जलील+शेट्टी+मनोज ज.+प्रकाश आंबेडकर यांनी आघाडी करावी 288 उमेदवार उभे करावे पुर्ण निवडून आणावेत व सरकार बनवावे नंतर प्रत्येकाने आपल्या सर्व मागण्या मंजूर करून घ्याव्यात.
एक गठा मते दूउन किंमत नाही.लोक संख्या नुसार प्रतिनिधि हवेत.पण जलील हे विसरतात की त्याचा मसिहा म्हणजे राज्यकरत्या थमातीचा नेता त्यांच्याशीज्ञजमवुन घेणे गरजेचे.नघेतलेस भा .ज.प वाढणार मग त तिसऱ्या आघाडीत जाऊन बंड फसणेची शक्यतता काय करतील.
Jalil jyanchya bharavshvar rajkaran karu ichitat te tyanchyabarobar ahet ka?Loksabheveli tyani minorityla mva la matdan Kara ase sangitlyache aikivat nahi.Mag mva la matdan kase zale yacha shodh ghyava.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू आणि ओबीसी मधुनच आरक्षण घेऊ एक मराठा कोठी मराठा मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड
आपण महाराष्ट्रातील राजकीय परीस्थिती बाबत केलेल विश्लेषण व त्याची मांडणी अगदी सुंदर पद्धतीने केली आहे.
अजित दादा आपण म्हणता तसें महायुतीतून बाहेर नाही पडू शकत.! आणि तसं झालंच तर दादांना काय काय संकटाना सामना करावा लागेल हें सांगणे नं लगे !
अगदी बरोब्बर
आता महायुती नको आणि महाविकास आघाडी नको तिसरी आघाडी झालीच पाहिजे
छोट्या पक्षाची मदत तर होत नाहीच उलट नुकसान होते असाच अनुभव राष्ट्रीय पक्षाला आहे
जलील, आंबेडकर, जरांगे, बाच्चू कडू, राजू शेट्टी, यांनी तिसरी आघाडी निर्माण करावी.त्या शिवाय उध्दव करामती काका यांचा माज उतरवा
जलील हा नावाप्रमाणच आहे
जलील+शेट्टी+मनोज ज.+प्रकाश आंबेडकर यांनी आघाडी करावी 288 उमेदवार उभे करावे पुर्ण निवडून आणावेत व सरकार बनवावे नंतर प्रत्येकाने आपल्या सर्व मागण्या मंजूर करून घ्याव्यात.
तथास्तू 🎉
Ekache pan deposit vachnar nahi ladha ani sapatun pada
जलील भाई आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यापुढे तुम्ही पुढे गेले जय भीम जय वंचित जय भीम जय संविधान
हे मूर्खानो कोणाच्या भेटी घ्याव्यात ह्याची तरी अक्कल आहे का अशी शंका येते.
Mim la gheu naka
म वि आ ने अमेरिकन अध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी आणि जिंकावी. म्हणजे सगळ्या जगाचे सगळे प्रश्न सुटतील.😂😂😂😂😂😂😂
Bhaktullya distoy.
मस्त कॅपशन आहे
अजितदादा बाहेर पडले तर खरंच खूप चांगले होईल.
यामधे बच्चू कडू सुद्धा येणार..
आमच्या ओबीसी मतांचा वापर करून घेतला आता फक्त वंचित बहुजन आघाडी
वा. असंही combination होऊ शकतं तर. छान interesting विषय मांडला. धन्यवाद
ऐ कानजी भाई सही पकड़ा है आपने हो।। जय महाराष्ट्र।।
Vanchit fakt
Right Jaybhim 🙏
महायुती आली तर महाराष्ट्र विकास ,नाहीतर भकास.
जय श्री राम.
एकही निवडून येणार नाही
येत्या विधानसभेमध्ये हमारे काय करणार नाही आणि अकबरी काय करणार नाही महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या आघाडीचे लोक जास्तीत जास्त विधानसभेत निवडून जातील
पण यातला मुख्यमंत्री कोण 😃
😂😂😂तिसरी पास लाल. करा,टना,,,😂
Parat ekda tisrya aaghadicha asafal prayog ambedkar jalil jarange patil he Navin kheladu
अमर अकबर अंथोनी।।
😂😂
Mat vibhajan karnari aghadi
आघाडीच्या फांदीचा आधार जरूर मिळेल, अट एवढीच फांदी हातानं न पकडता पायाने पकडावी .
संदिपान थोरात नाही,भुमरे आहे.. 1:42
एक गठा मते दूउन किंमत नाही.लोक संख्या नुसार प्रतिनिधि हवेत.पण जलील हे विसरतात की त्याचा मसिहा म्हणजे राज्यकरत्या थमातीचा नेता त्यांच्याशीज्ञजमवुन घेणे गरजेचे.नघेतलेस भा .ज.प वाढणार मग त तिसऱ्या आघाडीत जाऊन बंड फसणेची शक्यतता काय करतील.
रियाझ आली वर्षा बंगल्यावर नाचायला चालतो
हिंदू मताची हुशारीने विभागणी
तर मुस्लिम एकगठ्ठा मत.
तीसरी आघाडी ला भाजप पाटींबा देईल
काहीही असो ,येणार तर फक्त आणि फक्त महा विकास आघाडी च .
फक्त जलील चे च पैसे भेटलेत का
Rajasthani ka Chanakya 😂😂😂😂😂😂😂
शरद पवारांनी राजनीति मधून पेन्शन घ्यावा बोल झालेली आहे बोल समजत नाही
Hi Agagadi zali tar nana kaka udhav khatma😮😢😂😅😊❤😂😂🎉😢😮😮😅😊
Jalil jyanchya bharavshvar rajkaran karu ichitat te tyanchyabarobar ahet ka?Loksabheveli tyani minorityla mva la matdan Kara ase sangitlyache aikivat nahi.Mag mva la matdan kase zale yacha shodh ghyava.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू आणि ओबीसी मधुनच आरक्षण घेऊ एक मराठा कोठी मराठा मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड
Khi hi honar nahi karney patil yani hyanchiya Nadi jawo nahi
jarange Jalil yani ek vhave❤🎉6ghan fadtus pavar ghari basba😢😂va
Raj thakare cha chance Gela ya chakkar madhe
कांजी कांजी . हांजी हांजी
BJP ची B टीम आहे.
Sandipan thorat😂😂😅
yatach aaple ardhvat gyan disatay.
Homework karat ja😊
Lafange
Aurangabad ❤❤❤
अब्दुल नारायण डिसोझा 😂