Badlapur School Case मध्ये SIT चा अहवाल आला, Akshay Shinde च्या कुकर्मांची कोणती माहिती समोर आहे ?
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #BolBhidu
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, आणि या फाशीच्या शिक्षेचे थेट प्रक्षेपण राष्ट्रीय वाहिनीवरून संपूर्ण भारतात केलं पाहिजे. तेव्हाच अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर आळा बसू शकतो.
त्या आरोपीची फाशी लाईव दाखवायला नको त्या आरोपिचं एखाद्याला भुत लागल्यावर केवढ्यात पडेल कोणत्याही मुलीचे वाटोळे व्हायला नको🙏
@@siddharthakamble-c1d😂 पगेल लोकांची कमी नाही कसल भूत असे सडके लोकांना भूत pan होता येणार नाही
भूत लग्न नाही उलट कोन्याच्या अंगात तरी असेल तर चांगलाच उत्रेल😂
असे भूत प्रत्येकाच्या मनातून कायमचे काढून टाकायचे आहे
Fakt aaropila ka je je doshi aahet tya tyana?
@@nageshchavan6599 एकदा तुम्हाला भुत लागल्यावर समजेल मी पण कशावरही विश्वास ठेवत नव्हतो अनुभव आल्यावर समजेल तेंव्हा तुम्हाला मी लिहीलेली कमेंट आठवेल आता तुम्ही अज्ञान आहात तेंव्हा युट्यूब वर अनूभव सांगायला विसरू नका
ही सगळी चूक शाळेच्या ट्रस्टी लोकांची आहे सगळ्या ट्रस्टी ना त्वरित अटक करून गंभीर गुन्हे दाखल करा ही विनंती
काय पूरावे आहेत त्याच्या विरुद्ध.
सर्व ना फाशी देण्यात यावी
Yes
एक टक्का ही शाळेची चूक नाहीं. सगळ्या शाळा प्रमाणे चालत होती शाळा. तुम्ही मुख्यधपक असता तरी काही वेगळे केले नसते
@@chillucho3032शाळेत मूले आल्यानंतर घरी जाईपर्यंत शाळेची जबाबदारी असते.शाळा संस्कार केंद्र आहे,धंदा नाही.या लोकांनी शाळेचे व्यवसायी करणं केले आहे.
मुलींना washroom मध्ये नेण्याची जबाबदारी एका मुला कडे कशी दिली गेली..,. शाळा प्रशासन पण जबाबदार आहे...
बरोबर
त्या शाळेत पण मावशी हे काम करत होत्या. यू ट्यूब वर टूकार चॅनल च्या बातम्या बघून काहीही बरळू नका
Cctv ksa Kay to porga nasht karu shkto ??tyala evdha knowledge asta tr tyacha Şafai kamgar? Aani ladies evdhya kamala tithe mg mulina bathroom mdhe nyayla Toch ka ? Fakt hech prashn …aaropi koni asudya fashi pahije but Toch Doshi vatat naji
💯💯 principal, trustee, administration hya saglyanna jail madhe pathva🤬😡
Mahila police la suspend karayla pahije.
पोर्नोग्राफी फिल्म वर बंदी आणा।। आणी आरोपी ला लवकरात लवकर फांसी दया।।
जय महाराष्ट्र।।
Porn ban kele pahij tevhach hey kmi yeil
@@parkashgala2336 वाईट शिकवण टळली पाहिजे कारण संगत गुण सोबत गुण
लहानग्या मुलींवर अत्याचार म्हणजे ही मानसिक विकृती आहे कारण या आधी देखील अत्याचार होत होते. ही विकृती रोखण्यासाठी अश्याचा चावरंग करणे व त्याचे थेट प्रक्षेपण करणे हाच उपाय आहे
आमच्या ❤️dyavr कशाला पाय आणतोस.
@@amazon8789रं डीच्या लेका तुझ्या सारख्या नाजायज औलादिंच्या बापाच्या ❤ड्यावर पाय दिला पाहिजे💯👍
मुख्याध्यापक कधीच एकट्याने मोठा निर्णय घेऊ शकत नाही ...
सगळी चूक ही शाळा प्रशासन आणि ट्रस्टी ह्यांची आहे...
निर्णय नाही घेऊ शकत पण एक माणुसकी म्हणून मुख्य म्हणजे ती एक स्त्री असून सुध्धा त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी खंबीर पणे उभी राहिली नाही...तिला फ्कत तिच्या जॉब ची पडलेली...जेवढे जणांनी हे प्रकरण दाबून ठेवलं हाच सर्वात मोठा गुन्हा आहे
@@Ssgamingoff-r3q तुमची स्वतःची शाळा असती तरी तुम्ही शाळेची बदनामी वाचवायचा च प्रयत्न केला असता
Yach Thikani Jar Koni Gents a principal Aasta tar Tyala atta paryant Nagda karun Marla aasta ya media walya ne.
@@chillucho3032 Hi gosht khari!
Ho pan javabdari aahe. For eg
Maharashtra madhe kahi crime jhala tari CM chi responsibility aahe. Mhanun tar power dilay na.
कायदा असा झाला पाहिजे जे कोणी नराधम असे कृत्य करील त्याचे गुप्तांग कापले पाहिजे म्हणजे कोणी असे कृत्य करण्यास धजनार नाही.
एवढं शासन खंबीर नाही.कारण शासनच हांडगं आहे
गुपतांग कापा आणि डोळे फोडा आणि तसाच सोडून द्या आयुष्य भर
@@manojrenushe4448agreed
कुठे तरी पाणी मुरतंय एकट्या अक्षय शिंदेच हे काम वाटत नाही.. सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे??
आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच शाळा प्रशासनावर देखील तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी.
जे जे दोषी आहेत किंवा त्या गुन्हेगाराला अप्रत्यक्ष सपोर्ट केला आहे.मग ते कोणीही असो.त्या प्रत्येक नराधमांना शिक्षा पण कठोर कारवाई झालीच पाहिजे...पण कायदा आणि सरकार एकच नंबर आहे महाराष्ट्रात
5 महिन्यात 421 बलात्कार झाले भारतात यूरोपियन देशानी आपल्या नागरीकना भारतात जान्यास मनाई केली आहे
Hich layki apli
हे कोणत्या सूत्रांनी सांगितले किती अफवा पसरवायची
गृह मंत्रालय चा अहवाल आहे सादर करण्यात आला आहे @@bhartiya777
आता लांडी पाकिस्तानला हाकलयची का मग तेवढ्यासाठी?
@@bhartiya777गृह मंत्रालय ने अहवाल सादर केला आहे
महाराष्ट्राची वाट लावण्यात पोलीस प्रशासनचा सर्वात मोठा वाटा आहे 😢
हो खरंच
Bhai police chi chuki nahi yaat political leaders chi chuki aahe jo paryant varun order yet nahi to paryant te hatbal asatat
आणि मुळात त्याची पूर्ण फॅमिली त्या शाळेत काम करते हे कोणी सांगितले नाही हे एक पॉलिटिकल षड्यंत्र रचले आहे
जेवढ्या लोकांनी हे प्रकरण दाबण्या चे मदत केली त्या सर्व लोकांवर कारवाई व्हावी आणि सगळ्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी जेणेकरून परत कोणी असा गुन्हा करू नये आणि कोणाला पाठीशी घालू नये
गोलमाल हैं भाई ,सब गोलमाल हैं l ट्रस्टी , मुख्याध्यापक, शिक्षक, यांना सुध्धा, आरोपी केलें पाहिजे.
अशा नराधमाच live एन्काऊंटर केलं पाहिजे, सर्व देश बघेल ते live टेलिकास्ट
3 व 4 वर्षाच्या मुलींवर 24 वर्षीय अक्षय शिंदे ने बलात्कार केला त्याच ठिकाणी गंभीर रक्तस्राव चे अवस्थेत सापडले होते का?
आरोप सिद्ध झाल्यास एकच उपाय एनकाॅउंटर राजकारणी लोकांची तोंडे तेव्ह॔ बंद होतील
@@gapbak7061 पोलीसांना विचार....
लाडकी बहिण बंद करून सुरक्षित मायलेकी सुरू करा
Apanch kariya kaahi.. aplya saajaat streeyanna garaj paden t cha madat Karu..maza muli baali samaaj sambhaalen aani samaajachya muli baali meaza aslya pramane japayla havey
लाडकी बहिण योजना म्हणजे तोंड दाबून मुक्याचा मार.
Gapare jhatya tujhya sarkhya bhadkhau lokanmule ..garibana madat bhetat nahi harmkhor...je jhal tyat sarkarchi kahi chuk nahi agodar pan ashech karname jhale aahet
मुख्या द्यापिका मॅडमला मानव उपते 3 वार्ष वई असणारी कोणती मुलगी सायकल चालवते तुझी मुलगी चालवत असेल उपटे
या घटनेला कारणीभूत मुख्याध्यापिका आणि ते फायर नोंदणी न करणारे पोलीस कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हायला हवी
ही शाळा बंद झाली पाहिजे.. नाही केली तर पालकांनी एक होऊन आपल्या पाल्यांचे नाव काढून टाकावे ही विनंती.
शाळा तर बंद कराच आणि संबंधित प्रकरणासाठी जबाबदार असणारे सरकारी कर्मचारी यांचं पण निलंबन करा
तो गुन्हेगार आहे हे कोणत्या आधारावर आहे हे अजून बाहेर आले नाही. पोलिसांनी योग्य तपास केलाय का?जर योग्य पुरावे नसल्यास मेन आरोपी यातून सुटू शकतो पोलिसांच्या कृती मुळे योग्य न्याय मिळेल का? याला शालेय प्रशासन आणि पोलीस प्रशासन जबाबदार आहे.
Right
Tya चिमुकल्यांनी स्वतःहून त्याचा फोटो पाहून हे स्टेटमेंट दिलं आहे...एवढ्या लहानग्या चिमुकल्या काय खोटं बोलतील ? त्या नीच माणसाला निर्दोष म्हणून नका तो तर किडे अडून सडून मारणार..
@@sanjumungekar3827खरा आरोपी दुसरा असू शकतो
पोलीस ओरिसातील उचलून आणतात गुन्हेगारांना हे काय प्रकरण आहे पोलिसांसाठी ? खरे तर बदलापूर क्या पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करायला पाहिजे होते
Correct 💯
कोणाला तरी वाचवण्यासाठी हे सर्व प्रकार चाललं आहे यात पोलिसांचा देखील समावेश आहे शाळेतील शिक्षक मंडळी पैकी कोणी असावा
आरोपी नॉर्को टेस्ट करावी . सत्य समोर येईल व आरोपी सुटनार नाही .
हो एकदम बरोबर
त्याला फाशीची शिक्षा देणार नाही उलट त्याला वाचवण्यासाठी आता प्रयत्न करतिल या मध्ये जे सहभागी जेवढे दोषींवर कारवाई करावी
26आगस्ट ला त्याला कल्याण कोर्टात आणनार आहेत. तेंव्हा सर्वांनी हजारो माणसांनी तिथे मोर्चा घेऊन जा आणि 20तारखेच्या आंदोलनाचा उद्देश साध्य करा.
Bhai pn to Doshi ksahavarun ..Karan to jar evdha Hushar asta tr Şafai kamagar mg tyachi cctv nasht karnyachi oukat kshi ? Tithe ladies kamgar asun pn tyala kshi duty mulina bathroom mdhe nyayla ? Bgha Doshi la fashi havich pn Nirdosh la Dili tr 😢
vichar karun bola.
शाळेला सील ठोकून ती कायमची बंद करा . समाजाला लागलेली ही कीड आहे .
प्रत्येक् पोलिस ठाण्यात महिला तक्रार कक्ष चालू करवा.
शाळेची मान्यता काढून घेतली पाहिजे.
भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे हे अजुन पण लक्ष देत नाहीं 😢
17 तारखेला नाशिक मधे शिंदे म्हणाला होता महाराष्ट्र सुरक्षित हातात आहे 😂😂😂😂
SIT कोणी नेमली भावा..
@@dabangkhan9315asach kayam Modi pan bolat astat.
@@rjkipakpउपकार केले का sit नेमून
@@GoogleAccount-ow6tc उपकार नाही कर्तव्य आहे त्यांचं ते जे करायला पाहिजे.... मराठी वाचता येत असेल तर ज्या कॉमेंट वर रिप्लाय केलंय ते पण वाचलं तर बर होईल...
ही केस इतकी सरळ नाही..... कारण त्या मुलाने गुन्हा केला असेल तर पोलिस का पुरावे मिळू शकत नाहीत........ आरोपीने गुन्हा केलेल्या अरोपी कडून दोन मिटात वादून घेतात...... पोलिस पुरावे देऊ शकत नसतील तर.... केस वेगळी आहे.......
शाळेत शिशुशाळेच्या मुलामुलींना वॅाशरूममध्ये मदत करण्यासाठी नेहमी मावशी (शाळेतील नोकरबाई) असतात.
*या शाळेत मावशी का नव्हत्या?*
*तसेच पुरुष कामगार मुलामुलिंच्या मदतीसाठी कसाकाय नेमण्यात आला?*
*हा शाळेचा हलगर्जीपणा आहे.*
लाडक्या बहिणीला पैसा नाही, सुरक्षा हवीये… अध्यक्ष महोदय!!
तिची, तिच्या चिमुकलीची.. भावाने बहिणीची रक्षा करावी म्हणूनच आपण रक्षा बंधन साजरी करतो..😔😔
चूक अक्षय ची किंवा कुण्या दुसऱ्याची नसून फक्त आणि फक्त लोकांची आहे, आपण ह्या साठी तर मतदान केले म्हणून हेच आपल्याला भेटणार ना....
शाळेत लेडीज मावशी girls साठी नाही....असा कास होयिल .....काहीतरी लपवलं जातंय
अशा घटना संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलांसोबत घडल्या पाहिजेत, मग त्यांना पालकांच्या वेदना आणि वेदना समजतील. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात वाईट गृहमंत्री.
वय वर्ष १५ व प्रौढ महिला हयांना स्वरक्षणासाठी बंदूक वापरण्याची परवानगी महाराष्ट्र सरकारने दयावी.
मुख्यधापीकेला सायकलच्या सिटवर चाकु लावुन चालवायला पाहीजे..
भाऊ त्या पण कोणाच्या तरी आई आहेत कोणाच्या तरी आजी असतील असं बोलून चालनार नाही
पोलिस जे पीडित आहे त्यांना आरोपी सारखे वागवतात आणि आरोपी कडून पैसे खाऊन सेटलमेंट करतात मग तो कितीही गंभीर गुन्हा असो.
दुसरीकडे न्यायालय फक्त सवाल करणे, ताशेरे ओढणे आणि फटकरणे येवढेच काम करत आलाय.
RIP भारतीय न्यायवयवस्था 😢
जे जे दोषी असतील त्या सर्वांवर कठोर कारवाई व्हावी ..... लैंगीक अत्याचार करणाराला गुन्हा सिध्द झाल्यास फाशिच द्यावी ....
मुलामुलींना शाळेत पाठवायचे की घरी अभ्यासक्रम पूर्ण करायचं.....
भारत देशाचं सरकार आणि..भारत देशाची न्यायव्यवस्था पूर्णपणे शंड झाली आहे काही अपेक्षा नाही न्यायवावस्थेकडेऊन..शंड सरकार
मे. न्यायालयाकडून न्याय मिळायला खुप कालावधी लागेल, राज्य सरकारने पोलिसांना त्या नराधमचे एन्काऊंटर करण्याचे आदेश द्यावेत 😡
Law ahe ase tar koni kahihi karel tumhala kay mahit to kharach gunhegar ahe ka proper investigation vayala pahije Ani jar to aropi nasel tar doni bajuni vichar kela pahije
Encounter म्हणजे सत्य लपविण्याचा बनाव
हो नक्कीच पण आधी आरोपी कोण?
🛑जनता माफ नहीं करेगी😡 राजकरण कहां लेकर जा रहा है हमारे छत्रपति शिवाजी महाराज के महाराष्ट्र को🛑WE WANT JUSTICE
अरब कंट्री मधल्या शिक्षा खरंच खूप मनाला पटतात कारण दिसायला जरी क्रूर शिक्षा असली( मुंड्या छाटल्या पाहिजे) तरी एकदा जमावासमोर शिक्षा दिली तरी दुसऱ्यांदा कोणी करायला विचार सुद्धा करत नाही
याच गोष्टींवर आपण किती दिवस फक्त विचार करणार
खरंच सरकारने भावनेने विचार न करता कायद्याने विचार करुन कलमान मध्ये बद्दल करावा ज्याने करून माणूस एवढा विकृत थराला जाणार नाही
आपल्या इथे नामांकित हॉस्पिटल मध्ये घडलेल्या गोष्टीला खूप वर्ष झाली नराधमाला फक्त ७ वर्ष शिक्षा झाली व निष्पाप अरुणा शानबाग ४२ वर्ष कोमा मध्ये राहून न केलेल्या चुकीची शिक्षा भोगून तिने अखेर जीव होस्पिलचा पलंगावर सोडला
शाळेची बदनामी होऊ नये म्हणून सरास खूप शाळेत असे होत राहते ..ही खूप गंभीर गोष्ट आहे
नीतेश राणे झोपला का.....? कुठे गेले बीजेपी, RSS, VHP, बजरंग दल चे हिंदूत्ववादी नेते....? कुठल्या बिळात लपून बसले.....? हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यासाठी मुलगा मुस्लिम धर्मातील पाहिजे का....? तरच मोर्चा काढणार का..... ?
खर बोलला bg भावा तो नेपाळी कुत्रं साहेबांच्या बंगल्यावर बांधलय 😂😂
उज्वल निकम हा आता वकील राहिला नाही, तो आता भाजपचा कार्यकर्ता झाला आहे
मुख्याध्यापिकेला मुलगी नाही वाटत..
पुण्यात पण पोर्शे कार अपघातात पोलीस व ईथेपण, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न काय चालले आहे
म्हणजे मुख्यध्यापिका रात्री घरी वाकडी चालत उशीरा गेली की घरच्यांना सायकल चाहलवायला गेली होती असा कारण सांगत असणार
लोकांनो भारतामध्ये आता न्याय मिळणे सोडूनच दया... अन्यायाविरुद्ध तुम्ही उभे राहिले तर तुम्हालाच पोलीस आणि नेते आरोपी करून कोठडीत टाकतील... प्रत्येक वेळी आंदोलणे करणे अशक्यच आहे.... आता आपलं भारत खऱ्या अर्थाने परतंत्र्यात गेला आहे.. Court Judge polise सर्वच manage केले जातात
बिनलाज्या गृहमंत्री आणखी पण राजीनामा देत नाही
❤
गृहमंत्री का राजीनामा देईल काहीही बोलतो
Dyaylach pahije nirlajj aahe to
@@Shreesamarth98अरे बालिश तुला मोबाईल कुणी दिला रे
आता यात गृहमंत्र्यानी काय केलं आहे त्याची काय चूक इथून मागे नाही झाल्या का ह्या गोष्टी .का आता च्या गृहमंत्र्यांनी सुट दिलीय का कोणी काही करा म्हणून उगच् काही पण बोलून काय फायदा आहे का😅😅
बेटी बचाओ, बेटी पढाओ ही सरकारी घोषणा किती तकलादू आहे हे दिसून येते. प्रत्यक्षात सरकारलाच त्याबद्दल आस्था नाही कारण आत्तापर्यंत किती केसेस झाल्या पण निर्बुद्ध सरकार त्यासाठी कडक कायदे करू शकत नाही ही आपली लोकशाही!
सदर शाळेचे माणसं कोणाच्या पक्षाचे आहेत पोलिसांनी पण दाबण्याचा प्रयत्न केला कसा काय .. कोणाला धाक नाही राहिला...
हा एवढा विषय वाढवायसाठी कुठेतरी मला असं वाटतंय की याला शासन पण तेवढेच जबाबदार आहे वेळी तक्रारीची नोंद केली असती तर ही वेळ आलीच नसती
He सर्वासाठी police जबाबदार आहेत. हे फक्त बदलापूर नाही तर सगळीकडे police खरी FiR नोंद करत नाही. पण खोटे गुन्हे दाखल पाहिले करतात. मी स्वतः अनुभवले आहे.
Right
त्या नराधमाला जिवंत जाळायला हवा
बहुतेक अक्षय शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चा relative असावा म्हणूनच त्याच्यावर योग्य ती कारवाई होत नसावी .
जरांग्या चा की चूस्लाम चूत्या असली नावाने ये
😂😂
Yess BJP hindurashtra suruvat
नाही तो अक्षय तुझ्या आईचा नवरा होता रे आणि एकनाथ सावत्र बाप😂😂😂😂
हे चुकीचे आहे काईदा काणून हे सेम आहे असे बोलून नाही चालत भावा
Hyaat jaat dharm madhe anun Tu kay boltoy samjt ka@@user-xp8zx6de7z
पोलिसांची भीती गुन्हेगारांना नाही तर सामान्य जनतेलाच जास्त वाटते अशी परिस्थिती आहे आणि याला जबाबदार पोलीस आहेत.
कणखर देशा
कठोर देशा
गांदुंच्या देशा
सगळे कायदे जाला
आता गरज आहे फक्त
शिव संविधान
बच्चो की सिक्युरिटी यह सब जिम्मेदारी स्कुल की है इसमे स्कुल भी जिममेदार है, सभी स्कुल वालो को सतर्क रहने की अवशकता है, सभी मा बाप अपने दिल के टुकड़े को स्कुल के ऊपर भरोसा करके भेजते है
शाळा प्रशासन अधिकारी यांच्या वर गंभीर गुन्हा दाखल करून आरोपी म्हणून शिक्षा झाली पाहिजे
असे कृत्य करणाऱ्या आरोपीस फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली पाहिजे
आजकाल रोज बातमी बघायला ऐकायला मिळते. आज मुली कुठेच सुरक्षित नाही आहे . मग ते शाळा , महाविद्यालय, इस्पितळ, कार्यालय काहीच तर घर सुद्धा
हे दुर्दैव आपलं . आपल्याला इतक सुंदर आयुष्य दिलंय आहे ते सुंदरपणे जगताही येत नाही. कारण सतत वाटत राहत की आपण सुरक्षित आहोत की नाही .कोणाच्या मनात काय येईल कोण कसा विचार करेल. संपूर्ण कपडे परिधान करो किंवा shorts परिधान करो. काहीची नजर बदलते त्यांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलतो पण समजा एखाद्या पुरुषांने किंवा मुलाने shorts परिधान केले किंवा संपूर्ण कपडे परिधान करो पण मुलीच्या मनात किंवा ते अस काही करत नाही. अस ऐकलय सुद्धा आल नाही. जग हे विश्वासावर चालत परंतु कटू सत्य हेच आहे की तो विश्वास आता कमी झालाय. सरकार ने लवकरच कायद्यात बदल करून आणावा, दिलासा द्यावा आम्हाला तुमची योजना नको, पैसा नको आश्वासन नको काही नको फक्त समाजात मान सन्मान असावा, विश्वास , समानता , निर्भय आयुष्य जगता याव. ही चिंताजनक असून गंभीर बाब लक्षात घ्यावी . हीच प्रार्थना ईश्वर चरणी.
सर्वात प्रथम मुख्याध्यापिका यांना अटक करा.
असे किती दिवस चालणार यासाठी कडक कायदा बनवायला पाहीजे......असा कायदा कि कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे असे करायला 🙏
@@imranmotors_47 मला विचार करून करुन डोकं फिरलंय हे कधी बंद होणार 😟😟🥺🥺 एक झाले की एक
कोणीतरी बडी आसामी या मागे असली पाहिजे त्याशिवाय शाळा पोलीस हाॅस्पिटल यांचे कडून दिरंगाई होणार नाही.अंदोलनात सातत्य राहीले पाहिजेत.
घडच कापा असल्या नराधमाचे.
ना रहेगा बास ना बजेगी बासुरी.
शाळा प्रायव्हेट असल्यामुळे सर्व घटकांना हप्ता वेळेवर पोहोचत असेल यामुळेच सर्व घटक कारवाई करण्यास दिरंगाई करत होते
आरोपी दुसराच कोणीतरी आहे हे खूप मोठे षड्यंत्र आहे यातून हे सिद्द होते
मला ही तेच वाटते 😮
Hoy, mla suddha tech watay
Pan kon ahe. Ekekali apla police khata jagat Scotland yardchya khalokhal hote mhantat. Ata matra kholatkhol gelele diste.
Akshay is a political mohara,no doubt... Akshay trapped by some politician..
पोलिस चौकशी अन् मानसिक आजार तपासूनच कामगार भरती करावी..😑
यावरून आपली पोलीस यंत्रणा किती ढिसाळ आहे , हे लक्षात येते.
मुख्याध्यापिकेला जन्मठेप शिक्षा द्यावी कारण हीने घटना लपवुन ठेवली आहे.
ट्रस्टी व मुख्याध्यपक यांना देखील तत्काल् अटक झाली पाहिजे।
SIT अहवाल सादर करत नसते, SIT फक्त तपास करते... अहवाल सादर करण्याचं काम राज्य सरकारने नेमलेल्या द्विसदसीय समितीचं असतं...
😡😡😡😡😡😡😡 शाळा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि जे कोणते इस्पितळ होते त्यांच्या विरोधात ही काठोरात कठोर कार्यवाही केली पाहिजे. शाळेची आणि इस्पिटलची मान्यता रद्द केली पाहिजे तसेच ज्या पोलिसानी केस नाकारली त्यांना नोकरीतून बेदखल करा. आणि जो कोणी नेता ह्या मध्ये आहे त्याला ही पकडून जन्मठेपेची शिक्षा द्या.😡😡😡😡😡😡😡
दिशा सालियन,पुणे,ठाणे, अंबरनाथ,खार दांडा याठिकाणी झालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालेत त्यांचीही केस कोर्टात चालविण्यात यावी.व आरोपीना जास्तीत जास्त कडक शिक्षा झालीच पाहिजे.
Video start at 3.10
Thanks bro
Thanks man .😅
शाळाच बंद करा ....हाच उपाय आहे ....नाही तर परत घटना घडछ शकेल म्हणून शाळा बंद करा आणि शिक्षकांना पण घरी बसवा ....नाही तरी मुलांच्या पैसावर उड्या मारतात ना ....ते बंद करा ....नाही तर अजूनही प्रकार चालू रहाणार च
भाजप स्वतःच्या फायद्यासाठी नोटबंदी अर्ध्या रात्रीत करू शकते, पण ह्या प्रकरणात त्यांचा काही फायदा नाहीये.. असता तर त्यांनी त्याचा पण निकाल लावला असता..
Chu..
MaViAa cha karasthan ahe hey. Pawar family chu…
कोणताही शिक्षकाची त्याचे सोयीनुसार बदली नसावी . वशीला बाजू कोणत्याही कर्मचार्या बाबतीत नको . सर्वकर्मचार्यांना कडक नियम लागु करावेत . मुला मुलीच्या आईवडिलांनी सुद्दा अधून शाळेत जाऊन आपल्या पाल्याची चौकशी करावी
स्त्री फिल्म शेवट खरोखर ,आता गरज आहे .तलवारीने तयाचे मुंडके तोडले असेच हवे
त्याचे प्रविठपाठ कापुन काढले पाहिजेत आणि जिवंत ठेवले पाहिजे
कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे
हे प्रकरण cbi कडे सोपवले पाहिजे
एकदा म्हणतात सगळी family तीथे च कामाला होती परत म्हणतात co.
mpany कडून नियुक्ती झाली होती इथे च सगळा घोळ समोर येत आहे शाळा वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे नराधम ला
जर तो १५ दिवस असे करत होता तर कोणाला कसे दिसले नाही आणि कळले कसे नाही आणि त्या मुलींना पण त्याची ओळख पटली नाही मग त्याला अटक कोणत्या आधारावर केलं
मला पडलेला प्रश्न ईतके दिवस त्या मुली गप्प कशा बसतील त्रास झालाच असेल ना .केस काही समजेना . त्याला अडकवले असेल असे वाटते
Hoy...maza suddha tech opinion aahe
. आरोपी कुणी दुसराच आहे.
पोर्न फिल्म वर बंदी आणून त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, या आरोपीला फाशी देऊन त्याचा लाईव्ह प्रक्षेपण करण्यात यावे म्हणजे या अशा गोष्टी वारंवार होणार नाहीत.
ह्या प्रकरणात शालेय शिक्षण मंत्री कोठे गायब आहेत?पत्रकारनी शोधुन त्याना जाब का विचारत नाहीत?
Adv.उज्वल निकम हे भाजपचे प्रतिनिधी असुन शाळा प्रशासनला वाचवण्याचा प्रयत्न करतील अशी दाट शक्यता वाटते.
Cbi inquiry zali pahije
❤ डा थोडा थोडा कापाय पाहिजे याचा
विश्वगुरू बनला भारत 😢
Tya akshya che thobad bagun pn kilas yete mala
Same here
Ho na, ani he lok pan sarakh sarakh tyach thobad dakhvt ahet🙄
school madhe mulina washroomsathi nyayla gents la kase thevle?😢
अक्षय सोबत सरकार देखील जबाबदार आहे. CCTV बसवणे कोणाचं काम आहे.
जरांग्याचा की चूस्लामाचा भिडु असली आयडीत ये 😂😂😂
पोलिस अधिकारी याना निलंबन करून चालणार नाही त्यांची नोकरी रद्द करा कारण नुसते बदलापुरात नाही तर महाराष्ट्रात प्रत्ये
क पोलीस ठाण्यात हेच करत आहेत.
Ekda hya आरोपीने bjp madhye प्रवेश केला तर त्याला पण clean cheat मिळेल
पण प्रत्येक शाळेत लहान मुलींना वॉशरूम मध्ये नेहण्या साठी महिला सफाही कामगार आसने जरूरी आहे ह्याची नोंद घ्यावी
या सर्वां वर कारवाई झाली च पाहिजे