Vishalgad Kolhapur: तोडफोड झालेल्या गजापूरमध्ये जाऊन शाहू महाराजांनी नागरिकांना काय शब्द दिला?
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
#Vishalgad #Shahumaharaj #Kolhapur
विशाळगड परिसरात झालेला हिंसाचार आणि अतिक्रमणाच्या कारवाईनंतर कोल्हापूरमधील राजकीय वातावरण तापले आहे. संभाजीराजे छत्रपती विशाळगडाच्या परिसरात गेले होते, तेव्हा काहीजणांचा जमाव हिंसक झाला होता आणि त्यांनी विशाळगडाच्या परिसरात तोडफोड केली होती. या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी गजापूर परिसरात जाऊन नुकसानग्रस्तांची भेट घेतली, यावेळी पीडितांनी आपली आपबीती शाहू महाराजांसमोर सांगितली. शिवाय यावेळी नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन देखील दिलं. यावेळी त्यांच्यासोबत सतेज पाटील देखील उपस्थित होते.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
हे बरं जमलं आणि ते विशालगडावर अतिक्रमण झालं ते नाही दिसलं याची लाज वाटली पाहिजे 👏👏
दादा गड़ा पासुन। 3km dur गजापुर गावत घटना घडलई मला मान्य आहे अतिक्रमण हटवाव पण मशीद। नाही तोड़ा याला पहिजीन होती
हा कोण आहे पुरोगामी याला फक्त मुस्लिम लोक दिसतात
म्हणून तर बोलतात छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज
नंतर कोणीच नाही जय श्रीराम जय शिवराय 🚩🔥
कोल्हापूरकरांनी याच्यात काय quality बघितली भगवान जाणे ...... आपल्या राजेंच्या किल्ल्यावर कब्जा करून राहिलेत परत आतंककवादिला असरा देतात हि लोकं..... या या लोकांना support देत आहे हा....... कदाचित आपले खरे शाहू महाराज असते तर हात पाय कापले असते यांचे
😂
महाराजाला माहीत आहे की आपले हिंदू आतंकवादीनी विशाल गड मध्ये आतन पसरवाला आहे.
अंधभक्ताना दीसत नाही म्हणुन त्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास वाचता येत नाही
म्हणजे राजे आसते तर कुणाचे हातपाय कापले आसते म्हाहीती झाले आसते
आमि फकत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना च मानतो तुसरे कोणाला नाही 🚩🚩🚩
कालपर्यंत मी माज मत हे ह्यांना होत पण आता इथून पुढे ह्या अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींना मतदानासाठी पाठिंबा देणाऱ्या कधीच नसणार जय हिंद जय महाराष्ट्र ❤
GAP RE JHAATYA.
@@Danish-mc2icहलाल ची पैदास बोलला का लगेच
Gajapurat अतिक्रमण नवत
हेच काश्मीर मध्ये झाले म्हणून आज हिंदुं तिकडे नावाला ही उरला नाही
वकीली कशाला करता.. अतिक्रमण... झालंय त्याची खंत वाटायला पाहिजे ..
Gajapur he gave vishalgad pasun lamb ahe yacha atikramasho kahi sambandh nahi
हे खरच महाराजांचे वंशज आहेत?????
@@nitinkathavate9181tu ghari bus aandbhakt dharam chya navavar aai bahini var dagad fekta ka mg vishal gad kute aani hi vadi kute
@@nitinkathavate9181nakkich aahet
@@sadikpathan1661तुमचा साठी तर सगळा गजवा ए हिंद आहे ह्या देशाचे तीन भाग करून दोन भाग घेतले तरी मन भरला नाही तुमचा
शांतीदूत चे महाराज❤
😂 kashi aag lagli
हो बामण तर हे मानतीलच तुमचा इतिहासच आहे हे बोलण आणि तेड निर्माण कारण 😡😡😡
Bhadwyanno marayla pahije hath pay kapawe lagtil masjid war halla karnare namard
Tuzya gandila 😂@@thelight4universe
@@thelight4universedargah tutun aag विजनार
राजे अतिक्रमणाचे पण बोला काही तरी
atikraman vishalgada war ahe ha gazapur gaw ahe 7km
अतिक्रमण आसेल तर ते अतिक्रमण काड्याची पण रीतसर कार्यवाही असते अस नाहि की नकली शिवभक्त होऊन कोणाच्या पण बायाला आणि लहान मुलांना मारल पाहिजे 😡😡
Dada raje bolnar nahit , karan te secular khasdar aahet
@@Skkksksjsjsjskkeje dada gazapur gawat atiqarman nahi atiqarman vishalgada war ahe
राजे त्या लोकांना तिथे अतिक्रमण होणार नाही याचीही काळजी घ्यायला सांगा आणि यासीन भटकळ सारखे तिथे आसरा घेणार नाहीत याचीही काळजी घ्यायला सांगा नाहीतर सुक्या बरोबर ओले जळते याचा अनुभव त्यांनी आताच घेतला आहे. जूने रहिवासी आणि अतिक्रमणधारी हे वेगळे करण्याची प्रशासनाने मोहीम हाती घ्यावी.
atikraman vishalgada war ahe ha gazapur gaw ahe 7km lam
GAP RE GHAATI CHI AULAAD.
Vel saglyachi yete aata sukhe ole jalale tumche pan sukhe ole jalu shaktat.
@@Danish-mc2icaami ghatich tujya i cha daana botane firvun tuje i tantanlit ki vaash deu tula te pan ekdam kubat landor kuthla
20 acre खासदार शाहू नी त्यांच्या स्वतचं पैशातून दुसरीकडे खरेदी करून द्यावी ...आणि अतिक्रमण काढायला मदत करावी
लाज वाटत आहे 😂 राव
आम्ही छ शिवाजी महाराज ना मानतो एकच राजा दुसरा नाही
❤
अवंदाचा आदर्श खासदार, आदर्श पिता, पुरस्कार तुम्हालाच द्यायला हवा. मदत मात्र स्वताच्या बटव्यातन करा बर राजं, उगाच जनतेच्या टॅक्स च्या पैशातून नको.
अख्खं कोल्हापूर शाहू महाराजांच्या जमिनीवर पोट भरतं आहे म्हणून जरा अभ्यास करा व्हॉट्स ॲप लै विश्वास ठेवु नका 😂
तुमचा बंगल्यावर उद्या पासून मी येऊन राहतो...चालेल का राजे
तुम्हाला छत्रपती म्हणायला लाज वाटते?
Shevti congress che mp
छत्रपती शिवाजी महाराजांनी मस्जिद पडायला सांगितलं होतं काय 😢
@@mahebubshaikh26 मग काय बांधायला सांगितले होते का?बोकडं कापायला
😂
Are raje saglyanche astat
मग काय मत तुमच अतिक्रमण वाढवूया मग तिथ का अतिरेकी ट्रेनिंग सेन्टर काढूया
10 वर्ष काय शेट उपडली काय भाजप ने
@@omprakashvibhutwar1504
आता चालु केलय ओ
Nahi Nat.huram asa.ram banavanyache che centre. kadu
2014 chya adhi tujhe baap hote na sattet tevha yasin bhatkal kay karat hota 😂ghari alela kay tujhya 😂jo swata chya lokancha hot nahi to dusrya cha kasa honar😂 bjp wale ahet ch chu mag tujhye baap congress ncp hyanni tar rya haramkhoranna shah dila na😂@@omprakashvibhutwar1504
तु receptionist हो तिथे
Kohapurkar basa uptat aslya nakli maharaj vote deun😂
@@santoshdeshmukh3109 😔
Dhanyawad maharaj..kiti farq ahe dogha madhe ❤
बोलतोय अस की आजून ह्याच राज आहे.
हिंदुनो जागे व्हा रे 😭😭😭😭😭 भाजप किंवा एकनाथ शिंदे शिवसेना यांना मतदान करा तेच फक्त गडकिल्ले अतिक्रमण मुक्त करतील 🙏
लाज वाटू द्या महाराज तुम्हाला मतदान करून खुप वाईट वाटतं आहे
महाराज प्रधान मंत्री आवास योजनेतून पक्के घर बांधून द्या त्यांना म्हणजे सात बारा त्यांच्या नावाचा होवून जाईल,काँग्रेस चे गुण घुसले तुमच्यात
लाचार मतांसाठी शी
खरे राजे न्याय प्रविष्ट
कोल्हापूरकर 😂😂😂😂
छत्रपती छत्रपती आहे,हे दाखवल❤❤
आम्हाला फक्त दोन् महाराज माहित आहे, असला ठुकरत महाराज नको. मतासाठी हा पाय छाटतो आहे
Careless district Collector and his Administration therefore this situation came out.
Manuwadi hinduna bhavpurn shradhanjali😅😅😅😅
Dhanyawaad❤
काश्मीरमध्ये हिंदू बरोबर घडले तेव्हा कोणी काही बोललं नाही
Mag tu bol
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार राहिले🎉 नाहीत
वंशज असून सुद्धा गडावर होणारे अतिक्रमण रोखू शकले नाही याची पण खंत वाटू द्या..अन् माफी मागा.
छत्रपती फक्त शिव छत्रपती अन् शंभू छत्रपती..बाकी सगळे राजकारणी😢
नाक पन घास बाबा तु निशेधनि भागतय होय धन्य आहेस तु आणि तो बंटी तोत्रा
Maharaj dharma badal kela ki kay ?
मी अतिक्रमणाचा विरोधक च आहे.
पण जे कृत्य झालं ते बरोबर नाही .
मानवतेच्या दृष्टिकोनातून .
अतिक्रमण काढताना तिथल्या लोकांना त्रास देणं बरोबर आहे का ?
अतिक्रमण, म्हणजे जमीन लुबाडणूक .च
तुमच्या घरावरच अतिक्रमण केले तर काय होईल... काश्मिरी पंडितांच्या बाबतीत हेच घडलेले आहे... खालेल्या अन्नात माती कालवनारि ऑला द आहे ही...
@@shivajibhoite8074 अतिक्रमण काढावच लागेल
पण लोकांना त्रास देऊन काढायचा का?
काश्मिरी पंडितांना BJP ने काय दिलंय.
आरे ह्याला तर म्हणतत काँग्रेस वादी मस्त महाराज
सत्ता भाजपची आहे विसरू नका महाराज 😂
हे खरे छत्रपती 🙏🙏🙏
हा कसला छत्रपति शिवाजी महाराज चा वंशज 😂
अतिक्रमण कशाला करता ते पण विचारा की त्यांना कष्ट करून विकत ग्यायला सांगा राहायला घरे नुसते लोकसंख्या वाढविण्यात व्यस्त असतात काही लोकं
atikraman vishalgada war ahe ha gazapur gaw ahe
गजापूराचे आणि त्या विशाळगडावरील अतिक्रमण काही एक संबंध नाही इथं माय बहिणीवर घरात दारावर अत्याचार केला हे तुम्ही शिवरायांचे मावळे आहात का आम्ही अतिक्रमाचा समर्थन करत नाही तिथे जाऊन बघा
राजवाड्यावर अतिक्रमण करा, मग बघू
आम्ही तुमचा निषेध करतो.... राजे जरा आमच्या भावना ओळखा सर्व ठिकाणी राजकारण नको...या जिहाद मुळे देशाचं वाटोळं झालं....
छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे वंशज आहात,हे तुम्ही तुमच्या कृत्यातून पटवून दिले.ज्यांनी मशिदीत घुसून नासधूस केली असा समाजकंटकांना शिक्षा झालीच पाहिजे
नुसती नाटक
पोरानं घर ऊध्वस्त करायची यानी सांतवन
एवढा पुळका आलाय तर स्वताच्या १०-२० एकरात पुनर्वसन कराव
बरोबर आहे खरा वारसा जपला आपन राजे🚩🚩🚩🚩
शाहू महाराजांचे खरे वारस 🙏🙏
तुम्हाला निवडून दिलं हिच आमची खंत
haach khara shahu ch vanshaj.....maza raja❣❣❣❣
आता भाजप शिवाय पर्याय नाही
अतिक्रमण निघेलच पाहिजे
Wa wa kay urja ahe ya wayat saheba madhe thet gadhawr gele raje -jarange patil
👍👍👍
पहिली जखम नंतर मलम
लाज वाटते मला आता तुमाला राजे बोलायला घाला टोपी तुमी पान अन करा राजकारण
तुमची गरज पण नाही कुठल्यातरी पक्षच्या दावणीला बांधलेले तुम्ही😂
he khare aahe bhava
बरोबर आहे त्यांना चांगला आश्वासन द्या नाहीतर तुम्हाला पुढच्या निवडणुकीत जोरात आपटतील..
त्याला सर्वस्वी जबाबदार तुमीच
Wah ho Raje fakta vot Sathi Maharaj na vese re le
राजीनामा द्यावा मुस्लिम बांधवांसाठी तेवढे तर करू शकतील नाहीतर परत मत भेटणार नाहीत आणि मराठा कुठे जात नाहीत त्यांना काही बोलले तरी
अशा सर्व घटना घडायच्या अगोदर प्रत्येक जिल्यामधल्या जिलाधिकारानी सर्व गडांची पाहणी करून जिथे जिथे अतिक्रमण आहे तिथले अतिक्रमण हटवून पुनर्वसन करावे.जेणे करून असा माणसा माणसा मध्ये निवडुनिके आधी वाद निर्माण होऊन कुणाला तरी एका पक्ष्याला फायदा होणार नाही .
GAP RE GHAATI CHI AULAAD.
@@Danish-mc2ic अर्रे अर्ध्या नीट वेवस्तीत आणि पूर्ण वाच,खरं आहे बैल खाऊन बुद्धी पण बैल बुद्धी झाली आहे तुझी.
अतीक्रमण वाल्यांना हाकलुन द्या
मतांसाठी किती लाचारी, अरेरे 😔
महाराज 🎉 आपन च आहात खरे राजे
बाकि फक्त आहेत
त्यांना जानता नाही फक्त मटन बाटली गाड़ी पेट्रोल देऊन जय जय कार करणारी पाहिजेत
खरा राजा प्रजे चा असतो धर्मा चा नाही हे शिकवा ह्यांना 😂
जय शाहू महाराज ❤
Kolhapur walyanu hyana vote dila laaj vatli pahije
या पुढे मुस्लिमांनी सतर्क रहावे आणि जशास तसे उत्तर द्यावे
दत्तक ते दत्तकच
who is 💚
तुम्ही तुमचा मुलाला जरा सांगा
संभाजीराजेना शीकशा होनार का
हे खरे महाराज.
लाज वाटत आहे मला 😂😅
मत देताना दहा वेळा विचार करा 🙏
लाज वाटायला पाहीजे असं म्हणताना.अतीक्रमण केलं यांची किंवा ते काढा हे सांगीतल नाही याची खरंतर लाज वाटली पाहीजेत.््बेकादेशीर वागले याबद्दल चार गोष्टी सुनवायला पाहीजेत.ते राहील बाजूला.असला भोंगळ सेक्युलर वाद, पुरोगामीत्व हिंदूत्ववादाच्या मुळावर येणार आहे.
Banti saheb punha aaple chukle …::::::::::::
Gajapur che gaajipur hou naye yachi dakhal ghya
Aho kay bolta
Abhala evdha chhtrapati ❤
😂😂 हे राजे 800 वर्ष अशीच गुलामी देशाने केली बर झाल छत्रपती शिवाजी महाराज जन्मास आले. मोगल आले व धर्मातरे व राज्य केली इंग्रज आले त्यांनी राज्य केले. पण ते तिकडून जास्त सैनिक थोडी घेऊन आले होते इथलेच सत्तेचे गुलाम राजे व सरदार घेऊन त्यानी राज्य केले.पण त्यात मराठी व हिंदू समाजाला स्वाभिमानाने जगण्याचे व आपले राज्य व देश असावा हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिकवले ह्याचा अभिमान वाटतो व त्याच्या बद्दल गर्वाची अनुभूती होते की तुम्ही आला व स्वाभिमान शिकवला व देश राखला.
घ्या डोक्यावर मतांकरिता....
ये खरे राजे
लाट वाटते या मानसाची
Chatrapatinni kadhi asa kele nahi
Sarva dharm sambhav ❤
Pahila aaplya hinduna trass dilet. Te athavat nai kay tumala ......only jai shivaji
Sambhaji raje javabdar aahe yala
असल राजे ❤❤❤❤🎉🎉🎉
Shivrayancha shwas gudmarat asel
तुम्हाला छत्रपती म्हणायला लाज वाटली पाहिजे.
माजी खासदार संभाजी भोसले म्हणतात मला पुरोगामीत्व शिकवू नये मी शाहू महाराजांची जयंती लोकसभेत साजरी करण्याची सुरुवात केली.
मग भाजप संघावाले पण शाहू फुले आंबेडकर जयंती साजरी करतात ते पुरोगामी आहेत का?
तुम्ही चिथावणी खोर भाषण केलं हल्ले घडवले हे उघड आहे.
जी दर्गा १५ व्या शतकातील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दर्ग्याला कधी हात लावला नाही. नेमके कुणामुळे तुम्हाला त्या दर्ग्याबद्दल पोटशूळ उठले हा प्रश्न आहे.
अतिक्रमण काढणे हे सरकारचे काम आहे तुम्ही भाजपचे माजी खासदार आहात, सरकार तुमचे आहे. म प्रशासनास कारवाई करण्यास का सांगितले नाही.तुमचे कोणी ऐकत नाही.
झुंडीला मुस्लिमविरोधात वापरण्याचा संघ भाजपचा जुना डाव आहे.
आता प्रकरण अंगलट येतय म्हणून तुम्ही जो संघाचा घाणेरडा डाव खेळत आहे की विशाळगड आणि यासीन भटकळ संबंध जोडण्याचा प्रयत्न करत आहे तो लज्जास्पद आहे. तुमच्या कडे पुरावे असेल तर एन आय ए ला द्या पण मुस्लिम समाजाला ह्या घाणेरड्या राजकारण ओढू नका.उज्वल निकामची बोली बोलू नका.
शाहू महाराजांचा आदर्श मातीत लावण्याचे काम करू नका.
#गजापुर
#विशालगड
#विशाळगड
#कोल्हापूर
Shivaji Maharaj he karnya aadhi sarv vichar kartat
Lokanch ghar todn veda pacach lakshan aahe😢
फक्त वाईट वाटुन घेऊ नका. त्या सगळ्यांनाच राजवाड्यात घेऊन जा आणी आत झोपड्या बनवुन द्या.
निवडनुका आल्यावरच अस का घडतय कळत नाहीः
स्वार्थसाधु लाचारी।
Atikraman hatao !!
पहले तुम्हीच ठिणगी टाकली होती साहेब
Tyancha Sanrakchhanach
Soda.
Udya Tumhala Tyancha mulech Palun jav lagel😂
Atirekyan war karwahi honar ka
* 'आरक्षण' म्हणजेच 'लोकशाही'आहे.आणि आरक्षणालाच 'लोकशाही' म्हणतात ते पुढील प्रमाणे पूर्वीच्या काळी निजामशाही,मुगलशाही,राजा-महाराजा शाही( छत्रपती शाही),इंग्रजशाही आशा एकाच कॅटेगिरीतील लोकांनी,अशा एकाच प्रवर्गातील लोकांनी OBC(NT,VJNT),SC,STच्या पाठिंबावर एक हाती 'शाही' म्हणजे 'सत्ता' भोगली आहे आणि OBC(NT,VJNT),SC,STची प्रजा,जनता,लोक,मात्र जी हुजूर जी हुजूर करत राहिले.पूर्वीच्या काळी आरक्षण नसल्यामुळे सत्तेमध्ये सामावून न घेतल्यामुळे सत्ता चालवण्याचा अधिकार नव्हता.पण ज्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STच्या प्रवर्गावर,कॅटेगिरीवर अन्याय,अत्याचार,मुस्कटदाबी झाली त्या त्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STने पाठिंबा काढला त्या त्या वेळच्या एकाच कॅटेगिरीची,एकाच प्रवर्गाची चालवणाऱ्याची शाही म्हणजे सत्ता संपुष्टात आली.निजामशाही कशी गेली?मुगलशाही कशी गेली?(छत्रपती)मराठेशाही कशी गेली?इंग्रजशाही कशी गेली?आणि लोकशाही कशी आली हे सर्व OBC(NT,VJNT),SC,STवर आधारित आहे. आत्ताच्या लोकशाहीमध्ये OBC(NT,VJNT),SC,STने लोकशाहीमध्ये म्हणजे सत्ता मध्ये बरोबरीचा(आरक्षण)वाटा घेतला आहे म्हणून लोकशाहीला पाठिंबा देण्यात आला आहे! लोकशाहीमध्ये एक किंवा दोन कॅटेगिरीतील लोकांना,एक किंवा दोन प्रवर्गातील लोकांना गावाची,तालुक्याची,जिल्हयाची,राज्याची,भारत देशाची सत्ता चालवण्याचा अधिकार नाही तर OBC(NT,VJNT),SC,ST कॅटेगरीतील,प्रवर्गातील लोकांना सत्तामध्ये संधी देणे,सामावून घेणे म्हणजे 'आरक्षण' होय यालाच तर 'लोकशाही' म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आतापर्यंत महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसी( एनटी,वीजेंनटी),एसी,एसटी कॅटेगिरी कडून, प्रवर्गाकडून,समाजाकडून सतत गावापासून गल्ले पासून ते दिल्लीपर्यंत मोठ- मोठ्या पदावर मराठा समाजाला बसवण्याचा मान सन्मान ठेवला जात होता आणि जात आहे परंतु मराठा समाजाकडून ओबीसी एससी एसटी आणि इतर समाजावर सतत अन्याय,अत्याचार,दहशत निर्माण करणे,झुंडशाही पद्धतीने हल्ला करणे अशा पद्धतीने जर मराठा समाज जरंगे पाटीलाच्या नादी लागून असे वागत असेल तर भविष्यात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या पदावर बसवण्याचा मान सन्मान गमावल्याशिवाय राहणार नाही.उदाहरण औरंगाबाद मध्ये ,छत्रपती संभाजी नगर मध्ये एम आय एम पक्षातून मुसलमानाचा एक खासदार झाला होता तो कसा झाला होता फक्त मुसलमान आणि एसी म्हणजेच वंचित पक्ष हे दोन कॅटेगिरी लोक एकत्र आले आणि मुसलमानाचा खासदार झाला तर OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र झाले तर मराठ्यांच्या,खासदार आमदाराचे काय होईल.OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र येण्याची गरज आहे ही काळाची गरज आहे तसेच ओपन मधले ब्राह्मण;वाणी,जैन,गुजर, मारवाडी हे सुद्धा सामाजिक दृष्टया वंचित आहेत.या ओपन मधील जाती,एससी,एसटी,ओबीसी, मुसलमान सोबत आले तर मराठ्यांच्या आमदार खासदारांचं काय होईल हे जरा शांत डोक्याने विचार करून पहा कारण वरील कॅटेगरीतील आणि ओपन मधील जाती मराठ्यापासून त्रस्त आहेत तसेच मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,STचा गावचा सरपंच,मेंबर,पोलीस पाटील झालेला वर्चस्व,लीडर, नेतृत्व पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा तालुक्याला नगरसेवक,नगराध्यक्ष झालेला वर्चस्व,लीडर,नेतृत्व, पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा जिल्ह्याला नगरसेवक,महापौर झालेला वर्चस्व लीडर पटत नाही.तर मराठ्यांना मेंबर,सरपंच,नगरसेवक, नगराध्यक्ष,नगरसेवक,महापौर या पदावर कब्जा करायचा आहे म्हणून आरक्षण पाहिजे.मराठ्यांवर ओबीसी समाज आरक्षणामुळे नाराज होत आहे तर SC,ST समाजाकडून ॲट्रॉसिटी कायद्याचा उपयोग का करावा लागत आहे.आज पर्यंत SC,ST समाजाकडून जास्तीत जास्त कोणत्या जातीविरुद्ध ॲट्रॉसिटी केसेस केल्या जात आहे जवळजवळ 90% मराठा समाजाविरुद्ध केसेस आहे म्हणजेच सतत मराठा समाजाकडून एसी,एसटी कॅटेगिरी वर अन्याय,अत्याचार,झुंडशाही पध्दतीने हल्ले होत असल्यामुळे एसी,एसटी कॅटेगिरी मराठ्यांवर नाराज होत आहे म्हणून भुजबळाने ओबीसीचा पक्ष काढला पाहिजे अत्यंत गरजेचा आहे जसं की SC साठी डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी वंचित नावाचा पक्ष काढला त्याच पद्धतीने भुजबळ यांनी सुद्धा ओबीसीसाठी पक्ष काढावा तसेच एसटी(आदिवासी) साठी नरहर झिरवळ यांनी पक्ष काढावा.मुसलमानाने तर पक्ष काढला आहे या तिन्ही चारीही पक्षाने एकत्र येऊन विधानसभेचे लढवली पाहिजे आणि हा प्रयोग केला पाहिजे तरच भविष्यात ज्यांना ज्यांना आरक्षण दिले आहे ते वाचेल.राजकारणात प्रमुख पदावर राहण्यासाठी जर मराठा समाजाकडून इतर समाजाला झुंडशाही पध्दतीने टार्गेट करून पाडत असतील तर लोकशाहीच्या राजकारणात 'मराठांचे झुंडशाहीला' टार्गेट करूनच मराठा उमेदवार पाडावे लागेल.🫲🥱
Te majle ahetach mhanun kay tu musalamana la tujhi porgi denar ka😂ek time maran patkarel pan landyanna vote denar nahi
Gap rei Tu kasla maharaj
यांना मतदान कोणी केली आहे