Ranajagjitsinha Patil Dharashiv Water: 25 वर्षानंतर पश्चिम महाराष्ट्रातले पाणी मराठवाड्यात येणार
HTML-код
- Опубликовано: 9 сен 2024
- #dharashiv #timesnowmarathi #water
कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन प्रकल्पची भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पाहणी केली. येत्या पावसाळ्यापर्यंत पाणी तुळजापूरला येणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या 10 दिवसात जागतिक बँकेची टीम हा प्रकल्प पाहण्यासाठी येणार आहे. त्यानंतर ते याला आर्थिक मदत करू शकतात हा एक पायलट प्रकल्प ठरू शकेल, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे हे शक्य झाले असून ठाकरे यांच्या काळात काम रखडले असल्याचा आरोपही त्यांनी केला. 1999 - 2000 मध्ये मंजूर झालेल्या कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचे पाणी जून महिन्यात धाराशिवमध्ये येणार आहे. डॉक्टर पद्मसिंह पाटील हे 1999 मध्ये पाटबंधारे मंत्री असताना योजना मंजूर झाली होती. योजना मंजूर झाल्यानंतर तब्बल 25 वर्षानंतर पश्चिम महाराष्ट्रातले पाणी मराठवाड्यात येणार आहे. आमदार राणाजगजतसिंह पाटील यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. वडिलांच्या काळात मंजूर योजना 25 वर्षानंतर मुलाने पाणी
आणलं आहे.
Marathi News, Get Latest news and updates in Marathi,Maharashtra news, Latest breaking news, headlines, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, Politics news, health, science, business,
exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion, मराठी न्यूज, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज.
Subscribe : bit.ly/3HvBbYT
Times Now Marathi LIVE TV :www.timesnowma...
Website : www.timesnowma...
Social Media Links :
- Facebook- / timesnownewsmarathi
- RUclips - / @timesnowmarathi
-RUclips Shorts : www.youtube.co...
- Twitter - / timesnowmarathi
- Instagram - timesnow_marathi
#TimesnowmarathiLive #TNMarathi #TNmarathinews #Timesnowmarathi #MarathiLive #TimesnowmarathiNews #TimesnowMarathiNewsLive #Timesnowmarathimaharashtra #Timesnowmarathinewsonline #Timesnowmarathimumbai #sportsnews
मी सुद्धा ही योजना पुर्णत्वास जावी यासाठी माझाव माझ्या विभागाचा यात्री की विभाग दापोडी, बोअरिंग सब डिव्हीजन च्या कर्मचार् याचा खारीचा वाटा आहे. 2004 साली जिथ बोगदे काढायचे होते व जिथे सोमंथळी ते
उद्धव गणेश वाडीला केटीविअर साठी बोअरिंग संशोधनास मदत केली होत. ही बातमी वाचून ्रकल्पाची वाटचाल पूर्णत्वाकडे. खरच मराठवाड्यासाठी भाग्य बदलणारा प्रकल्प. अभिनंदन सहभागी जनांचे.
Thank you fadanvis ji. Marathwada che cm hote tevha gati nahi aali.
देवाभाऊ ❤
कशाला दाखवता मतदान मीळवणयासठी दाखवुनका आता आगषट महीना चालुआहे २४ च्या निवडणुकाहोणार आहेत आणखी २० वर्षा नी नक्की पाणी यणार आहे यांच्या बापाने पण हेचकेले
हे इतके वर्षे सत्तेत काय करत होते मग?
तेवढं सोडून बोला 🤣🤣
नुसतेच थापा मारताना दिसतात, प्रत्यक्षात योजना कार्यान्वित कधी होणार हेच कळत नाही
हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकावा/करावा.
पाणी महत्वाचं यात राजकारण नको
पाणी पाणी करून किती वर्ष झूलवत ठेवता
जीलहा मागास ठेवायला हेच बाप लेक जबाबदार आहेत
विकास काय करणार ते सांगा एकमेकांना आरोप नको. सातारापरिसर देवळाई छत्रपती संभाजीनगर येथे जायकवाडी धरणातून पिण्याचे पाणी नाही.
नेमक हे पाणी पोहचणार कधी?
वाशी तालुक्यात कधी मिळणार पाणी जिल्हा धाराशिव
Aankhi 50 vrshee thaba
jarange patlala sanga
translate to hindi
Aaho jevnha hay C. M. hotay 5 yrs. tevha zhople hotay ka,,,
Mhanje Shinde saheb faqt navasathi aahe hay clear kelat patil saheb tmhi,,,,,
कळंब तालुका कधी मिळणार
कळंब गोदावरी खोऱ्यात आहे...
मराठवाड्यातील आमदार, खासदार पाण्याची, सिंचनाची कधी गोष्टच काढतांना दिसत नाहीत, अस कां होत हेच कळत नाही, आपल पोट भरल याचा अर्थ सर्वाच पोट भरल अस होत नाही, जरा बघा हो मायबाप
Sina nadich kordi ahe ajun
Padamshigh मंत्री होते ते sharad पवार यांच्या मुळे