भगवान चैतन्य महाप्रभु हे तुकाराम महाराज यांचे गुरू आहेत. आम्हाला गुरू विना साधना , भक्ती करता येत नाही, साधक जो पर्यंत गुरूला शरण जात नाही तो पर्यंत भगवत प्राप्ती होत नाही. साधकाला हरी, गुरू, वैष्णव हे पूर्ण महत्वाचे आहेत, साधक जो पर्यंत वैष्णव सेवा करत नाही तो पर्यंत गुरू प्राप्ती होत नाही आणि जोपर्यंत गुरू प्राप्ती नाही तो पर्यंत कृष्ण प्राप्ती नाही. म्हणून प्रत्येक वैष्णवाने शुद्ध गुरूपरंपरेचा अवलंब करावा. गुरू च्या बाबतीत विकासानंद महाराज चुकीचे मार्गदर्शन करत आहेत.
माझे सद्गुरू माऊली🙏👣🌹💐
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपनची देव होय गुरू । सकळ जीवांचा करितो सांभाळ तूज मोकलिले ऐसें नाही हरिचे प्रेम अप्रतिम 🕉️🕉️🕉️
O97oooooooooooooooi]uuo[9
ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीकृष्ण
Khup chan kirtan ahi Mazya gurunch 👌👌👌
🙏राम कृष्ण हरी🙏
जय श्री कृष्ण
Ram kurshn hari...
जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी महाराज खूप सुंदर हरिचिंतन
ध्धन्यवाद मिसाळ महाराज.सुंदर हरीकिर्तन. जय जय रामकृष्ण हरी .
महाराज खुपच सुंदर विचार .छान सांगता कथा.
धनयवाद मिसाळ महाराज .
राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏👌👌
।।राम कृष्ण हरि।।धन्यवाद दादा.
जय हरी माऊली...
लक्ष्मीनारायण भगवान की जय .
Jay hari mauli
Jai Hari
Jayhari
गोविंद निमसे
To
जाहिरात नको किर्तनात खंड येतो
भगवान चैतन्य महाप्रभु हे तुकाराम महाराज यांचे गुरू आहेत. आम्हाला गुरू विना साधना , भक्ती करता येत नाही, साधक जो पर्यंत गुरूला शरण जात नाही तो पर्यंत भगवत प्राप्ती होत नाही. साधकाला हरी, गुरू, वैष्णव हे पूर्ण महत्वाचे आहेत, साधक जो पर्यंत वैष्णव सेवा करत नाही तो पर्यंत गुरू प्राप्ती होत नाही आणि जोपर्यंत गुरू प्राप्ती नाही तो पर्यंत कृष्ण प्राप्ती नाही. म्हणून प्रत्येक वैष्णवाने शुद्ध गुरूपरंपरेचा अवलंब करावा.
गुरू च्या बाबतीत विकासानंद महाराज चुकीचे मार्गदर्शन करत आहेत.
चैतन्य महा प्रभू प . बंगालचे ते वेगळे .
तुकोबारायचे गुरू बाबाजी चैतन्य हे ओतुरचे !
Harivar prem kele tar to tartud karto