायम अशातच राहणार
True❤
सोशल मीडियातील अश्लिलतेने
हिंदुच्या इज्जतीची पार वाट लागली
जय श्रीराम 🙏 सचिन जी जय माँ अम्बे
एकदम बरोबर आहे परत शिंदे च पाहिजेत
योगि पाँलिसी स्विकारली पाहिजे.
राम राम 🚩
राम राम दादा.
राम कृष्ण हरी ❤
जय जय रामकृष्न हरी.
स्वामी ॐ🙏🚩
जय श्रीराम
जय श्रीराम, हर हर महादेव
कितीही समजावा, मला तर आता आशा वाटत नाही. हरियाणा मध्ये सुद्धा हेच झाल. जात महत्वाची ठरली. मतदान करताना फक्त स्वतः ची जात महत्वाची वाटते. पण जेंव्हा मुलगी दुसरीकडे लग्न करते तेंव्हा कुठे जाते?
एक दिवस लोक जागृत होते . दुसर्या झोपते.
Mhanun tar arakshan sage soiryansathi pan pahije.
खूप मार्मिक विश्लेषण, उबठाचे उमेदवार ,बॅनर दोन पद्धतीचे छापत आहेत, ज्या उमेदवार च्या एरियात, मुस्लिम बहोल आहेत, तिथे संविधानाच्या राक्षणा साठी मतदान करा,! आणि जिथे हिंदू बांधव आहेत मराठी गुजराती आहेत तिथे हिंदुत्वाचा नवा चेहरा म्हणून बॅनर लागलेत😂
बरोबर बोललात!
मराठी मीडिया चि डांग फाटते अशा न्यूज देताना 😡😡
कारन त्यांना फक्त रेटिंग पाहिजे दादा.
जय श्री राम हर हर महादेव
जय श्री राम जय हनुमान हर हर महादेव.
जय श्री राम...
हिंदी चँनल अगदी तुरळक माहिती देत आहेत.
बरोबर दादा.
प्रसार माध्यम काही ठराविक बातमी देतात त्यांना ज्या मध्ये फायदा होतो तेवढ्याच बातमी देतात.
रेटिंग वाढली पाहिजे ईतकाच त्यांचा ऊद्देश आहे .
कायदे आसे करा समाज एकत्र करन दंगल कायदा लागू करा भारतीय नागरिक ठेवु नका
महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आहे, पण मेडीया वर इंडी आघाडीची पकड आहे.
मीडिया ला एवढी मोकळीक का?
भाजपा विरोध पक्षा विषय एवढं मावाळ धोरण का घेत विरोध पक्षांचं उपद्रव मूल्य एवढं आहे का ज्याला भाजपा घाबरत
बरोबर
या विधानसभेला अटी तटी ची लढत होणार.
@@dattudherange5052 बरोबर. मुळंचत धोरण असत bjp च...साफ करत नाहीत शत्रू ला
पॉलिसांचा अनुभव चांगला नाही, मा. योगीजी नी भर संसदेत दुःखाने हेच सांगितले, शेवटी कर्माचे फल.
हिंदू ना फोड साठी आता पाहताच आहे मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण असा चालू आहे
बुलडोजर फाॅर्म्युला चालू झाल्याशिवाय दंगलखोर धडा शिकणार नाहीत.
6:44 फक्त राजकारण साठी आश्या गोष्टी नजर अंदाज केल्या जाते
नेत्या साठी नाही तर व्यक्ती गत आर्थिक लाभ साठी गद्दारी करतात
पोलीस प्रशासन पुर्णपणे दबावात आहे सरकार ने खंबिरपणे पोलीस प्रशासनाचे मागे उभे राहने आवश्यक आहे
या बद्दल हिंदूंना काही वाटत नाही
झोपले आहे लोक आहे दादा.
@@nikhiltambakhe25 kakani aplya upkaryachya ozylkhali zopavle ahe.
पोलिसांवर दगडफेक हा देशद्रोह नाही का
🚩
काँग्रेस व राष्ट्रवादी ची वोट बँक आहे
व ते ती सांभालत आहेत
आदरणीय गुरुवर्य जय श्रीराम
साहेब तुम्ही अगदी बरोबर बोलले मुस्लिम लोकांमध्ये एकही आहे म्हणून तर ते म्हणले की अहमदनगरचे तेच नाव राहू द्या अहिल्यानगर नको आम्हाला वाकडी तोंडाच्या शरद पवार आला अन त्यांचा बाप तो मिनी औरंगजेब तो म्हणतो मी सत्तेत आल्यावर अहमदनगर नाव करेल आणि छत्रपती संभाजीनगरचे औरंगाबादच
आणि मीडिया सध्या महाविकास आघाडीची गुलामी झाली आहे ते फक्त त्यांच्याच बातम्या टाकत आहेत लव जहा द चा बातम्या जर ते टाकत नसतील तर काय उपयोग आहे या मीडियाचा
गृहमंत्री त कात्तर हिंदुवादी आहेत गृहखात्याला काय भीती आहे
I Support Yati Narshinghanand
आपला समाज कुंभकर्न सारखा झोपला आहे . आपला समाज झोपेच सोंग घेऊन झोपला तेच कळत नाहि.
, राज साहेब ठाकरे पाहिजे आता दादा जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र
Sir yakarita aapal Ek comman connect pahije all over Maharashtra madhe
Palawoon nele tari police loka tya mulabarobar paloongeli asa panchanama karatat.
गृहमंत्री फडणवीस साहेब आहेत
मग कडक कारवाई का नाही?
गृहमंत्री झोपा काढतो का मग
कोनाला काहि घेन देन नाहि दादा जोपर्यंत संघटित होत नाहि तो पर्यंत काहि खर नाहि.
तुम्ही vote द्या जातीवर जरांगे वाकड्याला
Khari hindu muslim riot police Ani Muslima madhech hote hatyarashi kahihi sambandh nasanara hindu samaj Muslima samor tikanar nahi mhanun military pyara military forces police madhe hindu asatana Pakistani bangaladeshi hakalun dya population control ham do hamara ek saktine lagu kara hach khara upay ahe baki sarv reservation karun hindu samaj la fasavat ahet jay modiji
Hindu ecosystem
Jay shree Ram