आमच्याकडे पण हीच समस्या आहे सर ,मिरची आमच्या कडून कधी पन्नास तर कधी चाळीस ,तीस रुपये किलो या भावाने घेतला जातो आणि भाजी मंडीत शंभर रुपये किलो या भावाने विकला जातो .
शेतकर्यानी माल एकत्र करून स्वतःचे प्रतिनिधी मार्फत थेट शहराच्या बाजारात विकला आणि सरकारने दुध, शेतीमाल वाहतूकीची अल्पदराने व्यवस्था केली तर बर्यापैकी प्रश्न सुटेल असे वाटते.
दलाल बंद झाला पाहिजे म्हणजे शेतकर्याला दोन पैसे मिळतील व ग्राहकाला परडेल असे भाव रहातीञ
साहेब ही क्लिप मुख्यमंत्री साहेबाना दाखवा एकदा 🙏🙏
आमच्याकडे पण हीच समस्या आहे सर ,मिरची आमच्या कडून कधी पन्नास तर कधी चाळीस ,तीस रुपये किलो या भावाने घेतला जातो आणि भाजी मंडीत शंभर रुपये किलो या भावाने विकला जातो .
शेतकऱ्यांना पिकवता येते पण विकता येत नाही त्यामुळेच हे व्यापारी मोठे झाले अन शेतकरी लहान होत आहे
सत्य परिस्थिती
शेतकरी संघटित नसल्याने ही अवस्था आहे
शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वतः स्वतहा माळ vikava.
येला व्यपारी नाही सरकार जबाबदार आहे
बाजारात गेल्या नंतर शेतकरी यांच्या कडून माल घेताना भाव करू नका 🙏🙏
ह्यामधी घेणारा आणी पिकवणारा या दोघांचच मरण होतय आणी मधला मस्त टाळुवरचं लोणी खातोय
हेच तर गंमत आहे शेतकर्याची त्याचे उत्पन्न उत्पादन खर्चावर नाही दुसर्यावर अवलंबून आहे शेतकरी स्त्री आणी गाय सुरक्षीत नाही म्हणूण तर भारतात अस्थिरता आहे
शेतकर्यानी माल एकत्र करून स्वतःचे प्रतिनिधी मार्फत थेट शहराच्या बाजारात विकला आणि सरकारने दुध, शेतीमाल वाहतूकीची अल्पदराने व्यवस्था केली तर बर्यापैकी प्रश्न सुटेल असे वाटते.
शेतकरि साधि मेहनत नाहि राव हित कुठ टेबल खालन पैसे खेयचेत बर
है चुकिच आहे, शेतकरी आहे तर आम्हि आहे, आणि त्यांचा शी आसा विश्वास घात, सरकार ने लक्ष्य द्यायला हव, तरच त्याना ढिक पैसे मिलेल
खोटा बोलतोय हा शेतकरी ची जोडी खूप मोठी असते जे लोक एक जुडी ची दोन जुडी करतात
१००% तले
दलाल ताजे होतात शेतकरी हतबल
Yana ratri cha pani deyala sanga kothibar la
पतिर्वता खाई जोडे आणि ठेवलेली खाई पेठे असचचाललय
👌👌👍 ABP maza Thanx