अतिशय छान माहीती देत आहात .. माझं वय ६०+ असल्याने याचा मी पण एक साक्षीदार आहे … पण हे खरं २०१४ नंतर मात्र सगळं नासवलय या भाजप मध्ये घुसलेल्या २-४ गुजराती लोकांनी कारण मोहन भागवत चा आशिर्वाद होता आता त्यांनाच हा जड जातोय … भाजप हा पक्ष निर्नायक झाला आहे … मोदी नंतर कोण हा मोठा प्रश्न आ वासुन संघा समोर आहे … म्हणजेच ना संघ राहील ना भाजप राहील .. ही स्थिती झालीय … कांग्रेस मुक्त भारत करता करता हेच राजकारण मुक्त होतील यात शंका नाही 👍👍
केंद्रीय हुकुमशाही विरूध्द आवाज उठवणारे नेते श्री शरदचंद्र पवार हे महाराष्ट्रात समतेचा विचार राबवणारे व महाराष्ट्राच भाग्य म्हणून लाभलेले नेतृत्व श्री यशवंतराव चव्हाण यांचेच वारसदार
मोठ्ठे साहेब यांनी मुलगी, पुतण्या, नातू, नातेवाईक मंडळी आणि सगेसोयरे मित्रपरिवार यांचंच चांगभलं केलंय. विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण आणि मुंबई येथे कांहीच केलं नाही
#lokmat @Sanjay Aawte खूप छान माहिती… आजकालच्या घाणेरडे राजकारण आणि तेव्हाचे यात खूप फरक आहे….या सर्व नेत्यांनी चांगले काम केलंय.. शरद पवारांनी खूप चांगले कार्यक्रम राबवले पण अनेक वर्षांपासून भाजप ने त्यांची खूप बदनामी केली…हे दुर्दैव… त्यानी केलेल्या कामाचा व्हिडिओ आला तर ऐकायला आवडेल
इंदिरा गांधींनी वसंतदादाना माफ केले व पक्षात घेतले व राजस्थान चे राज्यपाल केले .काँग्रेस चे सरचिटणीस केले.त्यामुळे राजीव गांधीना PM करण्यात दादांचा मोठा हात होता.
Sir, in 1975 , Shri Vasantdada had taken ' Tridandi sanyas' that time, but after Loksabha elections in 1977, he again became active saying ' Congress Che ghar jalat asatana mi happy Basu shakat naahi' and contested election within the party against Shri Yashwantraoji Mohitecand became leader of Congress legislative party and became CM in place of Shri Shankarrao Chavan. Both Shri Shankarrao and Shri Vasantdada both were visionaries., great leaders.
शरद पवार एकदा काही पत्रकारांच्या सोबत सहलीला गेले.पवारांनी सर्व पत्रकारांसमोर एक दगड पाण्यात फेकला,आणि विचारलं "दगड कां बुडाला?" सर्वं पत्रकारांनी सांगितलं,"दगड जड होता म्हणून तो बुडाला." पण संजय आवटेंनी फार सुंदर उत्तर दिले , "साहेब,दगडाने तुमचा हात सोडला,म्हणून तो बुडला." 😁
आपण खुप छान माहीती दीलात.मा.शंकरराव चव्हाणां विषयिची खरीखुरी माहीती नव्या पिढीला दीलात खुप महत्वपुर्ण रोल होता शंकररावांचा.आता असा नेता होणे नाही.आपण त्यांच्या स्मृतींना ऊजाळा दीलात. त्यांचे पुत्र अशोकरावांनी मात्र पित्यांपासून कांग्रेस निष्ठा कशी राखावी हे शिकले नाहीत.दुर्दैव त्यांच.भवीष्यात त्यांनी ही चूक सुधारली तरच त्यांना भवीतव्य राहील.अन्यथा यशवंतरावां सारख ते ही पडद्याआड जातील! अभ्यासपुर्ण माहीती दीलात खुपखुप अभिनंदन!
जेष्टनेते आदरणीय शरद पवार साहेब राजकारणातील पितामह आहे.देशाच्या व राज्याच्या विकासात खुप मोठे योगदान पवार साहेबांचे आहे.ऐकत रहावे असे सविस्तर विश्लेषण केले आहे आपण आवटे सर
शरद पवार यांनी दलितांच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी काम केले पण देवेंद्र फडणवीस यांनी मात्र स्वतः च्या स्वस्वार्थासाठी मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला.
वसंत दादा पाटील शंकरराव चव्हाण विलासराव देशमुख सुधाकर नाईक गोपीनाथ मुंडे यांना कधीच राजकीय स्थैर्य मिळु दिले नाही असे शरद पवार यांच्या बद्दल पत्रकार सांगतात, दत्ता मेघे बाबासाहेब केदार रणजित देशमुख सुरेश कलमाडी रामकृष्ण मोरे मधुकर पिचड छगन भुजबळ पद्मसिंह पाटील विजयसिंह मोहिते पाटील निवेदिता माने सुर्यकांता पाटील असे अनेक शरद पवार यांना सोडुन गेले, अगदी मानसपुत्र समजणारे दिलीप वळसे पाटील सुनील तटकरे हसन मुश्रीफ सारखे पवार साहेबांना सोडून गेले, अजित पवार यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही, शरद पवार यांच्यावर भुखंड, एन्रॉन, दाऊद हस्तक,लव्हासा अशी भयंकर आरोप झाले,
साहेब विश्लेषण चांगले होते पण चव्हाण साहेबाना कोण विसरणार ज्यांनी १९८९-९० ला झिरो बजेट लावून सरकारी नोकरी बंद केली त्याची झळ ज्यांना बसली ते तरी किमान त्यांना विसरणार नाहीत
शरद पवारांनी समाजवादी कॉग्रेसची स्थापना केली तेव्हा कृष्णराव भेगडे शरद पवारांसोबत गेले नव्हते. त्यावेळी तळेगाव मधील रावसाहेब कडोलकर शरद पवारांसोबत होते.
एक मात्र खास शंकरराव चव्हाण यांनी मराठवाड्यासाठी जायकवाडीचे स्वप्न पाहिले व पूर्ण केले। मात्र मराठवाड्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी औरंगाबादचे कल्याणराव पाटील यांचे वर्चस्व संपविले।
अतिशय छान माहीती देत आहात .. माझं वय ६०+ असल्याने याचा मी पण एक साक्षीदार आहे … पण हे खरं २०१४ नंतर मात्र सगळं नासवलय या भाजप मध्ये घुसलेल्या २-४ गुजराती लोकांनी कारण मोहन भागवत चा आशिर्वाद होता आता त्यांनाच हा जड जातोय … भाजप हा पक्ष निर्नायक झाला आहे … मोदी नंतर कोण हा मोठा प्रश्न आ वासुन संघा समोर आहे … म्हणजेच ना संघ राहील ना भाजप राहील .. ही स्थिती झालीय … कांग्रेस मुक्त भारत करता करता हेच राजकारण मुक्त होतील यात शंका नाही 👍👍
तुमच्या कडे बघून आज खरच लोकशाहीचा 4स्तम्भ् जिवंत ठेवण्याचा मान आपल्याला मिळत आहे !🙏🙏
अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या राजकारणी लोकांनी शिकण्या सारखी आहे. शंकरराव चव्हाण यांच्या बद्धल आजही आम्हाला आदर आहे.
❤❤❤
देशातील राजकारण पवार साहेबांशिवाय अपूर्णच राहणार
तहहयात फक्त बारामतीचेच पंतप्रधान आहेत
बारामती वाचवायला सगळं खानदान फिरत होत २ महिने,
म्हणे देशाच राजकारण 🤣
केंद्रीय हुकुमशाही विरूध्द आवाज उठवणारे नेते श्री शरदचंद्र पवार हे महाराष्ट्रात समतेचा विचार राबवणारे व महाराष्ट्राच भाग्य म्हणून लाभलेले नेतृत्व श्री यशवंतराव चव्हाण यांचेच वारसदार
वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हेच खरे महाराष्ट्राचे नेते होते.
Thanks sir
अगदी अप्रतिम असं विश्लेषण तुम्ही केलं जुन्या ऐतिहासिक राजकारणाला उजाळा दिला त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन धन्यवाद
वा! एकदम छान माहिती🙏🙏
शरद पवारांनी मराठा, ओबीसी, दलीत, मुस्लिम सर्वांसाठी काम केले पण ब्राह्मणी मीडिया ने बदनाम केले.. bjp ने मराठा ओबीसी दोघांचाही शत्रू उभे करण्यात आले.
96k jaativaadi dusryan sagnaar
अगदी वास्तव कमेंट
@@AveragepoliticsEnjoyerआम्ही लपवून ठेवत नाही.. पण इतरांचा द्वेष सुद्धा करत नाही😊
3 taake lokanche kiti ti bhiti....
Baki swatah Brahman dvesh karanyat kahi kasar nahi thevli Kaka ni Ani tyanche samarthak hi tasech
मोठ्ठे साहेब यांनी मुलगी, पुतण्या, नातू, नातेवाईक मंडळी आणि सगेसोयरे मित्रपरिवार यांचंच चांगभलं केलंय. विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण आणि मुंबई येथे कांहीच केलं नाही
अत्यंत महत्वपूर्ण माहिती 👍👍👍
संजय आवटे छान विश्लेषण.
यशवंतराव, शंकरराव, वसंतराव पाटील आणि वसंत दादा नाईक या चारही नावात जनतेचा संभ्रम होतो. परंतु हे चारही व्यक्तीमत्व अलग आहे आणि महान व्यक्तीमत्व आहे 🙏
#lokmat @Sanjay Aawte खूप छान
माहिती… आजकालच्या घाणेरडे राजकारण आणि तेव्हाचे यात खूप फरक आहे….या सर्व नेत्यांनी चांगले काम केलंय.. शरद पवारांनी खूप चांगले कार्यक्रम राबवले पण अनेक वर्षांपासून भाजप ने त्यांची खूप बदनामी केली…हे दुर्दैव… त्यानी केलेल्या कामाचा व्हिडिओ आला तर ऐकायला आवडेल
अभिनंदन सर,
आपला आजचा व्हिडिओ खूपच छान आणि informative वाटला 🎉
छान माहिती मिळाली.
फार छान माहिती धन्यवाद
इंदिरा गांधींनी वसंतदादाना माफ केले व पक्षात घेतले व राजस्थान चे राज्यपाल केले .काँग्रेस चे सरचिटणीस केले.त्यामुळे राजीव गांधीना PM करण्यात दादांचा मोठा हात होता.
Really appreciable well said 🙏
Very nice sir
Thank you very much for the nice updates.
जय महाराष्ट्र!
Very Informative video
Sir, in 1975 , Shri Vasantdada had taken ' Tridandi sanyas' that time, but after Loksabha elections in 1977, he again became active saying ' Congress Che ghar jalat asatana mi happy Basu shakat naahi' and contested election within the party against Shri Yashwantraoji Mohitecand became leader of Congress legislative party and became CM in place of Shri Shankarrao Chavan. Both Shri Shankarrao and Shri Vasantdada both were visionaries., great leaders.
खूप छान माहिती, मला थोड थोड आठवत हे सर्व
धन्यवाद सर
शरद पवार एकदा काही पत्रकारांच्या सोबत सहलीला गेले.पवारांनी सर्व पत्रकारांसमोर एक दगड पाण्यात फेकला,आणि विचारलं "दगड कां बुडाला?"
सर्वं पत्रकारांनी सांगितलं,"दगड जड होता म्हणून तो बुडाला."
पण संजय आवटेंनी फार सुंदर उत्तर दिले ,
"साहेब,दगडाने तुमचा हात सोडला,म्हणून तो बुडला."
😁
😊
Ajit pawar pan असेच बुडणार
😂
❤सर असेच जुन्या राजकारणावर video बनवा ..,✅
आपण खुप छान माहीती दीलात.मा.शंकरराव चव्हाणां विषयिची खरीखुरी माहीती नव्या पिढीला दीलात खुप महत्वपुर्ण रोल होता शंकररावांचा.आता असा नेता होणे नाही.आपण त्यांच्या स्मृतींना ऊजाळा दीलात.
त्यांचे पुत्र अशोकरावांनी मात्र पित्यांपासून कांग्रेस निष्ठा कशी राखावी हे शिकले नाहीत.दुर्दैव त्यांच.भवीष्यात त्यांनी ही चूक सुधारली तरच त्यांना भवीतव्य राहील.अन्यथा यशवंतरावां सारख ते ही पडद्याआड जातील!
अभ्यासपुर्ण माहीती दीलात खुपखुप अभिनंदन!
संविधानाच्या परवडीचे एक दशक म्हणून मागील दशक ओळखले जाईल. 😢😢
जेष्टनेते आदरणीय शरद पवार साहेब राजकारणातील पितामह आहे.देशाच्या व राज्याच्या विकासात खुप मोठे योगदान पवार साहेबांचे आहे.ऐकत रहावे असे सविस्तर विश्लेषण केले आहे आपण आवटे सर
छान माहिती
Good speech as useal
One and only Sanjay Awate sirji
शरद पवार यांनी दलितांच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी काम केले पण देवेंद्र फडणवीस यांनी मात्र स्वतः च्या स्वस्वार्थासाठी मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला.
Ho na... Marathi manasa sathi tar lavasa bandhli aahe .. tumhi gelat ki nahi phirayla?
आवटे साहेब 🙏🚩
Tumhala majha namaskar
छान
खूप छान
शंकरराव चव्हाण यांनी वेगळा पक्ष स्थापन केला होता
आमचं दैवत शंकरराव चव्हाण साहेब ❤
♥️♥️♥️
आवटे सर १९८५ च्या निवडणूकी नंतर वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले.नंतर शिवाजीराव पाटील निलंगेकर. नंतर शंकररावजी चव्हाण. त्या नंतर शरद पवार साहेब
वसंत दादा पाटील शंकरराव चव्हाण विलासराव देशमुख सुधाकर नाईक गोपीनाथ मुंडे यांना कधीच राजकीय स्थैर्य मिळु दिले नाही असे शरद पवार यांच्या बद्दल पत्रकार सांगतात, दत्ता मेघे बाबासाहेब केदार रणजित देशमुख सुरेश कलमाडी रामकृष्ण मोरे मधुकर पिचड छगन भुजबळ पद्मसिंह पाटील विजयसिंह मोहिते पाटील निवेदिता माने सुर्यकांता पाटील असे अनेक शरद पवार यांना सोडुन गेले, अगदी मानसपुत्र समजणारे दिलीप वळसे पाटील सुनील तटकरे हसन मुश्रीफ सारखे पवार साहेबांना सोडून गेले, अजित पवार यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही, शरद पवार यांच्यावर भुखंड, एन्रॉन, दाऊद हस्तक,लव्हासा अशी भयंकर आरोप झाले,
Mr Awati, Indira suggested Sharad Pawar to switch to her party. Sharad Pawar refused it. So Indira dissolved Maharashtra assembly.
अवटे सर नमस्कार, खुप ज्ञांवर्धक माहिती
छगन भुजबळ यांनी रिटायरमेंट घ्यावी असे मला वाटते 🙏🚩
🙏✍️❤️
Vasant Dada again become CM again in 1983 , that time he has taken historic decision to start private Engineering colleges in Maharashtra.
साहेब विश्लेषण चांगले होते पण चव्हाण साहेबाना कोण विसरणार ज्यांनी १९८९-९० ला झिरो बजेट लावून सरकारी नोकरी बंद केली त्याची झळ ज्यांना बसली ते तरी किमान त्यांना विसरणार नाहीत
शंकरराव चव्हाण अर्थमंत्री असताना शून्याधारीत अर्थ संकल्प लागू करुन रोजगार हमी योजना अस्तित्वात आणली, आज मनरेगा तिचेच प्रति स्वरुप आहे.
रोजगार हमी योजनेसाठी निधी उभारण्यासाठी Professional Tax फक्त महाराष्ट्रात वसूल केला जातो
Nrrupendra Mishra was a principal secretary of UP who is present advisor of Pradhan sevak today.
माहिती एकतर्फी आहे
महान महाराष्ट्राचे महान नेते... आज संघ बीजेपी मोडी फडणवीस ने नासवला😢😢
वसंतदादा व नाशिकराव तिरपुडे
इंदिरा गांधीं निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सकाळी सकाळी आणीबाणी उठवली लोकसभेपूर्वी नाही चुकीची माहिती दिली
Arrogant and adamant shankar chavan! He lifted Rajiv Gandhi's shoes😂😅
Brahmin spotted 😊
@@Mharattha96kjatiwadi spotted!!
Ha bagh tuza dvesh! Amhi dvesh karat nahi mhantos te
सर वसंतदादा काँग्रेस चे अंतूले साहेबांनानंतर मुख्यमंत्री होते..
संजय आवटे १९८८ साली शरदचंद्र पवार यांना बर्याच लोकांना कॉग्रेस मध्ये घ्यायला विरोध केला होता.यात कोण कोण होते या वर एक विश्लेषणात्मक व्हिडिओ बनवा
हशु अडवाणी,उत्तमराव पाटील ही जनसंघाची माणसं हे मंत्री होते
शरद पवार यांनी स्वताचाच गेम केला
ते सगळे जाऊद्या हो आवटे एवढच खर सांगायची हिंमत करा,, शरद पवारचा गेम करून गोटी फिट कुणी केली 😂😂 आहे का हीम्मत 😅
कितीही आपटली तरीही ते तहहयात फक्त बारामतीचेच पंतप्रधान आहेत
छगन भुजबल यांची पळा पळी का चाललीय आधी पवार साहेब आता राहूल गांधीना पण भेटणार कारण काय साहेब विचार करा.
25 जुन 1975 ला ईंदीरा गांधीनी ब-याच नेत्यांच्या 1 मुळव्याध व भगंदर या रोगाचा रामबाण ईलाज केला.
दादांच्या मंत्री मंडळात पवार साहेब कामगार मंत्री होते ना की उद्योग मंत्री.
Dada Rajivjina. PM. Nilangekar la. CM. MlA. Nasatanna. Padavar. Baasavale .
That time sharad pawar has taken 1000 rallies in maharashtra
Uddhav thackerey sahab n Swami avimukteshwrand matoshree la bhet dili tyacha 1video banva sir .
शरद पवारांनी समाजवादी कॉग्रेसची स्थापना केली तेव्हा कृष्णराव भेगडे शरद पवारांसोबत गेले नव्हते. त्यावेळी तळेगाव मधील रावसाहेब कडोलकर शरद पवारांसोबत होते.
आणीबाणी चूक कशी ?
तुम्ही social media वर असता मला वाटते be presentable.. तुमच्या दाढी ची style शोभत नाही तुम्हाला.. माफ करा 🙏
Nilangekar ? 1985?
महाराष्ट्रात जातीवदाचा game कधी होणारं........
अत्यंत गलिच्छ जातिवाद कोण पसरवतय..... कोण जातीवादी राजकरण करतंय यावर पण vedio बनवा....
Aawte saheb junya aathwani jagya kelya.man bhrun aale.
ass watate - - -Jane kahan gaye wo din kahete the teri rah me - - - !!!
आवटे साहेब विश्लेषण चांगली आहे परंतु काही त्रुटी आहेत शरद पवार हीच खरे नेते
शरद पवारची नसबंदी
यावर एक व्हिडिओ कर
चान wiwechant
नरसिंह राव नी शंकरराव चे म्हणणे ऐकले नाही.याचे कारण काय....एक एपिसोड करा.मङ
Nehmich kadya kelya mahnun saidav bhavi PM rahile... Akhya deshat konala hi hya manasavar vishwas nahi
Ata poora tooran barober rajkaran khelat aahet tari 3-5 jilha illahi mahnunach
Arthat ithe tyanche bhat bolnar mhantlyavar tyana he sagla avadnar nahi pan satya aahe
One sided analysis.. tum chya analysis madhe tumhi MVA cha karyakarta distaat. Kay majboori aahe tumchi aavte saaheb
एक मात्र खास शंकरराव चव्हाण यांनी मराठवाड्यासाठी जायकवाडीचे स्वप्न पाहिले व पूर्ण केले। मात्र मराठवाड्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी औरंगाबादचे कल्याणराव पाटील यांचे वर्चस्व संपविले।
Shankarao Chavan 1 no cha neech ani Hindu dweshi hota
Chappal uchalanara
Faltu vishleshan krun ky fekty
Tumche Tumhhi ga godave.Maze. Papa
आणीबाणी लावली नसती तर....थोड विचार करा.आणि मांडणी करून पाहा.
Anibani kharech wayit hoti kaean nastana virodhi lokana turungat takle hote
नोट बंदी काय होते एका रात्रीत झाले
इंदिरा गांधींवर नेहरू चढत होता
Modi tuzta aaivar chadhato vatat
तुमच्या मुलीच्या बाबतीत पण तुम्ही हेचं करता का?
Faltu vishleshan krun ky fekty