सुषमा फेकू मोदी बोलला होता पवार कुटुंब ७० हजार किती घोटाळा त्यांचं पवार कडे महाराष्ट्र तिजोरी ची चावी दिली अर्थ मंत्री केलं. तू जे शब्द वापरले ते मोदी बद्दल ना😂😂
शराद पवार लोकसभेत?😂😂😅😅 शरद पवार = 1)मुंबईभर फक्त हिंदू सणालाच ब्लास्ट वारंवार घडवाणारा जादूगार😂 2) आदिवासींना त्यांच्या जमिनीवरून हाकलावून लवासा बांधणारा 3) गोरेगाव पत्राचाळ जमिनीसाठी कृषी केंद्रीय मंत्री असूनही तातडीने मुंबईत बैठक घेणारा,😂😅 3) भारतीय आर्मी गुप्तहेर विभागाच्या अधिका-याला मध्य प्रदेश या राज्यातून किडनॕप करून मालेगाव ब्लास्ट घडवणारा भगवा आतंकवादी अस जाहीर नाव देणारा थुकरट म्हातारा 3) जिथे जिथे चांगल चालल असेल तिथे तिथे तोंड खूपसून घर आणि घराणे फोडणारा 4) महाराष्ट्र राज्याचे चांगले चाललेले सहकारी साखर कारखाने आजारी दाखवून( सरकारी लोध घेऊनही आजारी) तेच कारखाने ढापणारा क्रूर कपटी राजकारणी 5) रयत शिक्षण संस्थेत घूसून वाट लालणारा ( पहा अॕनलाईजर. चॕनल! यूट्यूब वर विजय शिवतारेची मुलाखत) 6) कोरेगाव भीमा दंगल घडवून संभाजी भीडे या गुणी बुद्धीमान प्रखर राष्ट्आणि शिवभक्ती , स्वच्छ चारीत्र्याच्या 84 वयाच्या गुरूजींवर दलित रिकामटैकड्याना सोडून फसलेला वाकड्या .. ***सर्वात महात्वाच 25 वर्षाची हिंदू युती तोडणारा "म"हा "वि" नाशकारी वसुलीतच "आ"घाडीचा संस्कारशून्य हीडीस राजकारणी.. याला भाजपन घेतला तर भाजपा समर्थकांना भाजपनेच विसरूनच जावे ..असा..थेरडा कितीतरी लंबी लीस्ट आहे...मतदार जागृतच आहेत... शिशुपालाचे 100 संपल्याचा इतिहासाला ही उचक्या लागत आहेत 😂😂😅😅
पण 'हाव'ही मरे पर्यंत राहणारच! आणि वारसदारांनी तुण तुणे वाजवुन भर घातली असणार! जाता जाता खानदानाच भलं करण्याची आस ठेवली असणार त्याशिवाय समर्थक कसे रहाणार!
दुसऱयाला संपवायला गेल की काय हाल होतात.. बघा ..राष्ट्रवादी...शिवसेना...काँग्रेस आत्ता नेक्स्ट bjp। यांचं वर्तन सेम् टू सेम या तिघा सारखं.. आत्ता bjp जर संपलं किंवा सत्ता गेली तर भविष्यात नवीन अंदमान नक्की तैयार होईल आणी खूप जन तिथ असतील
@@Meandmyfamily647-m6kबरोबर .पण बीजेपीची चाकरी करायची म्हटल तर बीजेपीची घराणेशाही नाही दिसणार.तस तर जनतेला कुणाचीच घराणेशाही पसंत नाही .पण राजकारणी आणी त्यांचे चाटू पत्रकार यांना ते दिसत नाही एव्हढच.
BHARAT MATA KE BARA MATI VALE GADDAR. HINDU MARATHA DROHI BEVKHUP BANAYA MARATHA KO. EK MARATHA BHI SHIVAJI NAHI BAN PAA RAHA . KYA JOKE HAI MAHARASHTRA MEI. PAISE KE PYASE ATMA.
सगळ्या मोठी किड अनाजीपंत.... वेगळा विदर्भ झाल्यावरच लग्नाची शपथ घेणारे महाराष्ट्राचे हक्काचे पैसे बेहिशोबी PM फंडात जमा करणारे काडीमात्र फायदा नसलेल्या बुलेट प्रकल्पात गुजरात पेक्षा मोठा उचलणारे. पहाटेचा शपथविधी करुन दिड दिवसांचे सरकार 40हजार करोड केंद्राला देणारे. महाराष्ट्र कंपन्या गुजरात मधे पळवून नेत असताना, आपले वजन वापरून परत न आणता , विरोधकांवर आरोप करणारे. सत्तेत नसताना, कोविड काळातही भाजपाई सरकार मधे मंदिर बंद, मात्र महाराष्ट्रात मंदिर उघडा म्हणून भाज्यपाल कडे रडणारे... भाज्यपाल ने केलेल्या महाराष्ट्राच्या थोर व्यक्तींचे अपमानावर गप्प बसणे. ही उदाहरणे आणि असंख्य उदाहरणे म्हणजे महाकलंक आणि किडच आहेच
वडिलांच्या, आजोबांच्या नावावर आमदारकी, खासदारकी मिळवायची आणि कामाला सतरंजी उचल्यांना लावायचे, स्वतः कधीच दिवे लावले नाहीत अशी या नेपो किड्स ची अवस्था आहे. राजकारणातील हे नेपोटिझम् आता जनतेनेच संपवण्याची गरज आहे
प्रभाकरजी 72000, करोड म्हणजे 72000,0000000/-बापरे परंतू जनता अशिक्षित जनतेला असे वाटते कि हे फक्त 720 रुपयेच खाल्लेत दादांनी खाऊद्या. इथे 720 रुपयासाठी माणूस दिवसभर राबतो जनता कधी सुशिक्षित होईल देवजाने
काय आश्चर्य आहे पहा 72 हा आकडा किती शुभ व भाग्यवान आहे. शेवटी खरेखुरे म्लेंच्छ लोक यासाठी च मरमरतात व केवळ सहा फुट जमिनीत गाडले जातात. यही सचाई है काकाव.
लबाड, कपटी, विश्वासघातकी , भ्रष्टाचारी, परिवारवादी, जातीयवादी अशा गुणांनी परिपूर्ण असलेल्या बाबरमतीकर आणि त्याच्या आगाऊ लेकीला आता राजकारणातून कायमचे घरी बसवायची वेळ आली आहे.
काय आहे ना की आपल्या कायद्यात पळवाटा खूप आहेत तसेच पुरावे गोळा करणे, त्याची सत्यता पडताळून पहाणे यामुळे निकाल लागेपर्यंत बरीच वर्ष निघून जातात. तसेच हे राजकारणी या क्षेत्रातले मुरब्बी झालेले आहेत. त्यामुळे संधी करून त्यांना त्यांच्या कारस्थान अडकून टाकण्याचाही हा प्रयत्न असू शकतो..
पण भाजपा ला ही या भ्रष्टाचारी लोकांना खरच शिक्षा करायची आहे का ? की ह्यांच्या गुन्ह्याचा वापर फक्त स्वतः च्या राजकारणा साठी करायचा आहे हे आता कळेनासे झाले आहे.
प्रधान सेवक यांनी जाहीर रित्या नाव घेऊन आणि रकमे सह जाहीर आरोप केले. त्यांना आता सन्मानाने मत्री म्हणून पावन करून घेतले.. ७०००० हजार बहुतेक माफ केले दिसतात.
सगळ्याच कॉंग्रेस भ्रष्ट. ज्या ज्या पक्षांच्या नावात कॉंग्रेस ते सर्वच चोर. राष्ट्रवादी कॉंग्रेस (अर्धं मराठी अर्धं इंग्लिश)असं धेडगुजरी नाव असलेला असलेला पक्ष तर
72000 करोड sarkar तिजोरीत जमा करायला पाहिजे महाराष्ट्र चे कल्याणकारी योजना राबवता येतील शरद pawR जेल होईल तेव्हा महाराष्ट्र पुढे जाईल सुप्रिया दमडी खर्च करत नाही
मराठा म्हणुन याने मराठा चे जीवावर याने राज केले त्याच मराठा समाजाला आरक्षण गरज नाही म्हणणारा आज त्याने त्या jarange ला कुणबी दाखले मागायला लावून मराठा आरक्षण ची वाट लावली याल्या फिलिस्टणी बद्दल अति प्रेम आलं ह्या माहिती नाही येवुदी हा धर्म इस्लाम पेक्षा जुना अगोदर आहे तरी अक्कल चे तारे तोडले
लबाड , संधीसाधू , विश्वासघातकी , कपटी लोक स्वतःच्या फायद्यासाठी कोणतीही नाटकं करू शकतात .
बरोबर
जय श्री राम 💐🌹🙏
सुषमा फेकू मोदी बोलला होता पवार कुटुंब ७० हजार किती घोटाळा त्यांचं पवार कडे महाराष्ट्र तिजोरी ची चावी दिली अर्थ मंत्री केलं. तू जे शब्द वापरले ते मोदी बद्दल ना😂😂
उदाहरणार्थ- माझी मुख्यमंत्री मनोहर जोशी
तडफडणीस बद्दल बोलत आहत का,
सुळेबाई पिताश्रीमुळे निवडून येत होत्या, काम बाकी लोक करायचे, आता त्यांच्या सोबत दादा पण नाही म्हणून घाबरगुंडी उडालेली देहबोली वरून वाटते.
अजित दादांमुळे, राज्यात दादा काम करतात, शरद पवार लोकसभेत.
शराद पवार लोकसभेत?😂😂😅😅 शरद पवार =
1)मुंबईभर फक्त हिंदू सणालाच ब्लास्ट वारंवार घडवाणारा जादूगार😂
2) आदिवासींना त्यांच्या जमिनीवरून हाकलावून लवासा बांधणारा
3) गोरेगाव पत्राचाळ जमिनीसाठी कृषी केंद्रीय मंत्री असूनही तातडीने मुंबईत बैठक घेणारा,😂😅
3) भारतीय आर्मी गुप्तहेर विभागाच्या अधिका-याला मध्य प्रदेश या राज्यातून किडनॕप करून मालेगाव ब्लास्ट घडवणारा भगवा आतंकवादी अस जाहीर नाव देणारा थुकरट म्हातारा
3) जिथे जिथे चांगल चालल असेल तिथे तिथे तोंड खूपसून घर आणि घराणे फोडणारा
4) महाराष्ट्र राज्याचे चांगले चाललेले सहकारी साखर कारखाने आजारी दाखवून( सरकारी लोध घेऊनही आजारी) तेच कारखाने ढापणारा क्रूर कपटी राजकारणी
5) रयत शिक्षण संस्थेत घूसून वाट लालणारा ( पहा अॕनलाईजर. चॕनल! यूट्यूब वर विजय शिवतारेची मुलाखत)
6) कोरेगाव भीमा दंगल घडवून संभाजी भीडे या गुणी बुद्धीमान प्रखर राष्ट्आणि शिवभक्ती , स्वच्छ चारीत्र्याच्या 84 वयाच्या गुरूजींवर दलित रिकामटैकड्याना सोडून फसलेला वाकड्या ..
***सर्वात महात्वाच 25 वर्षाची हिंदू युती तोडणारा "म"हा "वि" नाशकारी वसुलीतच "आ"घाडीचा संस्कारशून्य हीडीस राजकारणी..
याला भाजपन घेतला तर भाजपा समर्थकांना भाजपनेच विसरूनच जावे ..असा..थेरडा
कितीतरी लंबी लीस्ट आहे...मतदार जागृतच आहेत...
शिशुपालाचे 100 संपल्याचा इतिहासाला ही उचक्या लागत आहेत 😂😂😅😅
शरद पवार विश्वासु नाहीतच
ते तर घातकी च आहेत.कवा काय साधून घेतली याचा पत्ता सोबत अस्नार्यालही लागत नाही केवळ पोसलेल्या मीडिया,पत्रकारावर ते राजकारणात जिवंत आहेत,
अप्रतिम विश्लेषण. पवार यांचे" स्वभाव " विशेष सांगितले ते 100% खरे.
आहो सर हे सगळं काही लोकांना कधी कळनार आजूनही लोक यांच्या पाठीमागे फिरतात याचेच वाईट वाटते धन्यवाद
हेच जर पैसे त्या आत्महत्या केल्याला शेतकऱ्यांचा कर्ज माफी साठी वापरले गेले असते तर आज साडेतीन लाख आया बहिणींचे कूंकू अबाधित राहीले असते.
स्मशानात फक्त तिरडी इतकी जमीन लागणार मग हा खटाटोप कशासाठी बहात्तर हजार करोड बाप रे बाप
पण 'हाव'ही मरे पर्यंत राहणारच! आणि वारसदारांनी तुण तुणे वाजवुन भर घातली असणार! जाता जाता खानदानाच भलं करण्याची आस ठेवली असणार त्याशिवाय समर्थक कसे रहाणार!
सामान्य माणसाला पगार वेळेवर मिळत नाही 😢😢😢😢
आणि अशा लोकांच्या पायाचे तीर्थ घेणारेही राज्यात आहेत हे दुर्दैव च म्हणायचे.
😅😅😅
अगदी योग्य विचार !
ज्या दिवशी पवार मरेपर्यंत तुरुंगात जातील तो दिवस राष्ट्रीय सण म्हणू साजरा केला जाईल
बाप लेक कधी हरतायत हे भरल्या डोळ्याने बघायच.
❤❤🇮🇳🚩🙏
He kutrsla tukde takat. Kutte shapt halvtat.
खूब सजेगी महफिल जब मिल बैठेंगे तीन यार पप्पू , पेंग्विन और भ्रष्टाचार । पसंद है उनको केजरीबार ।
बिल्कुल सही है
प्रभाकरजी ७२हजार कोटीदादा किंवा
काका यांना मोदीजी अजिबात पचू
देणार नाहीत देखते रहो आगे आगे क्या
होता है
1000%सहमत
निदान उबाठा/ सेना/ मनसे इ. आर्थिक दृष्ट्या फारच कमकुवत असल्याने मोदींजींना ह्यांच्या मागे लागण्याची आवश्यकता नाही.
पचायला मदत करत आहे का मुदी😂😂
दुसऱयाला संपवायला गेल की काय हाल होतात..
बघा ..राष्ट्रवादी...शिवसेना...काँग्रेस
आत्ता नेक्स्ट bjp।
यांचं वर्तन सेम् टू सेम या तिघा सारखं..
आत्ता bjp जर संपलं किंवा सत्ता गेली तर भविष्यात नवीन अंदमान नक्की तैयार होईल आणी खूप जन तिथ असतील
तथास्तु
सनातनी हिंदूनी, हिंदू राष्ट्राची मागणी करावी
क्या बात हैं.. Great........ 👌👌👍🏻🙏..
एकच प्रश्न पडतो... महाराष्ट्राची (जनता) शहाणी कधी होणार???????????
गांधी, ठाकरे, पवार असे घराणेशाही राजकारण बंद केले पाहिजे
Jay shah, shrikant shinde, rane, मुंडे, mahajan, hi garanesahi nahi ka andhbhakt
नाही.....काम करुन, राजकारणात आले, बांसुरी स्वराज लगेच मंत्री नाही झाल्या, पक्षांचं काम करत आहेत.
@@rklagwankar😂😂😂😂😂
Ho ka
Mag Jay Shah konache Putra ahhe?? Lottery made aale ka?😂😂
Bjp che chattu tumhi
@@Meandmyfamily647-m6kबरोबर .पण बीजेपीची चाकरी करायची म्हटल तर बीजेपीची घराणेशाही नाही दिसणार.तस तर जनतेला कुणाचीच घराणेशाही पसंत नाही .पण राजकारणी आणी त्यांचे चाटू पत्रकार यांना ते दिसत नाही एव्हढच.
भ्रष्टाचार, गुंडगिरी, कपटीपणा हेच ते गुण.
शाब्बास ह्या स्पष्टवक्त्या धाडसाबद्दल
महाराष्ट्राच्या विकासाला गेली ५० वर्ष लागलेली कीड : शरद पवार
बरोबर आहे विकास फक्त मोदीजींनी मुळे झालेले आहे
आताँ ह्या किडी च पिलू भाजपाने आपला पक्ष NCP सारखाच करन्यासाथि विकत घे तला अहाहे
BHARAT MATA KE BARA MATI VALE GADDAR. HINDU MARATHA DROHI BEVKHUP BANAYA MARATHA KO. EK MARATHA BHI SHIVAJI NAHI BAN PAA RAHA . KYA JOKE HAI MAHARASHTRA MEI. PAISE KE PYASE ATMA.
Tuzi layki nahi re sharad pawar yachya baddal bolnyachi
सगळ्या मोठी किड अनाजीपंत....
वेगळा विदर्भ झाल्यावरच लग्नाची शपथ घेणारे
महाराष्ट्राचे हक्काचे पैसे बेहिशोबी PM फंडात जमा करणारे
काडीमात्र फायदा नसलेल्या बुलेट प्रकल्पात गुजरात पेक्षा मोठा उचलणारे.
पहाटेचा शपथविधी करुन दिड दिवसांचे सरकार 40हजार करोड केंद्राला देणारे.
महाराष्ट्र कंपन्या गुजरात मधे पळवून नेत असताना, आपले वजन वापरून परत न आणता , विरोधकांवर आरोप करणारे.
सत्तेत नसताना, कोविड काळातही भाजपाई सरकार मधे मंदिर बंद, मात्र महाराष्ट्रात मंदिर उघडा म्हणून भाज्यपाल कडे रडणारे...
भाज्यपाल ने केलेल्या महाराष्ट्राच्या थोर व्यक्तींचे अपमानावर गप्प बसणे.
ही उदाहरणे आणि असंख्य उदाहरणे म्हणजे महाकलंक आणि किडच आहेच
सगळेच लबाड लांडगे ,स्वार्थी आहेत.तुमच्या मताशी सहमत आहे.
भुजबळ यांना नटसम्राट म्हटल्यावर एका वेगळ्याच नावाची आठवण झाली..... जुन्या जाणत्या लोकांना नक्की आठवेल........ते नाव होत, लखोबा लोखंडे...,
तो मी नव्हेच
लेक नुसतीच अचंबित नाही तिला अदृश्य शक्तीने घेरलंय!😂
@@sushamanaik9997 तोंडाने तरी अदृश्य शक्तीचा सतत गजर चालू आहे.
@@sushamanaik9997जय श्री कृष्ण 💐🙏
वडिलांच्या, आजोबांच्या नावावर आमदारकी, खासदारकी मिळवायची आणि कामाला सतरंजी उचल्यांना लावायचे, स्वतः कधीच दिवे लावले नाहीत अशी या नेपो किड्स ची अवस्था आहे. राजकारणातील हे नेपोटिझम् आता जनतेनेच संपवण्याची गरज आहे
जय श्री राम 🌹💐🙏
नेपोटिस्म फक्त राज कारण नाही तर सर्व क्षेत्रात संपवा याला पाहिजे.
@@dipakvanikar6254 जय श्री राम 💐🌹🙏🙏
@@dipakvanikar6254 सुरुवात कुठून तरी करावी लागेल ना
तर मग BJP संपून जाईल ❤❤❤❤
लावासा बद्दल कोणी तरी ताईंना विचारा
साहेब अगदी मूळ मुद्द्याला हात घातला, आणि काय झाले त्याविरोधात आंदोलन कर्त्या मेधा पाटकर यांचे.
उन्मादी संस्थानीकांची मस्ती उतरवलीच पाहिजे
फारच योग्य विश्लेषण धन्यवाद
प्रभाकरजी 72000, करोड म्हणजे
72000,0000000/-बापरे परंतू जनता अशिक्षित जनतेला असे वाटते कि हे फक्त 720 रुपयेच खाल्लेत दादांनी खाऊद्या. इथे 720 रुपयासाठी माणूस दिवसभर राबतो जनता कधी सुशिक्षित होईल देवजाने
म्हणजे 12कोटी राज्याच्या जनतेला प्रत्येकी 6000रु.त्यांनी द्यावेत आणि मोकळे व्हावे. 😄😄😄
म्हणजे काय शेवटी सगळेच चोराचे मायबाप, आता काय आशा करणार देश बदलण्याच्या आणि सुधारण्याच्या.
७२ हजार करोड पचवले तरच,
जन्नत में ७२ हूर मिलेंगी 😂
शेंडा तोडावा लागेल,
🤣 🤣 🤣 😜 😜 😜
काय आश्चर्य आहे पहा 72 हा आकडा किती शुभ व भाग्यवान आहे. शेवटी खरेखुरे म्लेंच्छ लोक यासाठी च मरमरतात व केवळ सहा फुट जमिनीत गाडले जातात. यही सचाई है काकाव.
72 करोड असतील, त्यांची स्लिप of जीभ झाली असेल
भूजबळ नटसम्राट नाहीत तर तो मी नव्हेच मधले लखोबा लोखंडे आहेत.
काहीही असो पण झालेल्या होत चाललेल्या राजकारणाने 60 वर्षाच्या कारकिर्दीला कलंक लावला एवढे निश्चित
Exactly
कलंक नाही ,एका घराणे शी ,आणि त्यांच्या घरंदाज पानाच्या नाव ला दाग अस म्हणाय च का?
जस पेरल तस उगवलं
लबाड, कपटी, विश्वासघातकी , भ्रष्टाचारी, परिवारवादी, जातीयवादी अशा गुणांनी परिपूर्ण असलेल्या बाबरमतीकर आणि त्याच्या आगाऊ लेकीला आता राजकारणातून कायमचे घरी बसवायची वेळ आली आहे.
@@anilkhedkar216
2:54
🤣🤣🤣👌👌👌
मस्त शीर्षक वाचून मझ्या आली 😂😂
तुमचे अप्रतिम निवेदन आहे.मजा आली ऐकताना! मस्त.
🙏 प्रभाकर जी - तुम्ही म्हणताय काकांची 55-60 वर्षाची कारकिर्द महाराष्ट्र जातीच्या राजकारणात अडकून पडलाय किहो.
सुप्रिया सुळे संभ्रमात नसता, त्यांना काहीच माहिती नसतं आणी त्या अभ्यास त बिलकुल करत नाही, त्यामुळे त्या अचबित दिसता.
Sambhalnara asel (konihi aso) tar hech honar .
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण....!🙏
एक तर हे महाराष्ट्रातील जनतेला मुर्ख समजतात, किंवा खरोखरच तसं आहे.
प्रभाकर जी आजचा विषय खूप छान आकाराचा आहे .
भाजपची खेळी या अर्धवरावांच्या अकलेच्या पलीकडळी आहे .
धन्यवाद
घराणेशाही राजकारणातून संपली पाहिजे तरच महाराष्ट्राचे व देशाचे कल्याण होईल सत्यमेव जयते 🚩🚩🇮🇳
भाजपने यांच्या भ्रष्टाचारविरोधी उभं राहावं शिक्षा द्यावी,, ना की आपल्या राजकारणासाठी वापर करून घ्यावा
सहमत
न्यायालय काही करणार नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत संधी करून त्यांचा नाश करणे हाच एक पर्याय आहे
BJP Congress shivsena rashtrawadi he chor paksha aahet aata options mns
काय आहे ना की आपल्या कायद्यात पळवाटा खूप आहेत तसेच पुरावे गोळा करणे, त्याची सत्यता पडताळून पहाणे यामुळे निकाल लागेपर्यंत बरीच वर्ष निघून जातात. तसेच हे राजकारणी या क्षेत्रातले मुरब्बी झालेले आहेत. त्यामुळे संधी करून त्यांना त्यांच्या कारस्थान अडकून टाकण्याचाही हा प्रयत्न असू शकतो..
लोक मूर्ख आहेत ना. परत परत नींवदून देतात ना. मग काय होनार. 😂😂😂
या भ्रष्टाचारी लोकांची मनमानी संपुष्टात येऊन यांना शिक्षा व्हायला पाहिजे. यांना सत्तेत आणून अभय दिले तर देशातील जनता कधी माफ करणार नाही.
एकदम बरोबर बोललात.
पण भाजपा ला ही या भ्रष्टाचारी लोकांना खरच शिक्षा करायची आहे का ? की ह्यांच्या गुन्ह्याचा वापर फक्त स्वतः च्या राजकारणा साठी करायचा आहे हे आता कळेनासे झाले आहे.
खरंच यांना शिक्षा झालीच पाहिजे..... BJP असो की काँग्रेस यांनी लांगुलचालन बंद करावं....पण हे स्वप्नच आहे ❤❤❤❤
दोन्ही हात जोडून लोकसभेत सुळेबाईनी कृपया व्होरा समितीचा अहवाल पटलावर ठेवण्याची विनंती करावी,ही इच्छा.
राजकारणा मध्ये बाप वर पण विश्वास कधी ठेवू नका
बरोबर आहे आपन योग्य बोलता
छान निवेदन.
प्रधान सेवक यांनी जाहीर रित्या नाव घेऊन आणि रकमे सह जाहीर आरोप केले. त्यांना आता सन्मानाने मत्री म्हणून पावन करून घेतले..
७०००० हजार बहुतेक माफ केले दिसतात.
कस पचवायची ही अजस्र काली संपत्ती?
🙏सही पकडे प्रभाकरजी🙏🚩
प्रभाकर जी आजचे विश्लेषण फारच अभ्यासू आहे
धन्यवाद सर
अशोक गुरव
अमोल कोल्हे आजुन ही १७ व्या शतकात जगत आहे.
एकदम सही विश्लेषण.. good job
Solid 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻.
१२मती कडे ५६ इंच छाती आहे का .... आज इतके वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस जिंकते आहे.
यांच्या XX तून भारतीय जनतेचे हे पैसे वसूल करायलाच हवेत.
भाजपात गेल्यावर आजित पवार सुधा मिस्टर क्लिन होतात उद्या लालू प्रसाद यादव भाजापात आला तर तोहि मिष्टर क्लिं न होइल
@@dadamali1448 भाऊ,
भाजप वाल्यांच्याही XX तून जनतेचे पैसे वसूल करा. अजित पवार कोण झा- लागून गेला?
एकदा हि कॅगरेस संपुर्ण संपावी त्या शिवाय भारत सुखानं जगनार नाही
सगळ्याच कॉंग्रेस भ्रष्ट. ज्या ज्या पक्षांच्या नावात कॉंग्रेस ते सर्वच चोर.
राष्ट्रवादी कॉंग्रेस (अर्धं मराठी अर्धं इंग्लिश)असं धेडगुजरी नाव असलेला असलेला पक्ष तर
अगदी योग्य विश्लेषण केले आहे सर,
72 हुर वली सू . सू . बाई
रामकृष्ण हरी माऊली
हे भामटे लोक निवडून येतातच कसे, पापी,लोक ,देव बहूतेक झोपलेला दिसतोय,
देव कधी झोपत नाही, कलियुग आहे भोगावे लागणार. सामूहिक पाप आहे आपले
Dev nahi, matdar zoptat, yetach nahit matdaanala.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हि साखळी आजपर्यंत चालत होती ती मोदिनी मोडीत काढली.
जो पर्यंत १०००-५०० रूपयात मत विकल्या जाईल तो पर्यंत असे भ्रष्टाचारी भामटेच निवडून येतील,त्याला देव सुद्धा रोखू शकत नाही
देव नाही लोक झोपलेले. 😂😂😂
कुछ तो जमीर बाकी है
अख़बार वालों में
दिन और तारीख
आज भी सही बताते हैं…!!!
💐💐 Good morning. 💐💐🙏🏻
सुंदर विश्लेषण धन्यवाद
72000 करोड sarkar तिजोरीत जमा करायला पाहिजे महाराष्ट्र चे कल्याणकारी योजना राबवता येतील शरद pawR जेल होईल तेव्हा महाराष्ट्र पुढे जाईल सुप्रिया दमडी खर्च करत नाही
Khupch cchan visleshan
पण bjp आता काही बोलत नाही ७० हजार करोड बद्दल ...अचानक मुसक्या आवळल्या गेल्या🤔🤔
कारण तुझ्या सारखे खूप लोक आहेत ना, त्याना परत नींवदून देनारे.
मग काय होनार. 😂😂😂
@@shashankinamdar7670 माझ्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेद्वारच उभे राहत नाहीत🤣🤣🤣🤣 राष्ट्रवादी इकडे नाहीच आहे जास्त...अंडभक्त कुठला🤣🤣🤣🤣
नपुसक सरकार कधी वसूल करणार 😢
बरोबर एकदम
जय हिंदू राष्ट्र
छान विश्लेषण केलेत.
SHRI Prabhakar JEE Dhanyawad tumhi Faarach CHAANN SUNDAR Vishleshan kele aahe Dhanyawad !!!
Congress चापैसाहैजोशरदखातोहै
तरीही त्या पक्षाच्या आमदारांना, मंत्री आणि उपमुख्यमंत्री कसे , कोणी आणि का केले????
100% true analysis 🙏🙏🙏
भटजी, मम म्हणा.
अन्न शिजवण्यासाठी म्हणुन आणलेला विस्तव घर जाळण्याचा अपाय करण्याची शक्यता जास्त वाटते
येरवडा रिटर्न दैवत छगन भुजबळ😂😂😂
आपले म्हणणे १०० 100% खरे वाटते
७२हजार कोटी अंकी लीहीता पण येणार नाही 😅😂
हे ७२००० कोटी ७२००० लोकाना वाटले तर त्यांची गरीबी दूर होईल😂😮
Mug vatnara garib hoel tyache Kai ?
एकदम बरोबर
जय महाराष्ट्र
सुप्रिया सुळे उभ्या राहणारच नाही बारामती मधून
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍 ❤ pawar family dhurth family 😊
जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम
अमीतशहा सर्व अंडे पिले निघतील बाहेर
घराणेशाही ला घोडा ला वा. 🎉🎉🎉
अमेठी सर होईलच . 2024 बारामती ही कळेलच .सत्य मेव जयते
सुप्रिया सुळे मॅडम अध्यक्ष पद नाही मंत्रीपद नाही फक्त बापाच्या जीवावर ऊडया
बारामती का मतदार अब समजचुका हैं. राजकारण बदल सकता हैं.
Good analysis
श्री प्रभाकर सुयँवंशी👏✊👍 अतिशय मुद्देसूद पणे उदाहरण दिले अप्रतिम विश्लेषण केले धन्यवाद जय महाराष्ट्र
साहेब सुप्रीम कोर्ट चे विधानसभा अध्यक्ष ह्यांना ताशेरे.ह्यावर वीडियो बनवनार का?😬😬😬😬😬
Very very nice. And CLEAR explanation perfect time . thanks
दोन दिवसा पुर्वी ताईनी दम दिला. कोण तो वकिल.
हे नाटक आहे हे मी त्याच वेळी सांगितलं होतं आणि काका जाणार पण इलेक्शन नंतर
मराठा म्हणुन याने मराठा चे जीवावर याने राज केले त्याच मराठा समाजाला आरक्षण गरज नाही म्हणणारा आज त्याने त्या jarange ला कुणबी दाखले मागायला लावून मराठा आरक्षण ची वाट लावली याल्या फिलिस्टणी बद्दल अति प्रेम आलं ह्या माहिती नाही येवुदी हा धर्म इस्लाम पेक्षा जुना अगोदर आहे तरी अक्कल चे तारे तोडले
धाब्यावरचे पत्रकार...... यांच्याकडून वेगळी अपेक्षा काय ठेवणार......
तुम्ही इथं बोलत आहे की पवारांनी मोदी ला सांगून सभा होऊ दिली नाही,
मंग तुम्ही इथं सभा हेपालतात😂😂
Barobar boltay sir
काय काय नाटक ह्या लोकांची. सर्व काही अजबच. पण अखेर तो आहेच.कारण सगळ उघड पडत चाललेय.... धन्यवाद...आशा.
शरद पवार यांनी केलेल्या कारकिर्दीत केलेल्या काम पाहता त्यांच्यावर कोणताही पक्षात स्थान मिळाले कठीण आहे
Excellent analysis
अगदी बरोबर भुई सपाट.... बा मतदार संघ...