डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या घराण्याने सर्व बहुजन समाजाने भरपूर उपकार केले आहेत याची जाणीव ठेवली पाहिजे व रुणी असले पाहिजे आणि आपल्याला पुन्हा गुलाम व्हायचे नसेल आणि आपले अस्तित्व निरंतर टिकवायचे असेल तर बहुजन समाजाने वंचित बहुजन आघाडीला बहुमताने निवडून सत्तेत बसवायचे आहे नमोबुध्दाय सप्रेम जय भीम
बाळासाहेबांनी समाजाला काही द्यायची गरज नाही कारण त्यांच्या आज्यानी सगळ काही देऊन ठेविले आहे आता आपल्यालाच त्यांना द्यावे लागेल तेही आपल्या पुढील सत्रा पिढ्या नी जरी दीले तरी त्यांचे उपकार फिटणार नाही
बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीर पने उभे रहायचे सोडून बाळासाहेब आंबेडकर यांनी समाजाला काय दिले बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा होता की, बाळासाहेब आंबेडकर साहेब काय देशाचे पंतप्रधान होते की राज्याचे मुख्यमंत्री होते का ते मोठे व्यवसाई क आहेत ते तर एक सामान्य व्यक्ती आहेत जितका त्रास काँग्रेस व इतर पक्षाने बाबासाहेब आंबेडकर यांना दिला आहे तितकाच त्रास आजही बाळासाहेब आंबेडकर यांस दिला जात आहे आणि देत आहे त्यातून ही ते गरीब दलीत आदिवासी, ओबीसी मुस्लिम वंचित बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळून देण्यासाठी स्वतंत्र पने लढत आहेत आणि मरे पर्यंत लढणार आम्ही सर्व त्याच्या पाठीशी खंबीर पने सोबत आहोत
ज्याने विचारले तो आणि त्याच्या सारखे अजून कोणी....त्या सर्वांनी हा व्हिडिओ तर बघावा , तसेच आपली बौद्धिक मर्यादा वाढवावी. आणि किती आंबेडकर त्याग करतील. बाबासाहेब, माता माई, त्यांचे लेकरं, आणि कितीतरी आंबेडकर समाजाला देतच गेले, आजही देत आहेत. फक्त आपली झोळी मोठी होत आहे. पण स्वतः समाजासाठी काही करायची तयारी नसली की असे प्रश्न विचारून आपण किती हुशार आहोत....
खरंच साहेब बौद्ध समाजाने बाळासाहेब आंबेडकर यांना दिलं काय बरोबर आहे साहेब ज्यांना पोटापुरते शिकले त्यांना बाळासाहेब आंबेडकरा कम से कम वोटिंग तरी केली ते शिकले सवर्ण झाले ते मोठ्या जॉब वर लागले त्याने फक्त दुसरीकडे जाऊन उठ केलं जे शिकले ते मोठा अवतार गेले ते सर्वात जास्त बेईमान आणि 60 टक्के तेच होतं
बाळासाहेब आंबेडकर यांच्या खुप कामे केली, सत्ता न असतांनी सुध्दा बाकी सर्व आंबेडकरी चळवळ केली आहे, इतर अन्य सत्ताधारी करण्याची नौटंकी करतात.जयभीम इंडिया.
परकाश आंबेडकरांनी काय केल म्हणारया मुखांनी आपण समाजासाठी काय कल हे तपासून पाहिले पाहिजे सुर यावर थुंकणारा थुका आपल्याच तोंडावर पडते यवहढ ध्यान त ठेवल पाहीजे जयभिम🙏
अरे आम्हाला एवढच माहीत आहे कि आम्ही श्रद्धेय "बाळासाहेब आंबेडकर" यांच्या आजोबांनी आम्हा लोकांना दिलेली भिक खातोय. आज आम्ही जे काही आहोत त्या भिकेमुळे आहोत. आम्ही त्यांचा आजोबांची सेवा करु शकलो नाही. तर त्यांचा वंशजाची सेवा करण्याचे तरी भाग्य मिळाले. नशिबवान आहोत आम्ही. ❤❤❤❤❤
मी फक्त dr बाबासाहेब आंबेडकर साहेबानचे विचार मानतो जे लोक आरक्षण वर जीवन जगत आहे ते सर्व बाबा साहेबानाचे वंशज आहे - एकच साहेब फक्त बाबासाहेब जय भीम जय संविधान
आपला चैनल सत्य प्रकाशात आणते; त्याबद्दल आंबेडकरी चळवळीच्या वतीने म:पूर्वक धन्यवाद! विद्वत्तेचा उपयोग स्वार्थासाठी करुन आंबेडकरी विचारांच्या विरोधातील पक्षांची पालखी खांद्यावर घेणाऱ्या लबाडांना कायमच दूर ठेवण्याचे काम हा चैनल करीत आहे; त्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे.
लधनार्याना व वाधनार्याना जनता ध्यानात ठेवते केंद्रातील आरक्षण संसदेत तैलचीत्र भारतरत्न हे बालासाह्बांचे यश मन्डळ आयोग लागू करण्यात अग्रेसर राहिले इतर ताटा खालचे मांजर झाले भुलु नका वंचित उमेद्वाराना निवडून आणा जयभीम
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध समाजासाठी काय केले असा प्रश्न विचारणाऱ्या लालची दलालाचा किती अभ्यास आहे यावरून त्याच्या बुद्धीची कीव येते जयभीम जय संविधान 🙏🙏
डा बाबासाहेब आंबेडकर यांना भारत रत्न बीएसपी चे कांशीराम जी ने व मायावती जी ने मिड़वून दिले, कारण वी पी सिंह ला प्रधानमंत्री होण्यासाठी 3 सांसद बीएसपी ने दिले होते,या अटीवर नंबर एक, मंडल आयोग लागू करने व दुसरी अट बाबासाहेबांना भारतरत्न द्यावें. व दोनी अटी बीएसपी ने पूर्ण केले. बीएसपी जिंदाबाद मायावती जिंदाबाद जयसंविधान जयभारत
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी हट्ट सोडुन इतर समकक्ष पक्षाशी वैचारिक जुळवणी करून, समाजासाठी एकत्रित येऊन पुढील विघानसभाचे निवडणूक लढवावी अशी माझी कळकळीची साहेबांना विनंती वजा त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. एक एससी/एसटी
..साहेबराव जी ,चळवळीचा एक प्रमुख असतो ,तो आपल्या मागे नेतृत्व उभे करून जातोच . ह ते नेतृत्व किती प्रामाणिक असेल ते आजनाही सांगता येणार ,पण बाळासाहेब अजून जिवंत आहेत ना ? मग हा प्रश्न आताच कशाला ?
..साहेबराव जी ,चळवळीचा एक प्रमुख असतो ,तो आपल्या मागे नेतृत्व उभे करून जातोच . ह ते नेतृत्व किती प्रामाणिक असेल ते आजनाही सांगता येणार ,पण बाळासाहेब अजून जिवंत आहेत ना ? मग हा प्रश्न आताच कशाला ?
Shrdhey Badasahebanni ya samajasathi kai kele ? Ha prash mandnry bandgudann maza ek prashn aahe ki bodhisattva babasaheb dr.b r ambedkaranni aaplya pariwarachi parwa n karta ha samaj ghadwila tyanchya pariwarasathi aaplya samajane kai dile ?. Ha prash aapan swatalach wicharawe.
इतकं खोटं कस बोलता येत आपल्याला बहुजन समाज पार्टीचे 3 खासदार असताना कांशीरामजी यांनी v. p. सिंगवर दबाव टाकून ह्या तीन मागण्या पूर्ण करून घेतल्या होत्या, आपण bsp ची कामे कॉपी पेस्ट नका करू
Tyala vichara tula prakash ambedkarakadun kay pahije. Babasahebani itke dil ki te tuzyasarkhya ghamdyana tikvta yenar nahi pan Balasaheb samarthpane amchi dhal banun ladtayet. Tuze vichar samjun kruti keli tar lok gulamach hotil. Ekach tar dhanya wagh aahe deshat to hi tula salto gulama 8:01
बाबासाहेब आंबेडकर यांची तुलना प्रकाश आंबेडकरसोबत करणे योग्य नही संपूर्ण दलित व आदिवासी समाज सदैव बाबासाहेब आंबेडकर यांचा ऋणी आहे त्यांना तो श्रद्धास्थन मानतो, प्रेरणास्थान मानतो परंतु प्रकाश आंबेडकर सदैव bjp rss च्या समर्थनात आहेत असे वाटते कारण ते ज्या ठिकाणी आपण निवडून येऊ शकत नही अशा ठिकाणीही आपले उमेदवार उभे करतात व त्या ठिकाणी bjp निवडून येते प्रकाश आंबेडकर जी नी आपली जिथे ताकत आहे अशा मोजक्या ठिकाणी उमेदवार उभे करावेत व त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत आंबेडकरी समाज अँटी bjp rss आहे तो काँग्रेस किंवा इंडिया आघाडीचा सपोर्टर नाहीय पण तो bjp rss ला इंडिया आघाडीतील इतर पक्षांपेक्षा जास्त खतरनाक मानतो म्हणून तो मतदान करताना bjp ला हरवण्यासाठी मतदान करत असतो म्हणून जर संपूर्ण राज्यात VBA ने उमेदवार उभे केले तर आंबेडकरी समाजात हा message जातोय तो म्हणजे हा कि VBA आपली ताकत नसताना ही महाराष्ट्र भर उम्मेदवार उभी करून bjp rss ला फायदा देण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून मोजक्या ठिकाणी म्हणजे जेथे मागच्या विधानसभेला VBA ला किमान 10% पेक्षा जास्त मते मिळाली तेथेच उम्मेदवार उभे करा
विनाकारण कोणत्याही समविचारी नेत्यावर टीका टिप्पनी करणे हे कितपत योग्य शरद पवार व दाऊद भेट हा विषय का ढायची प्रकाश आंबेडकर जी ना काढायची काय गरज? याचा फायदा VBA ला नही तर bjp rss ला होतो म्हणून फालतूंचि वक्तव्य करणे टाळावे
राष्ट्रवादी काँग्रेसचा दलाल दिसतेस तू फॉरेन पॉलिसी अशी असते की ती जनतेपुढे यावल यायला पाहिजे शरद पवार उद्धव ठाकरे शिवसेना गट नाना पाटील काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी फडणवीस सगळे एकच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत दलाली करणाऱ्यांना किती दलाल करणार
डा बाबासाहेब आंबेडकर यांना भारत रत्न बीएसपी चे कांशीराम जी ने व मायावती जी ने मिड़वून दिले, कारण वी पी सिंह ला प्रधानमंत्री होण्यासाठी 3 सांसद बीएसपी ने दिले होते,या अटीवर नंबर एक, मंडल आयोग लागू करने व दुसरी अट बाबासाहेबांना भारतरत्न द्यावें. व दोनी अटी बीएसपी ने पूर्ण केले. बीएसपी जिंदाबाद मायावती जिंदाबाद जयसंविधान जयभारत
डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या घराण्याने सर्व बहुजन समाजाने भरपूर उपकार केले आहेत याची जाणीव ठेवली पाहिजे व रुणी असले पाहिजे आणि आपल्याला पुन्हा गुलाम व्हायचे नसेल आणि आपले अस्तित्व निरंतर टिकवायचे असेल तर बहुजन समाजाने वंचित बहुजन आघाडीला बहुमताने निवडून सत्तेत बसवायचे आहे नमोबुध्दाय सप्रेम जय भीम
बाळासाहेबांनी समाजाला काही द्यायची गरज नाही कारण त्यांच्या आज्यानी सगळ काही देऊन ठेविले आहे आता आपल्यालाच त्यांना द्यावे लागेल तेही आपल्या पुढील सत्रा पिढ्या नी जरी दीले तरी त्यांचे उपकार फिटणार नाही
धन्यवाद सर हे बाराच्यानां नाही कळत दुसऱ्याच्या बापाला बाप
म्हणारे असेच प्रश्न विचारत असतात
Jay.Bhim Only.Vba
आजही खातो तो घास व घेतोय तो श्वास फक्त आणि फक्त आंबेडकर घराण्यामुळे, आम्हास सार्थ अभिमान आहे आणि सदैव राहणार
धन्यवाद साहेब . श्रध्देय प्रकाश आंबेडकर साहेब यावेळेस खुप परिणामकारक बदल घडून येणार आहे . हे SCST obc सर्व आपण घडवून आणणार आहोत
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ है
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो ❤❤❤💐💐💐💐💚💚💚💙💙💙🇪🇺🇪🇺🇪🇺
खूप मेहनन्त घेऊन छान विडिओ बनवला. श्रद्धेय ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचे कर्तृत्व त्यात प्रकाशमान होत असताना कळते.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीर पने उभे रहायचे सोडून बाळासाहेब आंबेडकर यांनी समाजाला काय दिले बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा होता की, बाळासाहेब आंबेडकर साहेब काय देशाचे पंतप्रधान होते की राज्याचे मुख्यमंत्री होते का ते मोठे व्यवसाई क आहेत ते तर एक सामान्य व्यक्ती आहेत जितका त्रास काँग्रेस व इतर पक्षाने बाबासाहेब आंबेडकर यांना दिला आहे तितकाच त्रास आजही बाळासाहेब आंबेडकर यांस दिला जात आहे आणि देत आहे त्यातून ही ते गरीब दलीत आदिवासी, ओबीसी मुस्लिम वंचित बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळून देण्यासाठी स्वतंत्र पने लढत आहेत आणि मरे पर्यंत लढणार आम्ही सर्व त्याच्या पाठीशी खंबीर पने सोबत आहोत
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद...
ज्याने विचारले तो आणि त्याच्या सारखे अजून कोणी....त्या सर्वांनी हा व्हिडिओ तर बघावा , तसेच आपली बौद्धिक मर्यादा वाढवावी. आणि किती आंबेडकर त्याग करतील. बाबासाहेब, माता माई, त्यांचे लेकरं, आणि कितीतरी आंबेडकर समाजाला देतच गेले, आजही देत आहेत. फक्त आपली झोळी मोठी होत आहे. पण स्वतः समाजासाठी काही करायची तयारी नसली की असे प्रश्न विचारून आपण किती हुशार आहोत....
खरंच साहेब बौद्ध समाजाने बाळासाहेब आंबेडकर यांना दिलं काय बरोबर आहे साहेब ज्यांना पोटापुरते शिकले त्यांना बाळासाहेब आंबेडकरा कम से कम वोटिंग तरी केली ते शिकले सवर्ण झाले ते मोठ्या जॉब वर लागले त्याने फक्त दुसरीकडे जाऊन उठ केलं जे शिकले ते मोठा अवतार गेले ते सर्वात जास्त बेईमान आणि 60 टक्के तेच होतं
वंचित बहूजन आघाड़ीचा विजय असो बहूजनांचाच नेता श्रेदय बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकर,❤💐👏
आता फक्त वंचित बहुजन आघाडी
जो बोलतो बाळासाहेबांनी समाजाला काय दिले त्यांनी विचार करावा की आपण काय दिले समाजासाठी
बाळासाहेब आंबेडकर यांच्या खुप कामे केली, सत्ता न असतांनी सुध्दा बाकी सर्व आंबेडकरी चळवळ केली आहे, इतर अन्य सत्ताधारी करण्याची नौटंकी करतात.जयभीम इंडिया.
ज्यानी हि कमेंट केली त्यानी काय केल हे सांग म्हनाव शेळी चालली ऊंटाच मुका घेयाला जयभीम जयसविधांन जय व ब आ
परकाश आंबेडकरांनी काय केल म्हणारया मुखांनी आपण समाजासाठी काय कल हे तपासून पाहिले पाहिजे सुर यावर थुंकणारा थुका आपल्याच तोंडावर पडते यवहढ ध्यान त ठेवल पाहीजे जयभिम🙏
अरे आम्हाला एवढच माहीत आहे कि आम्ही श्रद्धेय "बाळासाहेब आंबेडकर" यांच्या आजोबांनी आम्हा लोकांना दिलेली भिक खातोय. आज आम्ही जे काही आहोत त्या भिकेमुळे आहोत. आम्ही त्यांचा आजोबांची सेवा करु शकलो नाही. तर त्यांचा वंशजाची सेवा करण्याचे तरी भाग्य मिळाले. नशिबवान आहोत आम्ही. ❤❤❤❤❤
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो विजय असो.
Dhanyawad Sir!
Nirbhay, Rokhthokk aani sadaiva vanchitanchya bhalyasathi raajkaran karnaare nete mhanaje Shraddhey Balasahebbbb!
Aata fakt saath Prakashachich!☝️
Chala andharaakadun prakashakade!
⚡💯☝️
#voteforvbaonly
Aadharniya Ambedkarji Sahebji Pariwaras Samaja Sathi Aanth Koti Koti Upkar Aaheth Jay Bhimji Namo Budhas. Jay V B A Kee Jay Ho
मी फक्त dr बाबासाहेब आंबेडकर साहेबानचे विचार मानतो जे लोक आरक्षण वर जीवन जगत आहे ते सर्व बाबा साहेबानाचे वंशज आहे - एकच साहेब फक्त बाबासाहेब जय भीम जय संविधान
फसवा फसवी भाजप ला खुप मदत केली
कोणाला फसविले मूर्खासारखे काही पण
Best analysis
त्यांच्या अजोबान तुला जीवन दान दिल नहीं tr asta भिक maght ajun mnto kay दिल
खुप छान माहिती
मला भेट तू बाळासाहेबांनी काय दिले समाजा साठी तुला सांगतो.
❤ VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤
Jay bhim ❤❤❤ V B A🎉🎉🎉
मी बौद्ध आहे मला काहीच पण नको आमच्यासाठी आंबेडकर नाव मुळे खूप काही मिळालेले आहे.
Jay bhim.
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim 💯💯💯✅✅✅ Mangal kamana Sadhu Sadhu Sadhu Lord Buddha bless you.
आपला चैनल सत्य प्रकाशात आणते; त्याबद्दल आंबेडकरी चळवळीच्या वतीने म:पूर्वक धन्यवाद!
विद्वत्तेचा उपयोग स्वार्थासाठी करुन आंबेडकरी विचारांच्या विरोधातील पक्षांची पालखी खांद्यावर घेणाऱ्या लबाडांना कायमच दूर ठेवण्याचे काम हा चैनल करीत आहे; त्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे.
BALASAHEB RAJKARNACHA VISHY NASUN AAMCHYA KALJACHA VISHAY AAHE
लधनार्याना व वाधनार्याना जनता ध्यानात ठेवते केंद्रातील आरक्षण संसदेत तैलचीत्र भारतरत्न हे बालासाह्बांचे यश मन्डळ आयोग लागू करण्यात अग्रेसर राहिले इतर ताटा खालचे मांजर झाले भुलु नका वंचित उमेद्वाराना निवडून आणा जयभीम
VBA cha Vijay aso.
Namo Buddhay Jay Bhim Jay Bharat Jay Savidhan
💐
Mandal aayogachya shifarashi aani Bharat Ratn midnya madhe Kanshiram Sahebanche mothe yogdan aahet .
बाळासाहेब आंबेडकर यांचे योगदान आहे
बी टीम ची प्रसिद्धी, सगळा खाऊ एकटाच मत्काऊ, केलं नाही असं कसं?
Very nice saheb vishleshn
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध समाजासाठी काय केले असा प्रश्न विचारणाऱ्या लालची दलालाचा किती अभ्यास आहे यावरून त्याच्या बुद्धीची कीव येते जयभीम जय संविधान 🙏🙏
जसे छ. शिवाजी महाराजांचा वारसां उदय भोसले तसे आपले प्रकाश राव.
जय भिम.
डा बाबासाहेब आंबेडकर यांना भारत रत्न बीएसपी चे कांशीराम जी ने व मायावती जी ने मिड़वून दिले, कारण वी पी सिंह ला प्रधानमंत्री होण्यासाठी 3 सांसद बीएसपी ने दिले होते,या अटीवर नंबर एक, मंडल आयोग लागू करने व दुसरी अट बाबासाहेबांना भारतरत्न द्यावें. व दोनी अटी बीएसपी ने पूर्ण केले. बीएसपी जिंदाबाद मायावती जिंदाबाद जयसंविधान जयभारत
पंतप्रधान कोणामुळे झाले संविधाना मूळे
❤❤🎉🎉
या मुर्खानी आंबेडकर घराण्याला काय दिलं आहे?आजही त्या घराण्याचा त्याग आहे.या मुर्खांचा काय त्याग आहे.या गाढवांना बोलण्याचा काहीही अधिकार नाही सर.
Only VBA.OBC+ SC+ST
भारतीय आहे का भारताबाहेरील तर आहे का सांगा
काही नाही❌ भाषणे करून बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने पैसा मिळविला
Very nice Sir
बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो..... VBA
साहेब
🎉🎉🎉
बाबासाहेब यांनी समाजासाठी खूप उपकार केले आहे.
Vba❤❤
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी हट्ट सोडुन इतर समकक्ष पक्षाशी वैचारिक जुळवणी करून, समाजासाठी एकत्रित येऊन पुढील विघानसभाचे निवडणूक लढवावी अशी माझी कळकळीची साहेबांना विनंती वजा त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. एक एससी/एसटी
Only vba vijyi honar ahet samajani ase Dalal chya nadi lagu Naka Only vba
दादा बाळासाहेब आंबेडकरांना वगळले तर काय शिल्लक राहते ?
..साहेबराव जी ,चळवळीचा एक प्रमुख असतो ,तो आपल्या मागे नेतृत्व उभे करून जातोच . ह ते नेतृत्व किती प्रामाणिक असेल ते आजनाही सांगता येणार ,पण बाळासाहेब अजून जिवंत आहेत ना ? मग हा प्रश्न आताच कशाला ?
..साहेबराव जी ,चळवळीचा एक प्रमुख असतो ,तो आपल्या मागे नेतृत्व उभे करून जातोच . ह ते नेतृत्व किती प्रामाणिक असेल ते आजनाही सांगता येणार ,पण बाळासाहेब अजून जिवंत आहेत ना ? मग हा प्रश्न आताच कशाला ?
@@hansrajzapate7304 ? ? ? ?
Aare,baba,tuza,bapane,wa,tuza,aakha,kandhanane,ka,dile,jay,bhim,walana,ambedkar,nawacha,sarwakahi,aahe,
VBA
🙏🙏🙏
ततततयालाकाहीमाहीत आहे का नाही
आपला एकही आमदार नाही याला जबाबदार सुद्धा प्रकाश आंबेडकरांची नकारात्मक राजनिती आहे हे पन तेवढच खरं
यासाठी पुरावे सादर करा.
Shrdhey Badasahebanni ya samajasathi kai kele ? Ha prash mandnry bandgudann
maza ek prashn aahe ki bodhisattva babasaheb dr.b r ambedkaranni aaplya pariwarachi parwa n karta ha samaj ghadwila tyanchya pariwarasathi aaplya samajane kai dile ?. Ha prash aapan swatalach wicharawe.
साहेब तुमच्या कोणत्या मिञ आहे
Babasaheb ko bharat ratna dene ka sreya kansiram ji ko jata hai
बाळासाहेब आंबेडकर यांचे योगदान आहे
Jaibhim
Jay RPI
आर आर एस लिहुन दिलेले भाषण वाचुन दाखविने म्हजे फार बुध्दीवान समजते.
..Ashok bhagt काँग्रेसच्या रखेलाना अक्कल किंवा बुध्दी हे काय असते ते समजते काय ?
आर एस एस,तुझ्यासारख्या नालायकांना बरोबर कामाला आम्हाला लावते नाहीं.
Babasaheb ambedkar only vba
Bhudhaa samjani Parkash Ambedkar ka harvle tumi Congress UBT ncp sp che gulaam zale fakth konchya Aaikcha ani Vote nhi karyche Mantri ahet ka Balasheb ambedkar Ekdha Jikun Devu mang baga kay karnaar Balasheb ambedkar❤
काय.देणार.त्यांनाच.काय.मिळाले.नाही.ते.समजाला.काय.देणार.आत्ता.कुठे..
त्यांना.बी.जे.पी.कडून.कंत्राट.मिळाले.आहे.तेही.आपली.भाकरी.भाजून.घेऊ.
दे.रेगाढवा...
Jastist jast share karava apla zoplelya samajala jag yein Ani sahebancha karya kalela
इतकं खोटं कस बोलता येत आपल्याला बहुजन समाज पार्टीचे 3 खासदार असताना कांशीरामजी यांनी v. p. सिंगवर दबाव टाकून ह्या तीन मागण्या पूर्ण करून घेतल्या होत्या, आपण bsp ची कामे कॉपी पेस्ट नका करू
हा हे अगदी खरे आहे
Modi
Tyala vichara tula prakash ambedkarakadun kay pahije. Babasahebani itke dil ki te tuzyasarkhya ghamdyana tikvta yenar nahi pan Balasaheb samarthpane amchi dhal banun ladtayet. Tuze vichar samjun kruti keli tar lok gulamach hotil. Ekach tar dhanya wagh aahe deshat to hi tula salto gulama 8:01
BJP bjp bjp bjp bjp
Yenar tar bjp daam asel tar rokhun dakhwa
बोलण्या आधी विचार करा नंतर बोला
Y Bolane walene kya kiya
O logoko bata
Usake gharane Diya Jo tu khara hai
दादा विडीयो पहा नंतर कमेंट करा
बाबासाहेब आंबेडकर यांची तुलना प्रकाश आंबेडकरसोबत करणे योग्य नही
संपूर्ण दलित व आदिवासी समाज सदैव बाबासाहेब आंबेडकर यांचा ऋणी आहे त्यांना तो श्रद्धास्थन मानतो, प्रेरणास्थान मानतो
परंतु प्रकाश आंबेडकर सदैव bjp rss च्या समर्थनात आहेत असे वाटते कारण ते ज्या ठिकाणी आपण निवडून येऊ शकत नही अशा ठिकाणीही आपले उमेदवार उभे करतात व त्या ठिकाणी bjp निवडून येते
प्रकाश आंबेडकर जी नी आपली जिथे ताकत आहे अशा मोजक्या ठिकाणी उमेदवार उभे करावेत व त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत
आंबेडकरी समाज अँटी bjp rss आहे
तो काँग्रेस किंवा इंडिया आघाडीचा सपोर्टर नाहीय पण तो bjp rss ला इंडिया आघाडीतील इतर पक्षांपेक्षा जास्त खतरनाक मानतो म्हणून तो मतदान करताना bjp ला हरवण्यासाठी मतदान करत असतो
म्हणून जर संपूर्ण राज्यात VBA ने उमेदवार उभे केले तर आंबेडकरी समाजात हा message जातोय तो म्हणजे हा कि VBA आपली ताकत नसताना ही महाराष्ट्र भर उम्मेदवार उभी करून bjp rss ला फायदा देण्याचा प्रयत्न करत आहे
म्हणून मोजक्या ठिकाणी म्हणजे जेथे मागच्या विधानसभेला VBA ला किमान 10% पेक्षा जास्त मते मिळाली तेथेच उम्मेदवार उभे करा
तुला तुझ्या आजोबांनी जे काही करून ठेल असेल , तर तु त्याची इज्जत घालवणार आहेस काय, मग तेतर आंबेडकर आहेत.
100% सहमत बाबासाहेब ची तुलना कोणाशी करू नका
अक्कल शिल्लक राहिलेली नाही वाटत
विनाकारण कोणत्याही समविचारी नेत्यावर टीका टिप्पनी करणे हे कितपत योग्य
शरद पवार व दाऊद भेट हा विषय का ढायची प्रकाश आंबेडकर जी ना काढायची काय गरज?
याचा फायदा VBA ला नही तर bjp rss ला होतो
म्हणून फालतूंचि वक्तव्य करणे टाळावे
राष्ट्रवादी काँग्रेसचा दलाल दिसतेस तू फॉरेन पॉलिसी अशी असते की ती जनतेपुढे यावल यायला पाहिजे शरद पवार उद्धव ठाकरे शिवसेना गट नाना पाटील काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी फडणवीस सगळे एकच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत दलाली करणाऱ्यांना किती दलाल करणार
Bjp
Bjp chi laat VBA saaf sufda saaf
Bjp won all seats of akola
Bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp
Modicha अंधभक्त
डा बाबासाहेब आंबेडकर यांना भारत रत्न बीएसपी चे कांशीराम जी ने व मायावती जी ने मिड़वून दिले, कारण वी पी सिंह ला प्रधानमंत्री होण्यासाठी 3 सांसद बीएसपी ने दिले होते,या अटीवर नंबर एक, मंडल आयोग लागू करने व दुसरी अट बाबासाहेबांना भारतरत्न द्यावें. व दोनी अटी बीएसपी ने पूर्ण केले. बीएसपी जिंदाबाद मायावती जिंदाबाद जयसंविधान जयभारत
Modi
Modi
Modi
Modi
Modi
Modi
Modi
Modi
Modi
Modi