पवारांना कळतंय पराभव होतोय पण का याचा विचारही करायला ते तयार नाहीत | BhauTorsekar | Lakshyavedh |
HTML-код
- Опубликовано: 20 сен 2024
- पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे रविवारी ५ मे रोजी पुण्यात झालेल्या व्याख्यानाचा भाग -१
पवारांना कळतंय पराभव
होतोय पण तो का होतोय
याचा विचारही करायला ते तयार नाहीत
#abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
whats app link- chat.whatsapp....
Email : lakshyavedh7@gmail.com
सर्वात वाईट या गोष्टीचे वाटते की,उद्धव ठाकरे,शरद पवार या व्यक्तींना सहानुभूती का मिळते तेच कळत नाही.खर तर या दोन्ही माणसांमध्ये शून्य विश्वासाहर्ता कमालीचा कपटीपणा अतिशय स्वार्थी आणि कमालीचा विकृत स्वभाव याच साठी ते प्रसिद्ध आहेत.
खरं आहे. जनता उथळ आहे.
अगदी 100% बरोबर
Really people are blind and their way of thinking is very poor feeling very bad but though we try to convience them they have got blind faith
सहानभुती अजिबात नाही,ही त्यांची पाळीव पत्रकार जमातीची नवीन क्लृप्ती आहे जेणेकरून यांना मतदान व्हावे.
याचे कारण समाजातील ७०,७५,%, जनता अनैतिक व नितीभ्रश्ट आहे. जनतेला सत्त्य व चांगले नकोच आहे.
एकचं हृदय आहे भाऊ किती वेळा जिकणार 👍🏼
भाऊ तुम्हांला उत्तम आरोग्य लाभो हिचं ईशवर चरणी प्रार्थना.....! 🙏
खरयं 😊
❤❤❤🌹🌹🌹🙏🙏👍
हिंदू मतदारांना कधी मतदानां करायचे व कोणाला हे कधी कळणार.फारच कठीण आहे.
माझे वडील आज हयात नाहीत...पण
माझ्या लहानपणापासून ते सांगत होते...तू जर खरा असशील तूझ्या
कडे सच्चाई असेल तर कोणीच तूला कोणीच हरवू शकत नाहि...
भाऊ तोरसेकर तुम्ही ग्रेट आहात स्मरण शक्ती ऊत्तम आहे
भाऊ तुम्हाला T shirt चांगला दिसतो.
Well Said
Jai shree Ram bhau bjp 422+ par
मराठी मिडियाचा जनानखाना,अगदी बरोबर वर्णन
Bhau pan tyach janankhanyache aghoshit sabhasad aahet,patrakarita kay aste te jara ravish kumar yanchya kadun Shika.
अहो महाराज. विषकुमार सरख्या बकवास पत्रकारांच नाव घेतले थोडक्यात हिन्दीतील चाय बिस्कीट पत्रकार आहे तो. आहे कुठे सध्या. शोधा अन तिथेच पडा. इथे कशाला येता.
Ravish kumar swarah Indi alliance chya godi madhe aahe, @@PoonamBansode-g7fkadhi Sandeshkhali var bolala ka to? Tyacha bhau bihar madhe congress kadun ladhato, Barech aarop aahet, keval Congress satte aali tar vachel
@@PoonamBansode-g7f tu neech
Janankhana nahi kuntankhana
पुणे जिल्ह्यातील पालकमंत्री पद महत्त्वाचे नव्हते परंतु बारामतीचा म्हातारा बैल घरी बसणे गरजेचे होते
aata paryant konache bale kele aaye ka kite janache vatole kele dev lase tyanche changle karnar
Baramaticha bailala khatik dakhva yanda😅
बारामतीचा म्हातारा बैल घरीतर बसणार तर नाहीच पण बऱ्याच जणांना चार तारखेला कायमचं घरी बसवणार आहे.तोपर्यंत तुमचं बौद्धिक चालू द्या.जनता मुर्ख नाही तिला सर्व कळतं.
भाऊ नीट फार सुंदर पध्दतीने विरोधी पक्षाची खिल्ली ऐकवली मजा आली😊
एका बारामतीसाठी सगळा महाराष्ट्र पणाला लावणे हे पटत नाही.
Ek Baramati sathi nahi ..pawarana baramtit jyastit jyast adakawle he mahatwache..Baramati geli tar pawar sahebanchi crediblety desh patliwar Kami honar ,tya mulech he sagle jahale..
भाऊ तोरसेकर यांना मनापासून धन्यवाद.आपण कोणाचाही मुलाहिजा न बाळगता कुठल्याही
पक्षांचा व्यक्तीचा खरंखुरं स्वभावाचे खरं खोटं वर्णन करता
शरदचंद्र काकाजी यांचे वर्णन
तुम्ही इतके तंतोतंत करतां.हे जर शरदचंद्र पवार हे ऐकत असतील तर ते राजकारणात आपण केलेल्या घाणीचे दर्शन शरदचंद्र काकांना व जनतेला आपल्या मुळे समजले.काकाना कीती समजलं व काकांनी कीती समजुन घेतलं हे काका श्री च जाणे.काका झिंदाबाद.
भाऊ तुमचे व्यख्यान ऐकणे एक परवणी आहे..
Khot bolnyachi parvani
माणसाच्या कर्माचे भोग त्याला अधिकतर म्हातारपणातच भोगावे लागतात .
कर्माचे भोग वैगरे काही नसतात, तुम्ही सर्व गोष्टी manage करु शकत नाहीत.
तुम्ही शक्तीहीन होता.
तुमच कुनि ऐकत नाही
जस घरात असत
आपला संसार असतो तेंव्हा
सर्व प्यादे आपण set करतो
पण तोच आपले मूलाचा संसार असला की आपले महत्व हलु हलू कमी होत जाते
तसच राजकारणाच आहे
शरद पवार नि अजीत दादा ला राजकरणत आनायला नको होते
आता आनलेच आहे तर मग भोगा
जे जे सगल्याचे होते ते ते तुमचे होनार .
अगदी बरोबर आहे👍
अगदी बरोबर. म्हणूनच अटल बिहारी वाजपेयींची शेवटची ५ वर्षे खूप वाईट अवस्थेत गेली. कशाचंही भान राहिलं नव्हत त्यांना.
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ
27:31 27:31
Ker
भाऊंची वयचारिक बुद्धी समुद्राची खोळी आणी अंतराळाची पोकळी यात आसलेली कोळशाची खाण या खाणीतून शोधून काढलेला हिरा हेच तर बुद्धी चातुर्य् हिच भाऊंची खाशियत आहे. आश्या निशपक्ष पत्रकाराला कोटी कोटी प्रणाम.
right
डोक्यात शेण आहे याचा
अहो पवार वरती हे एवढे बोलतात... ज्या बद्दल विचार पण करू नये त्या वर? तुम्हाला पवार आवडतात का काय? चांगले विषय घ्या... ते चुका करणार, तुम्ही त्या दाखवणार... किती महत्त्व द्यावे... आणि कोणाला?
Nishpaksh ani he 😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😏😏😏😏
😂😅😁😄😅😂🤣
भाऊ ग्रेट आहात. तुमच्या वरील विरोधी comments पाहिले की पटते की मिरची झोंबल्या आहेत.
काट्यांच्या आनिवर वसली तीन नाव😂 अजित ❤सुप्रिया😂 शरदराव 🎉चार जुनचा गजर लाव 😢कानात बोळे घाला शरदराव😮 सुप्रीयाची सासरी धाव 😅पार्थ पुसा आता आसव 😊
पवार आणि उध्दव ही विचारसरणी महाराष्ट्रातून नष्ट झाली पाहिजे
100%
निसत नाबुत होतील
BJP Maharashtra drohi aahe
ऐक विचार संपाचे
Pawar ani Thakre Maharashtra chya atmyat ahe...
भाऊ तुम्ही फार ग्रेट❤
श्री भाऊ तोरसेकर प्रभाकर सुर्यवंशी सुशीर कुलकर्णी आबा माळकर व आपले इतर सहकारी पत्रकार हिंदुत्व सनातन समाज जागृतीच काम करत आहात आपले धन्यवाद आभार आपले कार्य असेच होवो हिच सदिच्छा
विलासजी आवाड
आयुष्य भर पवारांच दुटप्पी कपटी धोरण पब्लीक ला समजले त्यामुळेच हसू झालंय.
फळ इथेच
@@जयश्रीरामराम-भ5छ bjp Maharashtra drohi aahe
Awdta kaam ayushyashyachya shevtat pan kartay .....yapeksha sudaiva kay
शरद पवार यांचे फसवणुकीचे प्रकार तर समजले... द्यानात भर
ग्रेट भाऊ तोरसेकर...अतिशय अभ्यासपूर्ण विचार आहेत.अभिनंदन 🎉
भाऊ तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. तुम्हाला दिर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
पवार मुख्यमंत्री असताना फक्त मुंबई, पुणे आणि त्यांच्या बारामती मध्येच चांगले रस्ते होते. आणि BJP सत्तेत आल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात चांगले roads झाले...अगदी ग्रामिण भागात सुध्हा. काम करणाऱ्याला भरपूर काम आहॆ. चांगलं शिक्षण घेणाऱ्या मुलांना चांगले पगार आहेत....शाळेच्या college च्या वयात दिवसभर cricket बघत बसणारे, कट्ट्यावर गप्पा मारत बसणारे तरुण बेरोजगार आहेत...हे वास्तव डोळ्यांनी बघितले आहॆ.
अगदी बरोबर लिहीलं आहे.मी उच्च शिक्षित आहे म्हणून वारंवार हेच बोलावं वाटत.मी काय शिकत आहे, कशासाठी शिकत आहे, पुढं काय करायचं आहे यापैकी काहीही विचार करीत नाहीत तेच बेरोजगारीची गोष्ट करतात.आपली पात्रता जोपर्यंत बनवीत नाही तोपर्यंत काहीही करू शकत नाही.इच्छाशक्ती जिध्द निश्चय समर्पण मेहनत करण्याची तयारी असेल तर काहीही करू शकतो.
Very very correct opinion Those who want to work they get job
२०१४ पासून उद्योगधंदे गुजरातला गेले IFSC ऑफिस कापडगिरण्या हिऱ्यांचा कारखाना गुजरातला गेले तरी आपल्याला अभिमान वाटतो आपण नक्की महाराष्ट्रीयन आहात काय
कडु आहे पन
सत्य आहेच
Very well said
भाऊंनी वडेट्टीवार च्या कसाब / आरएसएस वर बोलावे ही एका स्वयंसेवकांची विनंती..🙏
त्यासाठी तुम्ही आहात
विजय vadettiwar विसरले की 2004 ते 2014 पर्यन्त महाराष्ट्र त कांग्रेस राष्ट्रवादी ची सरकार होती
करकरे चे प्रकरण गृहमंत्री याना माहित नव्हते काय ।
जस महात्मा गांधी च्या हत्या मधे अजून एक गोली कुनीतरी दूसरी व्यक्तिने मारली होती असे वाचन्यात आले आहे .
गांधी जी चे तर post Martem पण नाही करू दिले नेहरू ने ।
तस काही असल करकरे चे बाबतित तर
मग तत्कालीन सरकार काय उपटत होते का ।
Salute to Bhau torsekar, susheel kulkarni, prabhakar suryavanshi, abha malkar, this all has made marathi patrakaar into highest levels. Great proud of you all.
All are bjp agent. They only critic pawar and thackray
Sarv BJP agent aahet Ani bhadaya maranara Torasekar suddha
@@asavarikhandagle7447Kay chukicha bolale te sanga ugachach agent bolu naka
Mag bhau bjp var ka nahi tika karat, every time pawar Ani thackray. Bjp che chukat asel tari support kartat
@@asavarikhandagle7447BJP juna dalla ahe toh
Mr Torsekar is a national treasure.🙏🙌👏
भाऊ, पवारांना सर्वच काही कळतंय परंतू पवारांना पराभवाचं कारण शोधण्यांची हिम्मतच होत नाहीयेत.
4 जून ला तुमच्या सर्वांचे दात घशात जातील
4 जून ला बघा हे भाऊ काय बोलतात ते 😂
आपण नक्कीच बघा
महाराष्ट्र सरकारवर सात लाख कोटी चे कर्ज आहे. यावर कधी कुठल्या वाहिनीवर चर्चा झाल्याचे आठवत नाही.
Karja mhnje vayit samjat asal tar tumhala economic shiksnyachi garaj ahe.
कर्ज फेडावे लागते. आणि त्यासाठी taxes वाढतात. महाराष्ट्र सरकार चे कर्ज infrastructure किंवा capital expenditure वर फक्त 12% खर्च होते. बाकी सर्व salaries, pensions आणि योजनावर खर्च होते. ही चांगली गोष्ट नाही.
तुतारीची पिपाणी होणार का
भाऊ,नमस्कार..
गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रात एका माणसाने इथल्या मिडीयाला कायम
आपल्या आंथ्रुणात घेवून कवेत ठेवून घेतले आहे. बातम्या पेरणे,चालवणे
ह्यात हातखंडा असलेला माणूस. आपल्या भोवती सतत मिडीयाला फिरत ठेवायची कला अवगत असलेला अ विकास पुरुष. आज बघा लोकसत्ता, म.टा.,लोकमत, सकाळ
समुह,इत्यादी. आजचा मिडिया हा
सुद्धा तेच करीत आहे. हि पीत पत्रकारीता नाही तर छिनालकी आहे.
महाराष्ट्र द्रोह आहे. ज्याला आपल्या हयातीत १० खासदार निवडून आणता आले नाहीत. आणि सातत्याने पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत?महाराष्ट्र सतत अस्थिर ठेवायची रणनीती .
विकास फक्त बारामती, काठेवाडी,
कुटुंबातील व्यक्ती. हिच कामगिरी.
महाराष्ट्र राज्यात किमान १००संस्था वर शरदचंद्र पवार अध्यक्ष।प्रमुख आहेत. प्रत्येक ठिकाणी मीच, बघा.
शिवाजी महाराज दैवत महाराष्ट्राचे आणि ह्यांच फुले शाहू आंबेडकर
कोणतेही पुस्तक न वाचता फक्त प्रस्तावना वाचून व्यासपीठावर बढाया मारायच्या. जर बारामती चा विकास
केला असता तर एवढी दमछाक झाली नसती पण बारामती वगळता?
अन्य तालुक्यानां वंचितच ठेवलेले आहे. नौटंकी करणे हा स्थायीभाव.
पावसात भिजणे,अजारपणाचे नाटक
एसटी कामगार आंदोलनात सहानुभूती मिळवण्यासाठी मानभावीपणा. आज ह्याला उद्या त्याला सोबत घे हे १९७८ पासून सुरु झाली आणि नोव्हेंबर २०१९ पर्यंत
सुरू होते. आता कुठे थांबून शांत बसले पाहिजे हे कळलं पाहिजे पण?
इतरांची फोडली आपलही फुटले?
अस का?काळाचा महिमा असतो म्हणून सर्व राजकारण करणऱ्यानी
विचार करून समजून वागले पाहिजे.
फडणवीस यांनी काय केले तर ,
शोध प्रतीशोध.! त्यांच्या गळाला एक एक करुन मासे लागत गेले. धुसफूस घुसमट बाहेर आली. तो सुद्धा बदला
म्हणा किंवा शोध प्रतिशोध च!
बरोबर सांगितले आहे तुम्ही पण अजूनही काही लोकांना हे कळत नाही
मराठी मिडिया चा जनानखाना स्वतः बरोबर उद्धटच्या दिमतीला पण हजर केला.
भाऊ.... नेहमीच थेट.... कायमच ग्रेट
प्रभु श्रीराम जी की कृपा से BJP/NDA 400 पार होगा 👌
I। जय जय सियाराम ।I🙏
जय श्री राम जय श्री राम
१००% भाजप हरणारच.
तथास्तु
आता तमाम हिंदु बंधु भगिनींना विनंती देशात शांतता राखण्यासाठी भाजप व महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा प्रत्येक हिंदुने मतदान जबाबदारीने करा जय श्रीराम भाऊ आपण समाज जागृतीच काम करत आहात धन्यवाद अबकी बार चारसौ पार फिर एक बार मोदी सरकार आबा आपलही धन्यवाद आपण हिंदुत्व जागरण करत आहात
भाऊ तोरसेकर गेल्या १० वर्षे बेरोजगारी वाढली आहे महाराष्ट्र आणि देशात सुमारे ३५ लाख पदे रिक्त आहे त्याबद्दल पण बोला
मेरे लाइफ का थॉट चेजिंग क्लिप है ये , थैंक्स भाऊँ .
आपण मझा वस्तु ला बघायचा माइंडसेट चेंज करुण टाकला।
अनंत कोटि प्रणाम
भाऊ तुम्ही किती खोलात जाऊन विचार मांडले खूप खूप धन्यवाद तुमच्यासारख्या निर्भिड विश्लेषकाची समाजाला गरज आहे
Sir God bless you with good health keep u happy and strong 🙏🙏🙏🙏🙏🙏
उत्कृष्ट विचार मंथन
भाऊ चं भविष्य कधीही चुकत नाही बारामती चं भविष्य धोक्यात आहे
भाऊचे भविष्य तंतोतंत खरोखर होत आहे. तर नामांकित राजकीय नेते, शेतकरी दर रोज यांच्या कडे आलें असतें. भाऊंना विचारुन निवडणूक लढवु का नको, लढव म्हणाले तर फार्म भरुन जिल्हाधिकारी कार्यालयातुन खासदारकीचे प्रमाणपत्र घेऊन दिल्लीला जायचे, शेतकरयांना पिकपाणी, मालावरील तेजी मंदी सांगतेल व राष्ट्रीय उत्पन्न वाढेल, भाऊंनी सांगितलेला खासदार आमदार हाच माणूस निवडून येतो तंतोतंत खरे होत असेल तर निवडणूक खर्च होणार नाही. भारतीय गंगाजळी वाढेल या महामानवा मुळे देश प्रगती होईल. तुम्ही लोक व्यक्ती द्वेशी माणसास भविष्यकार म्हणतात. भुतकाळातील संत ज्ञानेश्वर महाराज यांना रेडा म्हणायला घाबरत नाहीत. महाण भाऊ म्हणाले संत ज्ञानेश्वर महाराज यांनी रेड्याच्या तोंडुन वेद बोलुन घेतला त्या रेड्याला ज्ञानेश्वर म्हणतो किती संता बदल आकस आहे. कारण यांचें पोटभरण्याचे साहित्य सोप्या मराठी भाषेत केले म्हणून किती आकस आहे.
भाऊ तूम्ही ग्रेट आहात तूमचया बूद्धिला सलाम 🙏🙏🙏👌👌
मस्त, खुपच छान
समस्त पत्रकार बंधंनो आधी अभ्यास करा मगच मुलाखतीला उभे रहा हे आदरणीय श्री मान भाऊ शिकवीत आहे शिकुन घ्या असे असे विवेचन दुसऱ्या कुना कडे मिळेल असं वाटतं नाही.
Bhau You are Great!
The Masters stroke of Indian politics.💯🎯
चांगल राजकारण केल असत तर pm होवून प्रेसिन्डट होवून सेवानिवृत झालै असते
भाऊ तुमचे विचार ग्रेट आहेत तुमचा अनुभव मोठा आहे
भाऊ आज बारामतीचा प्रचार थांबेल. आपल्या बोलण्यात बारामती बद्दल आत्मविश्वास दिसतोय. तो अजितदादांच्या बोलण्यात दिसत नाही.चांगलेच घडांचे. श्री स्वामी समर्थं
भाऊ ची मंबरी कमालची आहे मी दरोच सकाळी ऐकतो
पवार यांनी विदर्भ आणि मराठवाडय़ात त्यांचा कार्यकाळात जर लक्ष दिले असते तर शरद पवार एकहाती सत्ता काबीज करू शकले असते.
Very good explaintion about sharad pawar politics
अमेठी लोकसभा२०१९निवडणूकी आधी सहा महिने मी निकाल सांगितला होता "राहुल गांधी हरणार ❗" तर तिकडे "नंदीग्राम मध्ये ममता दीदी ५.५हजार मतांनी विधानसभेला हरणार" ...`दोन्ही सत्यात उतरले`❗👌😊
भाऊ तोरसेकर ह्या मताशी आम्हाला अजिबात मान्य नाही. हा माणूस फक्त भाजपा प्रवक्ता म्हणून विचार व्यक्त करतो.
बघू नको ऐकू नको ...कारण चूक दाखविली की राग का येतो.
जर एखादा पक्ष देशहितासाठी काम करत असेल तर त्याचा प्रवक्ता सामान्य माणूस सुद्धा बनतो
Rahul Sawant right
@@sanjayshirsikar3506 हरकत नाही. पत्रकार म्हणून मत देऊ नका प्रवक्ते म्हणून दिला तर काहीच अडचण नाही. प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहेच ना?
Great sir ji 👍
तुम्हाला किती मिळाले हे सांगा
AAJ LONDON PADLE AAHE. UDHYA MUMBAI PADEL TEVA RADU NAKA.
पवार ला सिंह म्हणणे म्हणजे अती झाले 😢
भाऊसाहेब ग्रामीण भागात जरा फिरा फक्त महीमानगड मध्ये बसुन नाही कळणार शेतकऱ्यां चे दुखन
ते सर्व 70 वर्षांपासून राज्य करणारे होते तेच सर्वात ज्यास्त दोषी आहेत. पाण्याचे प्रश्न न सोडवता समाजात भांडणे लावून राजकारण कोणी केले ते ओळखा, म्हणजे समजेल.
हे तुमचे म्हणणे आहे!बरोबर ना
Kooon hotha AGRICULTURAL MINISTER???????
KHAYI UPPATLA .. WAKADA THOOND SHETHKARI SATHI ?????
भाऊ तोरसेकर बहुजन समाज इतिहासाचा खुप अभ्यास केला तुम्ही काय बदलणार नाही
अजित पवार
शरद पवार उद्धव ठाकरे शिंदे फडणवीस राज ठाकरे अजीत पवार राहुलगंधी मोदी या लोकानी राजकरण करुण फक्त अपला विकास केला देश अणी लोक चुलित घातले
Definitely Sunitratai will be next M P.of Baramati.
GREAT ❤😊
अशोक कुमार भगवंतराव बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री 🎉🎉❤😂😂
गुरातमधील दोन manasa पेक्षा आपली मराठी माणसे कधीही चांगले.
मराठी असो वां पाकिस्तानी माणूस म्हणून देश हित साथी जो चागला तो चांगला
मा.श्री भावु साहेब प्रणाम, आपली प्रस्तुतीकरण कला फार सुंदर श्रवणीय स्पष्ट शब्दात मुद्देसूद सद्यपरिस्थितीत असते.
तुमची ही देश सेवा असेच चालु ठेवा.कारण
सर्वसामान्य लोकांना उत्तम माहिती मिळते.
जय श्री राम.
तुमची आतापर्यंत साहेबांनी जिरवली त्याचे काय.. याचाच हा अर्थ आहे पण तुम्हाला कधीच बारामती यश भेटणार नाही😂😂😂😂😂
4, जून छी वाट बघा. मग बोलू.
शरद पवार साहेब समण्याएवढी तुमची उंची नाही नाही साहेब.
हे विरोधक....हे असच म्हणणार,
घोडा मैदान दुर नाही. महाराष्ट्र लुटणारे विजयी होतात कि हारतात. सर्व गुजरात ला घेऊन जातो आहे. जे माणूस आपल्या राज्यात वर प्रेम करत नाही ते देशा वर काय करणार. तुम्ही संधी साधुन आहे म्हणून महाराष्ट्र सोडून दिल्ली ला गेले. भाजपा 10 जागेवर येइल फक्त
हिंदू लोकांनी ते पूर्ण स्वाभिमान विकला ...मोदी विरोध करून काय झाता होणार
महागाई बेरोजगारी जीएसटीने जनता हैराण झाली आहे भाजपला हाकलण्यासाठी जनता इलेक्शन जवळ येण्याची वाटच बघत आहे
भाऊ अतिशय प्रबोधन करण हेच तुमच ध्येय अत्यंत समाधान होते आपले ऐकल्यावर समाधान होत धन्यवाद भाऊसाहेब
Exactly
सर्वांत वाईट या गोष्टीचे वाटते १००%बरोबर
तुमचे सर्व अंदाज चुकणार आहेत खरे सत्य लोकाना का सागंत नहीं सर्वीकडे वारे फिरले आहे
भारतभर निकाल बदलत आहे भाऊ ६ जून नंतर सर्व चित्र बदलणार आहे
गुजरात गिळतोय महाराष्ट्राला हळू हळू maharshtra असा ने संपून जाईल
gurat nahi giltoy udhat kontyahi parkalpala vorod kartoy vasuli paise milvayla bhagoy mraastra la keva samjel janta raja aahech durat aata te ek bhuknar aate rajay sabegelel kichdi chor patrachachal labharti jaminar aahe bihar madhe yala chappleye har gatla asta lokani
Bhau Torsekar is realy great person.
भाऊ अजीत पवार चालतो का काही काळानंतर अजीतदादा वर बोलायला लागेल वात्रट विनोद वयाच्या मर्यादा ठेवून करा वैचारीक बैठक ठेवा
आपण कितीही बड बड केली तरी सुप्रिया सुळे यांचा विजय निश्चित आहे.
तूम्ही आणि राज ठाकरे यांनी कितीही
विचार केला तर बारा मती ला सुरुंग लावला येणार नाही.
विकास बदल बोला, शेती प्रधान देशा बदल बोला.
कोणाचे बारा वाजणार हे लवकरच कळेल थोड थांबा.हसणार्यांचे दात तोंडात जातील .
4 june कळल
AAJ LONDON PADLE AAHE. UDHYA MUMBAI PADLI TAR RADU NAKA.
पाय तोंडातून बाहेर येतील
Only pawar saheb
द ग्रेट भाऊ ❤
आज महाराष्ट्रातील निकाल बघावेत .पवार साहेब व उध्दव ठाकरे यांचे ३० खासदार निवडून आलेत .
Voted for democracy
फक्त पवारांवर बोलून आपला खिसा गरम करता येतो हे दाखवलं.
भाऊ तोरसेकर हे खरं पाहिलं तर राजकारण बघत नाहीत.... ते राजकारण जगतात... म्हणून तंतोतंत विश्लेषण करतात,पहिले भाऊ माफिया वर पत्रकारिता करत होते, त्यामुळे त्यांना सहज राजकीय विश्लेषण फार जमते , आणि ते खरेही ठरते... नमस्कार भाऊ तोरसेकर...
Fakta 1 baju mandnara chutiya ahe ha.. yala fakta bjp ch changli vatte ( yala rajkiya vishleshak mhanat nahi)
Abhinandan 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
भाऊ, तुम्ही तुमच्या गावातील एखाद्या वॉर्डातून निवडणूक जिंकून दाखवली तर बरे होईल.
पवार फक्त जातीयवादी कारण भ्रष्टाचार महत्वाचा , लोकांना वेडं बनवा !मी अमेरिकेतून लिहितोय !
Bhau is tooooo Good !
दादाला बार बार भाजपा मध्ये पाठवुन फसवायचे त्याचे फळ भोगावे लागत आहेत.
हे संपले पाहिजेत महाराष्ट्र च्या राजकारणातून.
Ho
अतिशय योग्य बोलता बहु तोडेकर
जयश्रीराम भाऊ
तमाम भारतीय वाशी यांचे म्हणणे आहे भाजप पक्ष नष्ट झाला पाहिजे हे सर्वसामान्य जनतेचे मत आहे तुम्हाला समजेल का भाऊ
याला मनतात हाडाचा पत्रकार
चंद्रकांत जेव्हा पालकमंत्री पद दादा साठी सोडले तेवहा मटले होते की मोठ साध्य करायला लहान गोष्टी सोडाव लागते ते वाक्य फक्त भाऊ याच पत्रकार न हेरल .
आणि मानल पाहिजे चंद्रकांत दादा ला पण कार्यकरता मनून पार्टी चा उद्देश साध्यन्या साठी पालकमंत्री सारख पद सोड़ताना थोड़ीही नाराजी दाखवली नाही..
असेच अनेक सच्चे निस्वार्थी कार्यकरते(काही आहेत स्वार्थी)आणि
आमच्या सारखे समर्थक(मतदार) ज्याना बीजेपी कडून आता पर्यंत व्ययक्तिक काही मिलाल नाही मिलाव अशी अपेक्षाही नाही पण निस्वार्थ पने बीजेपी ला समर्थन करतात हिच बीजेपी ची खरी ताकत आहे जी बीजेपी ला सत्ते पर्यंत घेऊन जाते
फक्त तुतारी,,, सुप्रिया सुळेच,,, विजयी होणार...
भाऊ तोरसेकर हा एकमेव पत्रकार आहे की त्याला शरद पवार यांच्या वर टीका करण्याशिवाय दुसरं काम नाही...
घर चालवायचे आहे भाऊ 😂😂😂
Ekdum barobar
भाऊ,
तुम्ही तुमच्या कमेंट्स बंद ठेवता, त्या चालू करा, संवाद साधता येतो.
शिव्या देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचं, लेखी शिव्याच देतील ना? उत्तर द्यायचं नाही!
👍👌💪🤝👆👍
*Excellent Video* 🎥
भाऊ तोरसेकर हा भाजपचा एजंट आहे तेमुले तो भाजपची गरल ओकणार
Ho na...tumhala khar eikaychi savay nhiye...java pipani vajvt bsa jaun
भाऊ तुला समजल नाही की चूक म्हणायच का ?
कळीचा नारायण. जाईल तिकडे आग लावत जा.
भाऊ कमेंट बॉक्स नेहमी चालू राहू द्या.
भाऊ तोरसेकर हा माणूस बिजेपीचा एजंट आहे.
तू कोणाचा आहे!
Dallya of bjp .
होय खरे बोलतो म्हणून असे वाटते.
He is one sided
अरे हेगडे, काँग्रेसच्या नादानी काही वर्षानी तुझ्या पुढील पिढीची सुनता करावी लागेल. पांच वेळा रोज नमाज ला जावे लागेल...