Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
बैलं जोडी बद्दल फार चांगले बोललात आपले लाख लाख धन्यवाद सर महाराष्ट्र राज्यामध्ये स्थिर सरकार मिळणे आवश्यक आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता सुखी होइल असे माझे स्पष्ट मत आहे
हमी भावाने ज्वारी खरेदी कधी सुरू करणार यवतमाळ जिल्ह्यातील पाशाजी
Jay kisan jay javan
Softwere नाव काय
शेतकरी आणि शेती अमर आहे शेतीत जेवन तयार होत म्हणून आपण जिवंत आहे
❤️❤️
शेतकरी आत्म हत्या हि आत्महत्या नाही तर खून केला जातो आहे यला सरकार जबाबदार आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे
तुम्ही कितीही गप्पा मारल्या तरी शेतकरी जे व्हा म्हणेल की मला उदयोगपती नव्हे तर समृध्द वहयचय तरच होउ शकतो ❤
सलाम पाशा पटेल जी को ❤❤❤❤❤
ही सूविधा जर महाराष्ट्र राज्यामध्ये मिळाली नव्हे नव्हे पूर्ण भारतात मिळाली पाहिजे तर आणि तरच शेतकरी राजा सुखी होइल असे माझे स्पष्ट मत आहे
बोलता लई भारी पण मी केलं हे लक्षात घेऊन टाका मि आइवजी आपण असा गोड शब्द वापर केला पाहिजे
प्लास्टिक ल पर्याय द्यावे तर आणि तरच पलस्टिक बंदी होईल
हमी बाजार भाव द्यावा बस यापेक्षा वेगळी मदत शेतकऱ्यांना नको आहे
सर्व सरकार भारत सरकार शेतकरी राजा सुखी होइल असे वाटत नाही कारण शेतमाल बाजार भाव कायदा करावा.
बैलजोडी ची कामाची किंमत केली जात नाही कारण खरा बळी राजा आहे असे माझे स्पष्ट मत आहे.
पाशा सोयाबीन दरासाठी काय केलेस भाजप मध्ये गेल्या पासुन स्वताचे खिसे भरले शेतकरी आत्महत्या किती झाल्या ते सांग कृषी मुल्य आयोग बरखास्त करा
बैलं जोडी बद्दल फार चांगले बोललात आपले लाख लाख धन्यवाद सर महाराष्ट्र राज्यामध्ये स्थिर सरकार मिळणे आवश्यक आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता सुखी होइल असे माझे स्पष्ट मत आहे
हमी भावाने ज्वारी खरेदी कधी सुरू करणार यवतमाळ जिल्ह्यातील पाशाजी
Jay kisan jay javan
Softwere नाव काय
शेतकरी आणि शेती अमर आहे शेतीत जेवन तयार होत म्हणून आपण जिवंत आहे
❤️❤️
शेतकरी आत्म हत्या हि आत्महत्या नाही तर खून केला जातो आहे यला सरकार जबाबदार आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे
तुम्ही कितीही गप्पा मारल्या तरी शेतकरी जे व्हा म्हणेल की मला उदयोगपती नव्हे तर समृध्द वहयचय तरच होउ शकतो ❤
सलाम पाशा पटेल जी को ❤❤❤❤❤
ही सूविधा जर महाराष्ट्र राज्यामध्ये मिळाली नव्हे नव्हे पूर्ण भारतात मिळाली पाहिजे तर आणि तरच शेतकरी राजा सुखी होइल असे माझे स्पष्ट मत आहे
बोलता लई भारी पण मी केलं हे लक्षात घेऊन टाका मि आइवजी आपण असा गोड शब्द वापर केला पाहिजे
प्लास्टिक ल पर्याय द्यावे तर आणि तरच पलस्टिक बंदी होईल
हमी बाजार भाव द्यावा बस यापेक्षा वेगळी मदत शेतकऱ्यांना नको आहे
सर्व सरकार भारत सरकार शेतकरी राजा सुखी होइल असे वाटत नाही कारण शेतमाल बाजार भाव कायदा करावा.
बैलजोडी ची कामाची किंमत केली जात नाही कारण खरा बळी राजा आहे असे माझे स्पष्ट मत आहे.
पाशा सोयाबीन दरासाठी काय केलेस भाजप मध्ये गेल्या पासुन स्वताचे खिसे भरले शेतकरी आत्महत्या किती झाल्या ते सांग कृषी मुल्य आयोग बरखास्त करा