मंत्रीपद गेल्यावर कोण विचारत नाही; माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली खदखद
HTML-код
- Опубликовано: 29 авг 2024
- #sadabhaukhot #kolhapur #kolhapurnews #loksabha2024 #loksabhaelection2024 #loksabhaelection #TarunBharat #marathiNews
|Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
Website : www.tarunbharat...
Facebook : / tarunbharatnewsofficial
Instagram : / tarunbharat_official
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbha...
Telegram : Tarun Bharat News
Ads :
कडकनाथ कोंबडी चे पैसे आम्हाला भेटलं नाही.....हा भामटा आहे
सत्ता वाईट असतें ... मानसिक परिणाम सुद्धा होतो ते गेल्यावर ... जिवंत उदाहरणं .. त्यासाठी चळवळीत असता तर अजून लोकांच्या गरड्यात असता ..
सदा बाळा , माणूस एकलाच येतो आणि एकलाच जातो . जन्मभर पृथ्वीवर भाड्याने राहतो . तरी पण मस्तवाल भाडेकरू सारिखा सगळं ओरबाडून खातो . किती भिकारचोट धंदा आहे हा ? तुला बाळा ह्याची जाणीव झाली . आता गुमान सन्यास घे .
कडकनाथ चोर
हॉटेलवाल्यांचे पैसे दीले खोत
सदा राजू शेट्टी ची साथ सोडली नसतीस तर आता एक आमदार तरी नक्की असतास
राजू शेट्टी ने किती आमदार केले स्वतः शिवाय दुसऱ्या कोणालाही आमदार होऊ देत नव्हता
बेडूक फुगून बैल झाला आणि तो फुटून गेला
भाऊ तुम्हाला आमचा मोठ्ठा भाऊ खूप मानत होता .. तुम्हाला भेटायला तो मुंबईला भेटायला आलेला तेव्हा तुम्ही भेटला नाही... तेव्हापासून तो तुम्हाला आता दररोज शिव्या घालतोय..😂😂😂 अपेक्षा भंग
Shivsena che aamdar pan stengun vaale ghevun phirayache shivsena madhun MNS madhe pan gele pN aata chalat phiratat ek manus barobar nahi tenva jivala dhoka hota aata nay ka phukat shining marali sampalw divas tyanache kutra pan aata tangadi var karat nahi ashi vel aali ya lokanachi
का स्वतःची स्वतः काडून घेतात 😂
भाजपच्या संगतीचा परिणाम आणि तुम्हाला आलेला गर्व
सदाभाऊ, कुठे आपली हवा राहिले आहे, भाजप ने संपवली,
आता घरात बसून आयुष्य भर आमदारकीची पेन्शन मिळते. कशाला उगाच काळजी करताय.
पेन्शन फंड पुरत नाही हो
एस टी कामगाराची कशी वाट लावलीस ते पण सांग ना सद्या
वैयक्तिक पातळीवर हे कसे आहेत ते माहित नाहि. मात्र सत्ता पद गेल्यावर काय अवस्था होते ते प्रांजळपणे कबूल केले हे
महत्वाचे आहे
एकदा निर्णय चुकला कि पुढे ही बोंब होतीया . शेट्टी वर भाजपच ऐकून ईर्षा केल्यावर ही बोलयची वेळ आली .
2014 ला निवडून आल्यावर राजू शेट्टी भाजपाच्या मांडीवर जाऊन बसला होता मंत्रीपद मिळेल म्हणून केंद्रात
सदा बाळा , माणूस एकलाच येतो आणि एकलाच जातो . जन्मभर पृथ्वीवर भाड्याने राहतो . तरी पण मस्तवाल भाडेकरू सारिखा सगळं ओरबाडून खातो . किती भिकारचोट धंदा आहे हा ? तुला बाळा ह्याची जाणीव झाली . आता गुमान सन्यास घे .
तस तुला आता.... कोण विचारणार पण नाही..😂😂😂
सदाभाऊ तू ऐक टाच राहशील बी जे पी वापरते फेकून देते
राजकारणात सदाभाऊ सारखी माणसे बिनकामाचे
सदा बाळा , माणूस एकलाच येतो आणि एकलाच जातो . जन्मभर पृथ्वीवर भाड्याने राहतो . तरी पण मस्तवाल भाडेकरू सारिखा सगळं ओरबाडून खातो . किती भिकारचोट धंदा आहे हा ? तुला बाळा ह्याची जाणीव झाली . आता गुमान सन्यास घे .
तुझ्या आधीच्या मालकाची सेटलमेंट किंगची पण हीच अवस्था आहे.
सदया,तु मंत्री होता, तेव्हा माजला होता. आता नालायका बस् की चुप.तुझे राजकीय जीवन संपल्यांत जमा झाले आहे.
सदाभाऊ तुमचा जोडीदार पडळकर कुठे आहे दिसत नाही आता भुंकताना 😂
😂😂😂
सदाभाऊ खोत तुम्ही राजू शेट्टी यांना सात द्या
गरज नाही.... स्वाभिमानी मधें.... स्वाभिमान विकणाऱ्यांना जागा नाही 👆🏻🙏🏻
जी संघटनेत असताना भाषण होतं त्याची किंमत आपल्याला आता काडीचे हे मतदार देत नाहीत
जसे आपण तशी लोक
कडकनाथ कोंबडी न पैसे न दिल्यामुळे तुझा बटाटु .टामाटु झालं.या पेक्षा वाईट परिणाम होणार सदाभाऊ खोत.जय महाराष्ट्र.जय तुतारी..........
एसटी कामगारचा पुढारी झालास त्याची वाट लावलीस आरे किती लोकाचे पैसे बुडवलेस
शेतकऱ्यांना धोका देऊन कडकनाथ कोंबडी चोराने शेतकर्यांचे नुकसान केले व स्वताच्या स्वार्थापोटी शेतकऱ्यांना देशोधडीला लावले मग आता रडत बसायची वेळ आल्यावर का रडायचे
यावेळी फक्त सत्यजित आबा जिंकणार
आर जेल मध्ये जाण्या पासून वाचलास हे काय कमी आहे का?
एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळवून दिले नाही।
सदा काय होतास तू काय झालास तू भाजपला भुलला लका बस बोबलत
हा बिजेपी पक्षातला जस तमाशात नाच्या असतो तसा हा सदा नाच्या आहे😂. याचं लय मनावर घेऊ नका ह्या नाच्याने राजु शेट्टी साहेबासह शेतकर्यांना पण फसवलय.😊
ऊस तोड वेळची सेटलमेंट जवळुन पाहिले आहे राजुची लाल नको करु.
तु कुठे होतास सदा मला वाटते कडकनाथ पाळीत होते लोकांचे कामच केले नाही तर घंटा विचारणार
शेतकरी चे पैसे खाल्ले कडकनाथ मध्ये
कोण विचारात नाही यांना.. विश्वासाहर्ता गमवली.. सगळे शेतकरी नेते सेटलमेंट करतात..
खोत आपला जोडीदार पडळकर दोघेही शिवराळ लय माज चढला होता दोघाना जिरला का नाही माज
Bjp ने कॉमेडी कराय साठी ठेवलं आहे आता
शेतकऱ्यांशी एकनिष्ट राहिला असता, तर हे दिवस आले नसते.
कडकनाथ ना घोळ केला
गुरू च्या विरोधात बोलणं वाईट
😂😂😂😂 हे सगळे कडकनाथ मुळे झाले
कडकनाथ कोंबडी सांभाळलेला शेतकऱ्यांचा दुआ लागली बाबा आता कितीही रडलात काही फायदा होणार नाही हो
लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात!! खूप खूप शुभेच्छा!!
उशीरा आलेल शहाणपण. आता तरी समजा. तोंड सांभाळा. पुढे तर सत्ता बदल होणार आहे, मग काय हाल होतील विचार करवत नाही. 😢
मराठा आरक्षण विरोधात बोलत होता फडणवीसांची पाठराखण करीत होता आता घ्या
केळं
तरी लवकर आक्कल आली सद्या
रक्तात बेईमानी मग कसे
Real Truth ❤❤❤❤❤
एक नंबर भाषण भाऊ
आता बरं वाटतंय ना? तरी पण निर्णय चुकीचा च घेतलाय..❤
आता चाळणीत पाणी घेऊन जीव दे कोणी कायपण बोलणार नाही
पाण्यातून बाहेर काढलेला मासा,
कसं वाटतंया रं सद्या.
लालू यादव रामदास आठवले सदा खोत राहुल गांधी संजय राऊत एका लाईनची लोक आहेत फक्त कॉमेडी करणे
खरी परस्तिती आहे राजकारणात भावु
सदा शेठ . ही आवस्था आशीच कायम स्वरुपी. राहणार. शुभेच्छापत्र
आणखी जास्त वाईट दिवस येणार आहेत तुमच्या गॅंग चे... एकनाथराव चा 'एकलाच राव' होणार दोन महिन्यांत...
हमारे आदरणीय श्री सदाभाऊ खोत जी के दिल में दर्द ही दर्द और बस गम ही गम हैं ,,,,
करमणुकीचे कार्यक्रम करा गर्दी होईल तिच पात्रता आहे. 😊
कडकनाथ घोटाळा.. म्हणून भाजप च गुणगान सांगतोय..
सदाशिवराव आम्ही जनता तुम्हाला चांगलंच ओळखलंय.....आता पोपटपंची बंद करा....
एकटाच राहिलोतरी पवारांवर टिका करणे बंद करणार नाही।फड२०म्हणतचल भाऊ तुमाला काय काम सांगितलय ,चालू ठेवा।
सत्तेत असतांना शेतकरीहिताचि कामे केली आसति तर हि वेळ आली नसती साहेब, चुका सुधारा शेतकरी नक्किच पुन्हा एकदा संधी देतिल परंतु चुकीला माफी नाही.
शिराळा-वाळव्याच्या हद्दीवर तुणतुणं वाजवित बस आत्ता.
उध्दव साहेबांकडे जावे.
म्हणून आपल्याला महाराष्ट्र राज्यातील भारतीय जनता पार्टी हटाव देश बचाव हि पार्टी कोणाचीच नाही
पवार साहेब यांच्यावर बोलला तर शेवटी एकटाच राहणार सदाभाऊ......
हाँटेलमध्ये. जेवन. केलेल बिल दे नाही तर मोरीवर. ठेवतील मामा भाचे मालक
सदा भरपूर माया गोळा केलीस जरा आरशा समोर उभा राहून बंघ पण माज काय जात नाही
सदा भाऊ नियतीचा खेळ हा असाच असतो,,, तुम्ही सत्ते साठी राजु शेट्टींना सोडले आत्ता सत्ता तुम्हाला सोडली.
तू एकटाच बरा आहेस. 😊
बरं झालं लवकर कळून चुकले
फार छान झालं
भावपूर्ण श्रद्धांजली सदाभाऊ खोत
असतील शिते तर जमतील भूते सत्ता खुर्ची मलिदा असली तर लोक विचारतात
भाजप पुढे पळता या सदाभाऊ मागे पळत या पहिलेच बरं होतं सदाभाऊ खोत
चांगल्या पक्षात असता तर कायम गाडी राहिली असती 😂😂
सदा तुझ्या सोबतीची जाणीव माढा मतदारसंघातून उमेदवारी
बोलघेवडा... माहिती हाय उमेदवारी मिळणार न्हाय.... तरीबी मागायची...😂😂... लोकं मागं कशी ऱ्हाणार... 😄😄
आर सदू मान्य आहे शेट्टी तुझे खाच्चिकरण करत होता म्हणुन तु निशिकांत दादाला मदत करायची सोडून जंत पाटलाची सोबत करतोस,तुझा पोरगा कोंबडीचा घोटाळा करतो मग तुला कशाला कोण विचारल रे 😢😢😢
भाजप हिंग लावून विचारत नाही तरी हा आपला पुढे पुढे करतो आहे. सदाभाऊ विसरा आता ते तुम्ही कधीकाळी राज्यमंत्री होता. आता पुन्हा कधीच तुम्हाला खुर्चीची उब मिळणार नाही. भाजपने तुम्हाला वापरून घेतले आहे. तुमचा उपयोग आता संपला आहे.
Khot saheb, sadha manus
Nirmal manacha..
मुंगळा सारख चिटकवून बसला होता तवा
बस आता उपटत 😂
१००% खरयं......❤
स्व गणपतरावजी देशमुख ऊर्फ आबासाहेब यांच्या नशीबी सतत लोकांचा गराडा होता...हे कामामुळे ते ओळखा
थांबा जरा लवकर तुम्ही .भुई.सपाट.होनार
बोलबच्चन आहे हा आहे
याचा अर्थ सत्ता डोक्यात गेली होती
गुर्मी आणि माज असतो सत्ता आल्यानंतर
हास्यसम्राट च्या पोटावर पाय....
ज्या तत्व सोडले नेता सोडला फक्त मंत्रीपद ठेवल, फोडाफोडीचे काम संपले मग रस निघून गेला तुम्हच्यात चोथा झाला क्षणिक मोहापाई संपले ज्या कार्यामुळे इज्जत मिळाली ते कार्य सोडले की प्रत्येकाचे असेच होते खंत करुन फायदा नाही.
आता एसटी महामंडळ संभाळायचे
लेका सदया तुला मंत्रीपद राजू शेट्टी साहेबांच्या मुळे मिळाले
सदाभाऊ तुमचा वापर केला, काम झाले आता तुम्हाला दूर सारले. लोकांना ओळखण्यात कमी पडलात.
दळभद्री माणसा संग असंच होतं
जर्सी गाई घ्या बसा धारा काढून
हीच तुमची ताकद
चादरी उचलायच कंत्राट भेटतय का
तेल ही गेलं तुप ही गेलं हाती राहिलं धुपाटन
पण जयंत पाटील साहेब यांच्या बाबतीत असं घडलं नाही कधी
Satya mev jayatye
पोल्ट्री फार्म काढा आता बास झालं राजकारण
तू स्वतःच्या स्वार्थापोटी शेतकरी संघटना फोडलेली आहेस टरबुजाच्या पंथाच्या दावणीला जाऊन बस
Next CM
🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏