🚩हे असं चालायचंच, खरे वारकरी काय मिळेल ते गोळा करायला जात नाहीत,पंढरीच्या वारीत हौसे, गवसे, व नवसे असतात, पण 🚩खरे वारकरी फक्त आणी फक्त विठ्ठल, रुक्माई च्या भेटीच्या ओढीने वारीला जात असतात व सर्व काळ जात राहणार.🚩पांडुरंग हरी 🚩
@@RanjeetsinhJadhav जय हरी जाधव भावा ह्या असल्या हौसे गौसे नवश्यामुळेच खरे वारकरी बदनाम होतात संतांनी सांगितलेलं आहे इमानदारी खाई जोडे छिनाल खाई पेढे हे असंच चालणार आहे यात काही वावगं आहे असं वाटत नाही राम कृष्ण हरी पांडुरंग हरी
@@user_gvdx2jfgt राम कृष्ण हरी दादा अगदी शंभर टक्के नाही एक लाख टक्के तुमचं खरं आहे खरंच खरेखुरे वारकरी बदनाम होतात हे खर आहे पांडुरंग हरी पांडुरंग हरी
श्री गजानन महाराज पालखीचा आदर्श घ्यावा. अगदी सोन जरी वाटले तरी वारकरी बांधव इकडचा तिकडे होणार नाही मी माझ्या डोळ्यांनी स्वतः पाहिले आहे अकोला येथे आयोजकांनी सुद्धा कोणत्याही प्रकारच वाटप करू नये त्याऐवजी अन्नदान करून काहीतरी पुण्य पदरी पाडून घ्यावे जय गजानन माऊली❤❤❤❤❤
पंढरीचे वारकरी ते !अधिकारी मोक्षाचे !! असे वारकरी संतांचे शाश्वत अमृतवचन आहे,,,, वारकरी दिंडीची वारकरी शिस्त काय असते ते माऊली ज्ञानोबाराया व जगद्गुरु तुकोबारायांच्या दिंडीत कळते,,,, परंतु दिंडीत आठ नऊ लाख जनता असल्यामुळे त्यामध्ये वेचून लोक घेता येत नाही,,, त्यामुळे एवढ्या मोठ्या अथांग जनसागरात काही हौशे नौशे गौशेही मिसळतात,,,, परंतु संत त्यांनाही गुणदोष न पाहता प्रेमाने जवळ घेतातच,,, संतांचे अंतकरणच आकाशासारखे विश्वव्यापक असते,,,,छोटी दिंडी असली की व्यवस्था नीट होते,,,,मोठ्या दिंडीत थोडीफार गैरसोय होणारच,,,, परंतु निष्ठावंत वारकरी फक्त श्री भगवान विठ्ठल परमात्म्याच्या चरणी अनन्य भक्ती दृढ करण्यासाठी आलेला असतो,,, त्यामुळे तो वारकरी कधीच व्यवस्थेचा विचार करत नाही,,तर तो आवस्थेचा विचार चिंतन करतो,,,, त्यामुळे कळत नकळत आपल्याच वारकऱ्यांची आपलेकडून बदनामी होईल नये अशी दक्षता घेणे गरजेचे आहे,,,,, निष्ठावंत वारकरी कधीच दिंडीतील भजनातून बाहेर निघत नाहीत,,,,सध्या कलियुग आहे,,, प्रत्येक व्यक्तीची भक्तीनिष्ठा व पातळी कमी अधिक उंचीवर असते,,,वारीमध्ये भिन्न भिन्न प्रकारचे लोक असणारच,,,काही गरीबांचे पोट महिनाभर या वारीतच भरत असते,,, देणाऱ्याने अगोदर स्वतः सद्गुरूकडून गळ्यात तुळशीमाळ घालून वारकरी बणावं,, आणि,वस्तूऐवजी विठ्ठलाचा गोड महाप्रसाद निगर्वी अतकरणाने द्यावा,,, नाहीतर देणाऱ्याला ही पुण्य पदरात पडण्याऐवजी अहंकाराचा दोष पदरात पडतो,,, कोणत्याही गोष्टीचा दिखावा करण्याची वृत्ती नसावी,,, राम कृष्ण हरि...
@@sanjayahire4687 होय संजय दादा अगदी खरं आहे तुमचं माझ्यापण गावात संत गजानन महाराजांची पालखी येते पावसाळ्यात छत्रे वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता पण त्यांनी आणि त्यांच्या सोबत सर्व वारकऱ्यांनी छत्री व वाटपाच्या कार्यक्रमाकडे ढुंकून सुद्धा पाहिला नाही सगळ्या शिस्तबद्ध अशी पालखीची मिरवणूक असते त्यांचे नियम फार क** आहेत गण गण गणात बोते
वारीच्या लोकांना मदत करू नये खडतर प्रवास करु्नच दे व पावतो शंभर वर्षे पूर्वी असे काही होते का रिकामी फिरंणारी वारीच्या निमित्ताने गर्दी करुन लुटमार करतात
गोळाकरी असे म्हणून जमत नसतं वारीमध्ये हौसे,नौसे,गौसे हे सर्वच असतात हौसे ,हौस म्हणून आलेले नौसे, खरचं भक्ती करायची म्हणून आलेले गौसे, काहीतरी सापडेल या उद्देशाने आलेले
@@ravibabar4410 रवी दादा थोडसं चुकतंय तुम्ही निम्मे वारकरी नाही ते निम्मी हौसे गौसे आहेत ते समाजाला वारकऱ्याचं रूप घेऊन फसवत आहेत खरा वारकरी कोण आहे आपण बघितला पाहिजे राम कृष्ण हरी पांडुरंग हरी
वारकऱ्यांची माफी मागून दोन शब्द बोलावे वाटतात... वारीतील हे अस वाटप जर बंद झाल ना तर वारक-यांची संख्या कितीतरी पटीने कमी होईल...गोळाकरी...अवघड आहे.. राम कृष्ण हरी 🙏
संत तुकाराम महाराजांची पालखी आमचे जाचक कुस्ती गावावरून पुढे मार्गस्थ होते संसार मुक्कामी असताना संपूर्ण हा समाज कुस्ती गावामध्ये विखुरला जात ठीक आहे आम्ही त्यांच्या जेवणाची सोय करतो दिंड्यांची सोय करतो परंतु हे लोक इतकी मागासलेले आहेत मला कुठे शौचाला जावे हे सुद्धा कळत नाही द्राक्ष बाग डाळिंब केळी बाग भाजीपाला इतक्या प्रमाणात शौचाला लोक बसतात कमीत कमी आठ दिवस दुर्गंधी जात नाही शासनाने शौचालयाच्या गाड्या लावल्या तरी हे लोक त्यामध्ये बसत नाही उघड्यावर घराच्या शेजारी जनावरांचे गोटे या ठिकाणी शौचास बसतात पालखी गेल्यानंतर आम्हाला रोगराईला सामोरे जावे लागते ही सर्वात मोठी खंत तेव्हा शासनाने त्याची दखल घ्यावी जेणेकरून रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये याची खबरदारी घ्यावी ही विनंती
धन्यवाद खरंतर मी रागाच्या भरात माझं मत व्यक्त केला आहे आजकाल लोकांकडे पैसा उपलब्ध भरपूर आहे परंतु तो कसा खर्च करावा त्याचा वापर योग्य ठिकाणी कसा होईल हे कुणास समजेनासे झाले आहे जास्त करून ज्यांच्याकडे पैसा आहे त्या लोकांना सर्व सरकारनेच करावे अशी लोकांची अपेक्षा आहे वेगळ्या भाषेत सांगायचे झाले तर आजकाल लोक बैलासारखं कष्ट करून पैसा कमावतात व गाढवासारखा खर्च करतात सगळीकडे व्यवहार ज्ञानाचा अभाव आहे दिसतोय त्यामुळे सध्या ज्याच्याकडे पैसा आहे तोही सुखी नाही व ज्याच्याकडे पैसा नाही तो तर कधीच सुखी नसतो असे मला वाटते खूप चिडचिड होते, काही चुकीचे शब्द बोललो असल्यास दिलगीर आहे नमस्ते
लाईन लावुन वाटणे वारकर्याना नाहक त्रास आधिच चालुन दमने , त्यात लाईनीत उभे राहणे, गावा मध्ये दान धर्म करण्या पेक्षा वाटेत दान किंवा वाटप करावे तिथे गावातील लोक त्या मध्ये येऊ नाही शकत आणि त्याचा फायदा वारकर्याना चांगला होईल ..
मी पण माऊलीच्या पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर पायी वारी केली, अश्या फुकट गोळा करणाऱ्या माणसाचा खुप त्रास झाला, ज्याला आवश्यक आहे त्याला काहीच मिळत नाही, औषधं सुद्धा मिळत नाही, हे बंद होणे खुप गरजेचे आहे, अश्या माणसामुळे खऱ्या वारकरी यांना त्रास होत आहे, हे लोक दिंडी बराबर न जाता फुकटचे घेण्यासाठी इतर ठिकाणी फिरतात
हे वाटप करनारे लोक नक्की च कष्टाची कमाई नाही वाटत हे राजकीय ईच्छा शक्ती बाळगणारे लोक सहानूभूती मिळवणे साठी या गरिब लोकांना वेठीस धरणे काम करून त्या ंच्या अज्ञानाचा फायदा घेतात ्ही बाजू आहे... 😮😮
माऊली ज्ञानेश्वर म. म्हणतात. राम कृष्ण उच्चार अनंत राशी तप ! पापाचे कळप पुरी पुढे. !! यांना नामस्मरणाचं काहीच घेणं देणं नाही. एकतर दिंडीत नाही, आणि दुसरं म्हणजे वारकऱ्यांना दोष. !!!😮😮😮😮😮😮😮
मदत करणारे व घेणारे या दोघांनीही वारकरी सं प्रदयाचा घोर अपमान करून निंदा नालस्ती चालवली अहे. कारण आजपर्यंत या अशा प्रकारच्या घटना इतिहासात घडलेल्या नाहीत,पण 2014 पासून घडीत आहेत.
कोणताही वकातइ हा आजू बाजूच्या गोष्टी फुकट घेत नाही. जी या बक्तकमीदारासाठे हाऊस गवसे आणि नवसे लोक तात्पुरते वारीत सामील होतात टायक्नचेच हे काम. खार वारकरी हा फक्त वुठाल माऊलीचे नाव घेतो बाकी काही नाही.
आयोजकला कळायला हवे. कुठे काय करायचे. आयोजकंसाठी वारकरी यांना बदनाम करु नका. एवढा पैसा आहे तर वारकरी बांधवासाठी एक मोठी शेड बांधा सुलभ सुविधा ऊपल्बध करुन द्या. अजरामर व्हाल. रामकृष्ण हरी माऊली
In 2019 I did payvari and I saw such a unorganised and very indiscipline event Very few people are innocent and honest towards God but 90 percent people are very bad and always keeping eye where they are getting free things nd there they create keos to get those free items. Beforevari V
यूट्यूब वर चैनल वाले हात जोडून प्रार्थना आहे की आपण व्हिडिओ चांगले काढतात आणि आम्ही आपले व्हिडिओ पाहतो पण अशी वारकऱ्यांची इज्जत जाईल असे शब्द वापरू नका आपल्या व्हिडिओ वरती आपण जे काय गोळा करील आहे तो शब्द हटून टाका समाजामध्ये वारकऱ्यांची बदनामी होईल चुकीचा मेसेज जाईल हे हटून टाका
काही मागणे हे आम्हा अनुचीत.... वडीलांची रित जाणतसे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या सांगिणया प्रमाणे वारकरी संप्रदायाने व दिंडी प्रमुखांनी नियम करावा खरया वारकरी बंधूनाच दिंडीत प्रवेश द्यावा ईतर धर्माचे लोक आपल्या आशा वागण्याला हासतात हात पसरी त्याचे धिग जिणे
हे दिंडीत चालणारे वारकरी निश्चितच नाहीत. प्रत्येक ठिकाणी हौसे,नवसे,गवसे असतातच. त्यातीलच हे दिसताहेत. व्हिडिओ बनवणाऱ्यांनी यातील लोकांना विचारणा करायला हवी की ते कोणत्या दिंडीतील आहेत. उगीच वारकरी संप्रदायाला बदनाम करु नये ही नम्र विनंती.
🚩हे असं चालायचंच, खरे वारकरी काय मिळेल ते गोळा करायला जात नाहीत,पंढरीच्या वारीत हौसे, गवसे, व नवसे असतात, पण 🚩खरे वारकरी फक्त आणी फक्त विठ्ठल, रुक्माई च्या भेटीच्या ओढीने वारीला जात असतात व सर्व काळ जात राहणार.🚩पांडुरंग हरी 🚩
@@RanjeetsinhJadhav जय हरी जाधव भावा ह्या असल्या हौसे गौसे नवश्यामुळेच खरे वारकरी बदनाम होतात संतांनी सांगितलेलं आहे इमानदारी खाई जोडे छिनाल खाई पेढे हे असंच चालणार आहे यात काही वावगं आहे असं वाटत नाही राम कृष्ण हरी पांडुरंग हरी
सध्या प्रत्येक गोष्टीचा बाजार मांडला आहे.देणारे आणि घेणारे दोन्हीही मुर्ख आहेत.
भ्रष्ट मार्गाने कमवलेल्या पैस्यातून देणाऱ्याला पुण्य प्राप्त करायचं आहे
पापाच्या कमाईने दान करायचे नसते.आणि ज्याची कुवत नाही किंवा तत्क्षणी पर्याय नाही अशानिच दान स्विकारावे पाहिजे.अन्यथा अधर्म होतो
मुर्खपणा करूं नये मिडिया ने मुळात वाटणारे लोकांना विनंती आहे कि खाद्य पदार्थ शिवाय दुसरे काही च वाटु नये. विनाकारण वारकरी बदनाम करु नये
वारीत खरे वारकरी 10%च असतात बाकीचे 90% हावशे नवशे आणि गावशे असतात. ह्या लोकांमुळे बाकीच्या लोकांना त्रास होतो
@@user_gvdx2jfgt राम कृष्ण हरी दादा अगदी शंभर टक्के नाही एक लाख टक्के तुमचं खरं आहे खरंच खरेखुरे वारकरी बदनाम होतात हे खर आहे पांडुरंग हरी पांडुरंग हरी
श्री गजानन महाराज पालखीचा आदर्श घ्यावा. अगदी सोन जरी वाटले तरी वारकरी बांधव इकडचा तिकडे होणार नाही मी माझ्या डोळ्यांनी स्वतः पाहिले आहे अकोला येथे आयोजकांनी सुद्धा कोणत्याही प्रकारच वाटप करू नये त्याऐवजी अन्नदान करून काहीतरी पुण्य पदरी पाडून घ्यावे जय गजानन माऊली❤❤❤❤❤
अगदी बरोबर.
पंढरीचे वारकरी ते !अधिकारी मोक्षाचे !! असे वारकरी संतांचे शाश्वत अमृतवचन आहे,,,, वारकरी दिंडीची वारकरी शिस्त काय असते ते माऊली ज्ञानोबाराया व जगद्गुरु तुकोबारायांच्या दिंडीत कळते,,,, परंतु दिंडीत आठ नऊ लाख जनता असल्यामुळे त्यामध्ये वेचून लोक घेता येत नाही,,, त्यामुळे एवढ्या मोठ्या अथांग जनसागरात काही हौशे नौशे गौशेही मिसळतात,,,, परंतु संत त्यांनाही गुणदोष न पाहता प्रेमाने जवळ घेतातच,,, संतांचे अंतकरणच आकाशासारखे विश्वव्यापक असते,,,,छोटी दिंडी असली की व्यवस्था नीट होते,,,,मोठ्या दिंडीत थोडीफार गैरसोय होणारच,,,, परंतु निष्ठावंत वारकरी फक्त श्री भगवान विठ्ठल परमात्म्याच्या चरणी अनन्य भक्ती दृढ करण्यासाठी आलेला असतो,,, त्यामुळे तो वारकरी कधीच व्यवस्थेचा विचार करत नाही,,तर तो आवस्थेचा विचार चिंतन करतो,,,,
त्यामुळे कळत नकळत आपल्याच वारकऱ्यांची आपलेकडून बदनामी होईल नये अशी दक्षता घेणे गरजेचे आहे,,,,, निष्ठावंत वारकरी कधीच दिंडीतील भजनातून बाहेर निघत नाहीत,,,,सध्या कलियुग आहे,,, प्रत्येक व्यक्तीची भक्तीनिष्ठा व पातळी कमी अधिक उंचीवर असते,,,वारीमध्ये भिन्न भिन्न प्रकारचे लोक असणारच,,,काही गरीबांचे पोट महिनाभर या वारीतच भरत असते,,, देणाऱ्याने अगोदर स्वतः सद्गुरूकडून गळ्यात तुळशीमाळ घालून वारकरी बणावं,, आणि,वस्तूऐवजी विठ्ठलाचा गोड महाप्रसाद निगर्वी अतकरणाने द्यावा,,, नाहीतर देणाऱ्याला ही पुण्य पदरात पडण्याऐवजी अहंकाराचा दोष पदरात पडतो,,, कोणत्याही गोष्टीचा दिखावा करण्याची वृत्ती नसावी,,, राम कृष्ण हरि...
@@sanjayahire4687 होय संजय दादा अगदी खरं आहे तुमचं माझ्यापण गावात संत गजानन महाराजांची पालखी येते पावसाळ्यात छत्रे वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता पण त्यांनी आणि त्यांच्या सोबत सर्व वारकऱ्यांनी छत्री व वाटपाच्या कार्यक्रमाकडे ढुंकून सुद्धा पाहिला नाही सगळ्या शिस्तबद्ध अशी पालखीची मिरवणूक असते त्यांचे नियम फार क** आहेत गण गण गणात बोते
मला अस वाटत अन्नदाना वितिरीक्त काहीही वाटण्याची परवानगीच देऊ नये आणि घेऊ पण नये .परत दान देनार्याकडुन लाज काढुन घेतली.
खरच स्वतः डोळ्यानी पाहिले य परंतु दिंडीत चालणारे वारकरी दिंडी सोडून जात नाहीत इतर फिरून वारी करणारे असले ऊदयोग करतात
ईतर फिरून वारी करणारे एकटे दुकटे करत नाहीत. असे गोळा करण्यासाठी आलेल्यांचा मोठा समूह असतो. समुहाने येतात.
हे मोफत वाटणे बंद करण्यात यावे.ऐखादे वेळी मोठी दुर्घटना घडू शकते. आयोजकांनी या बाबतीत काळजीपूर्वक काम करावे .
वारीच्या लोकांना मदत करू नये खडतर प्रवास करु्नच दे व पावतो शंभर वर्षे पूर्वी असे काही होते का रिकामी फिरंणारी वारीच्या निमित्ताने गर्दी करुन लुटमार करतात
गोळाकरी असे म्हणून जमत नसतं
वारीमध्ये हौसे,नौसे,गौसे हे सर्वच असतात
हौसे ,हौस म्हणून आलेले
नौसे, खरचं भक्ती करायची म्हणून आलेले
गौसे, काहीतरी सापडेल या उद्देशाने आलेले
बरोबर. विडिओ बनवणाऱ्याला लाज वाटायला pahije😂गोळाकरी म्हणताना. कुत्र्या तुझा बाप तरी गेला होता का कधी वारी ला. मारे व्हिडिओ करून राहाला तर.
निम्मे वारकरी गोळा कराय जातात मरत्यात तुकडयासाठी लाजा वाटत नाही जाता कशाला देवा साठी का गोळा करायला
@@ravibabar4410 रवी दादा थोडसं चुकतंय तुम्ही निम्मे वारकरी नाही ते निम्मी हौसे गौसे आहेत ते समाजाला वारकऱ्याचं रूप घेऊन फसवत आहेत खरा वारकरी कोण आहे आपण बघितला पाहिजे राम कृष्ण हरी पांडुरंग हरी
वारी ह्या अश्या लोक मुळे बदनाम होते, त्यांना वारीत अस करण्याची परवानगी देऊ नये आणि वारकरी नी देखील फुकट घेऊन त्यांना प्रोत्साहन देऊ नये.
वारकऱ्यांची माफी मागून दोन शब्द बोलावे वाटतात... वारीतील हे अस वाटप जर बंद झाल ना तर वारक-यांची संख्या कितीतरी पटीने कमी होईल...गोळाकरी...अवघड आहे.. राम कृष्ण हरी 🙏
गर्दी तरीकमी होईल🎉
तुमच्यासारखी नालायक मापस काढणार
Very Bad
परखड पण सत्य
हे कसले वारकरी???😅
हाथ रस सारखी घटना घडू शकते अन्न दान करणार्यांनी काळजी घेतली पाहिजे
संत तुकाराम महाराजांची पालखी आमचे जाचक कुस्ती गावावरून पुढे मार्गस्थ होते संसार मुक्कामी असताना संपूर्ण हा समाज कुस्ती गावामध्ये विखुरला जात ठीक आहे आम्ही त्यांच्या जेवणाची सोय करतो दिंड्यांची सोय करतो परंतु हे लोक इतकी मागासलेले आहेत मला कुठे शौचाला जावे हे सुद्धा कळत नाही द्राक्ष बाग डाळिंब केळी बाग भाजीपाला इतक्या प्रमाणात शौचाला लोक बसतात कमीत कमी आठ दिवस दुर्गंधी जात नाही शासनाने शौचालयाच्या गाड्या लावल्या तरी हे लोक त्यामध्ये बसत नाही उघड्यावर घराच्या शेजारी जनावरांचे गोटे या ठिकाणी शौचास बसतात पालखी गेल्यानंतर आम्हाला रोगराईला सामोरे जावे लागते ही सर्वात मोठी खंत तेव्हा शासनाने त्याची दखल घ्यावी जेणेकरून रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये याची खबरदारी घ्यावी ही विनंती
सध्या शेतामध्ये मजूर भेटत नाहीत आणि हे लोक बिनधास्त
माईकवर बोलणाऱ्याला लाज वाटली पाहिजे एवढ्या वारकऱ्यांच्या लाजा काढतो कशाला वाटतो मग ठेव बंद करून
वारीत शिस्त असणं आवश्यक आहे म्हणजे सेवेक-यांची अडचण होत नाही.
वाटणाऱ्यांना बिलकुल अक्कल नाही यांच्याकडे पैसा असेल तर त्यांनी दुष्काळी भागात जाऊन झाडे लावावीत खरच त्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळेल
धन्यवाद खरंतर मी रागाच्या भरात माझं मत व्यक्त केला आहे आजकाल लोकांकडे पैसा उपलब्ध भरपूर आहे परंतु तो कसा खर्च करावा त्याचा वापर योग्य ठिकाणी कसा होईल हे कुणास समजेनासे झाले आहे जास्त करून ज्यांच्याकडे पैसा आहे त्या लोकांना सर्व सरकारनेच करावे अशी लोकांची अपेक्षा आहे वेगळ्या भाषेत सांगायचे झाले तर आजकाल लोक बैलासारखं कष्ट करून पैसा कमावतात व गाढवासारखा खर्च करतात सगळीकडे व्यवहार ज्ञानाचा अभाव आहे दिसतोय त्यामुळे सध्या ज्याच्याकडे पैसा आहे तोही सुखी नाही व ज्याच्याकडे पैसा नाही तो तर कधीच सुखी नसतो असे मला वाटते खूप चिडचिड होते, काही चुकीचे शब्द बोललो असल्यास दिलगीर आहे नमस्ते
खरा वारकरी संप्रदायातील माणूस अशा फालतू गोष्टी कडे लक्ष देत नाही😅
एवढ्या साऱ्या लोकांमधे वेगवेगळ्या प्रकारची लोक असतात. त्यात काय मोठ. सर्वच सारखे नसतात.
भीक्षा पात्र अवलंबने जळो जीने लाजीरवाणे.
ऐसीयासी नारायणे उपेक्षीले सर्व काळ.
जय हरी माऊली.
हे देणारे आहे त्यांनी सरळ आपली देणगी खऱ्या दिंडीकरणा दिली पाहिजे हे अशी भुरटी गोळाकरी यांना देऊ नये 🙏🙏🙏🙏🙏
फुकट खाऊ आहेत वाटणारायला पण विचारा वाटायला आणलेले नायतीक मार्गाने मिळवले आहे का त्यांचे पापात वाटेकरी होऊ नाका राम कृष्णा हरी 🙏
सही बात
लाईन लावुन वाटणे वारकर्याना नाहक त्रास आधिच चालुन दमने , त्यात लाईनीत उभे राहणे, गावा मध्ये दान धर्म करण्या पेक्षा वाटेत दान किंवा वाटप करावे तिथे गावातील लोक त्या मध्ये येऊ नाही शकत आणि त्याचा फायदा वारकर्याना चांगला होईल ..
वारीच्या नेटके पणा बद्दल वाचतो आम्ही पण याचे पण नियोजन पाहिजे उगाच माऊली चे वारकरी बदनाम होतात फार वाईट वाटले मला.
हे असली आणी निष्ठावंत वारकरी नाहीत त्यामुळे इतर वारकऱ्यांना डाग लावला जातो मुळात असे वाटप बंद केले पाहिजे वारकरी म्हणजे भिकारी नाहीं
आरे दादा हि गेळाकरि आहेत खरा वरकरी दिडिंत भजन करतो तो कोण पुढे हात पसरत नाही
मी असतो तर भजन म्हणायला अंभग म्हणायला लावला असता ज्याला म्हणता येईल त्याला वाटले असते
मी पण माऊलीच्या पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर पायी वारी केली, अश्या फुकट गोळा करणाऱ्या माणसाचा खुप त्रास झाला, ज्याला आवश्यक आहे त्याला काहीच मिळत नाही, औषधं सुद्धा मिळत नाही, हे बंद होणे खुप गरजेचे आहे, अश्या माणसामुळे खऱ्या वारकरी यांना त्रास होत आहे, हे लोक दिंडी बराबर न जाता फुकटचे घेण्यासाठी इतर ठिकाणी फिरतात
देणा-यांनी मुक्कामाच्या ठिकाणी दुपारी व संध्याकाळी दान द्यावे .
पवित्र गीता जी मध्ये अशी भक्ती आणि असे दान करण्यास सक्त मनाई आहे.म्हणूनच
"हिंदु नहीं समझे गीता वेद पुराण"
अगदी बरोबर बोललात
हे वाटप करनारे लोक नक्की च कष्टाची कमाई नाही वाटत हे राजकीय ईच्छा शक्ती बाळगणारे लोक सहानूभूती मिळवणे साठी या गरिब लोकांना वेठीस धरणे काम करून त्या ंच्या अज्ञानाचा फायदा घेतात ्ही बाजू आहे... 😮😮
ह्याच लोकांची गर्दी जास्त असते. विठ्ठल दर्शनाला जाणारे कमी.
🚩माऊलींनी वाटप रांगेत घेतल तर पटपट पुढे जातील 🙏
माऊली ज्ञानेश्वर म. म्हणतात. राम कृष्ण उच्चार अनंत राशी तप ! पापाचे कळप पुरी पुढे. !! यांना नामस्मरणाचं काहीच घेणं देणं नाही. एकतर दिंडीत नाही, आणि दुसरं म्हणजे वारकऱ्यांना दोष. !!!😮😮😮😮😮😮😮
ताटल्या वाटायच्याच कशाला.यामुळे खरे वारकरी बदनाम होतात !
विनाकारण वारकऱ्यांना बदमान करू नका
जेवायला साठ अन भजनाला आठ राम कृष्ण हरी
खरे वारकरी कधीच भजन लाईन सोडत चालत नाही व रस्त्या ने काहीही गोळा करीत नाही हे वारकरी नाही पोटभरी आहेत .
हौसे गौसे नवसे.,,
फुकट मिळत म्हणून लाखो लोक येतात ते बंद करा बघा किती खरे भक्त दिसलीत, सर्व देवस्थान असेच.. बीन कामी गर्दी 😢
ही सेवा नाही.स्वत:च्या मोठेपणासाठी
कलेलं कर्म.
भक्तांना लालच दाखवून त्यांच्या भक्तिची परिक्षा बघणारे हे लोक.
फुकट वाटप नकोय शिस्त बिगडते.गोंधळ होतो.ज्या दिंडी आहेत त्यांच्या बरोबर सर्वच असते.....
जय हरी विठ्ठल.🙏
मोफत वाटप बंद केले पाहिजे
वारकरी अण्णा गोळा करी महाराज पैसे गोळा करी
रांगेत उभे आहेत ते अर्धे वारकरी, मधी घुसून गोळा करतात ते गोळा करी, व जे तिकडे पाहत नाहीत, ते खरे वारकरी,
खरे वारकरी काही मागत नाही. मात्र ह्या वर्षी शरद पवारांनी वारी अशुभ केली. मटण खाणार्याला तुळशीहार घातला आहे! लाज वाटली पाहिजे. नतद्रष्ट
90 % चांगले आहेच
Negative10%वर फोकस करू नये
बिगर दिंडीच्या लोकांना वाटप करुन नये
दान कुणी करावे आणि कुणी स्विकारावे यासाठी शास्त्रात नियम आहेत.ते नियम प्रबोधन करणारानी न समजावल्यामुळे हि धावपळ सुरू आहे.
ते खरे वारकरी नाहीत खरे वारकरी दिंडी सोडून चालत नाहीत ज्या अन्न दात्याना अन्न दान करायचे असते ते दिंडी मधील prmukhankde एक मोठ्या बॉक्स मध्ये देतात
अहो वरचे आहेत ना ते वाटतांना दिसते का बघा.वारकर्याची लाज काढली वाटणं देल सोडून.
अत्यंत वाईट वाटते
नियोजनाचा अभाव....!
.प्रत्येक ठीकानी हौशे .. गौशे .. नौशे ..असतातच … जास्त चर्चा नको
हे असे वाटप बंद केले पाहिजे पहा वारकरि संख्या कमी होते
हाऊसे गवसे व नवासे यांची मजा. अन्न दनाशीवय वस्तू देऊ नाही
अहो आमच्या गावातले वारकरी पुण्याच्या बाहेर पडले की लगेच घरी आले
राजकारण म्हणजे गोळाकरी च की फक्त मार्ग वेगळा
कोणताही वारकरी उपाशी रहात नाही.हे सर्व पोटभरू गोळा झाले आहे.वारीच्या महान परंपरेला काळीमा फासली
मदत करणारे व घेणारे या दोघांनीही वारकरी सं प्रदयाचा घोर अपमान करून निंदा नालस्ती चालवली अहे. कारण आजपर्यंत या अशा प्रकारच्या घटना इतिहासात घडलेल्या नाहीत,पण 2014 पासून घडीत आहेत.
हि वारकऱ्यांची नव्हे गोळाकर्याची लाईन आहे
सगळं गोळा करून घरी घेऊन यायचं व मी किती कमावलं याचा अभिमान बाळगायचा. वारीच महत्व काय हे विसरले. 🚩
कोणताही वकातइ हा आजू बाजूच्या गोष्टी फुकट घेत नाही. जी या बक्तकमीदारासाठे हाऊस गवसे आणि नवसे लोक तात्पुरते वारीत सामील होतात टायक्नचेच हे काम. खार वारकरी हा फक्त वुठाल माऊलीचे नाव घेतो बाकी काही नाही.
देवदेवता च नाव घेवून लुट करणारी जमात घेणारे वाटनारे्््😊
राजकारणी लोकांची पंढरी
देवाचिया चाडे आळवावे देवा, ओस देहभावा पाडोनिया
आयोजकला कळायला हवे. कुठे काय करायचे. आयोजकंसाठी वारकरी यांना बदनाम करु नका. एवढा पैसा आहे तर वारकरी बांधवासाठी एक मोठी शेड बांधा सुलभ सुविधा ऊपल्बध करुन द्या. अजरामर व्हाल. रामकृष्ण हरी माऊली
आर तुम्ही सुध्दा गोलाकरी आहात पैसे डॉलर कमवण्यासाठी तुमी वारी करताय उगाच संप्रदाय भिगडवणाचा काम करू नका
हो मला वाटत हे त्या साटी दिडी ला गेले
एका स्टील च्या बाटली साठी एवढं....
महासत्ता होणार आहोत म्हणे आपण....😂😂😂
जय हरी माऊली 🙏🙏
भक्ती उफाळून आली पण अक्कल नाही आली.
असे वाटप नाही keryechy प्रत्यक् दिंडी च्या मुख्य असतो त्याच्या कडे dyvy
वारकरी कमी आणि फुकट मजा करायला आलेले जास्त
माऊली 🙏🏻
हे तरी ठीक आहे
वारी पुण्यात मुक्कामी असताना बुधवार पेठेत गर्दी बघून काय म्हणाल
दोन दिवस पाय ठेवायला जागा नसते
आम्हला दुकान बंद ठेवावी लगतात्त दोन दिवस
खरं वाटणार नाही परंतु रांगेतील पन्नास टक्के पेक्षा जास्त वारकरी लक्षाधीश आहेत, तरीही फुकट मिळतंय मग मागे का रहायचं?
In 2019 I did payvari and I saw such a unorganised and very indiscipline event
Very few people are innocent and honest towards God but 90 percent people are very bad and always keeping eye where they are getting free things nd there they create keos to get those free items. Beforevari
V
खरं तर हा दुसरा चेनल यूट्यूब वर आहे
आपल्याला वाटले तरच द्यावे पण वाईट बोलू नये त्यात आपले पण आसतात
तुम्हाला हे दाखवून खूप शहाणपण वाटत आहे का?
वाटप करण्याचे थांबवावे वारकरी आहे की गोळाकरी आहेत लक्षात
ज्यांनी कधी एक रुपया दानधर्म केला नाही असेच कमेंट करनार अशा लोकांकडे लक्ष नाही दयायच
पूर्वी खरंच हे असं काही नव्हतं.. अत्यंत भक्तिभावाने पायी वारी करीत होते... काय हे याला वारी आणि वारकरी संप्रदाय म्हणावं का...
Maulila alet mg madhech he Kay,?
भिकारी नका बनऊ वारकरी लोकांना
यूट्यूब वर चैनल वाले हात जोडून प्रार्थना आहे की आपण व्हिडिओ चांगले काढतात आणि आम्ही आपले व्हिडिओ पाहतो पण अशी वारकऱ्यांची इज्जत जाईल असे शब्द वापरू नका आपल्या व्हिडिओ वरती आपण जे काय गोळा करील आहे तो शब्द हटून टाका समाजामध्ये वारकऱ्यांची बदनामी होईल चुकीचा मेसेज जाईल हे हटून टाका
वाडावडी, लाजा वाटल्या पाहिजे, हे शब्द पण चुकीचे आहेत च्यानल वाल्याचे आहों वारकरी आहे तो
Ho agadi barobar bollat tumhi 👍
दादा दान करनाराचा नंबर द्या मला
ओळ करूनच दान करावे
Ase bhikaryasarkhe karu naka..kadhi pani milale naslyasarkhe steel bottle sathi hawrepana???😂😂😂
काही मागणे हे आम्हा अनुचीत.... वडीलांची रित जाणतसे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या सांगिणया प्रमाणे वारकरी संप्रदायाने व दिंडी प्रमुखांनी नियम करावा खरया वारकरी बंधूनाच दिंडीत प्रवेश द्यावा ईतर धर्माचे लोक आपल्या आशा वागण्याला हासतात हात पसरी त्याचे धिग जिणे
Aho yanich ka mage Rahaw, Ata sarwanich laja sodlya, asu dya wha pudh
हे दिंडीत चालणारे वारकरी निश्चितच नाहीत. प्रत्येक ठिकाणी हौसे,नवसे,गवसे असतातच. त्यातीलच हे दिसताहेत. व्हिडिओ बनवणाऱ्यांनी यातील लोकांना विचारणा करायला हवी की ते कोणत्या दिंडीतील आहेत. उगीच वारकरी संप्रदायाला बदनाम करु नये ही नम्र विनंती.
असे वाटप करणारेच ,गर्दी करण्यासाठी चेंगरा चेंगरी करण्यासाठी कारण ठरतात.हे टाळा. हसरतची घटना टाळा.
Denarynchy sraddecha prasna😂😂 ahe midiya valyana nako tith apli i ghalyachi savaych ahe
एक माणसाला दिवसातुन पाणी बाटल्या 6ते 7 लागतात
वाटप करता उपकार करत नाही
भाषा जपून वापरा
चार बांबू लाऊन लाईन लावा
शिस्त नियोजन स्वतः पासून
सुरवात करा.
वारकरी नाहीत हे दिंडी च्या बाहेर फिरणारे आहे ते फक्त वाटप कुठे आहे तिकडे जात आहेत
Khara varkari phukatche kahi ghet nahi.
Moh asha asnara pandurang bhakt nahi.
Good morning