स्वतंत्र आरक्षण देण्याची काय गरज,जर घटनेत तरतूद वेगळी आहे. तुमच्या चिन्हाला आणि तुमच्या इतर मित्र पक्षाचं जे चिन्ह आहे त्याला मराठा समाज आजिबात धक्का लावणार नाही
हिंदुहृदय सम्राट एकनाथ शिंदे साहेबांचे आमदारांना लक्षात ठेवा तुम्हाला ओबीसीचे लोक मत देत नाही तुम्हाला फक्त मराठा आणि मराठा मतदान करतो त्यामुळे तुम्ही सुरेश वाऱ्याचा अध्यादेश शब्द दिल्याप्रमाणे लागू करा अगं मी तुम्हाला लिहून देतो भाऊ काही खरं नाही तुम्ही पडणार म्हणून माझी विनंती आहे तुम्ही सगळे सुरेशचा अध्यादेश आपल्या मराठ्यांसाठी लागू करा तरच आणि तरच तुम्ही निवडून येता ल
मा.मंत्री देसाई साहेब यांना फक्त खोटे बोलायचे रेटून बोलायचे एवढे येथे त्यांना बीजेपी कढुन स्क्रिप्ट आली आहे म्हणून बोलत आहेत तुम्हाला लाज वाटतं नाही तुम्ही सरकार मध्ये मंत्री आहेत तरी पण तुम्ही काही करु शकत नाही
मी एक बीजेपीचा कट्टर कार्यकर्ता होतो पण जरांगे पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आम्ही आमच्या गावात बीजेपी मुक्त करण्याची शपथ घेतली आहे आणि त्यात आम्हाला मागच्या लोकसभेला 90% यश हे सुद्धा मिळवलेले आहे
50% च्या पुढील दिलेले 10% आरक्षण कोर्टात टिकत नाही म्हणून लोक कमळाच्या चिन्हाला पन धक्का न लावता मतदान करतील या चालू सरकारला घालावतीलच. कारण देशात SC, ST, OBC हेच सर्वात मोठे प्रवर्ग आहेत यातच सर्व जाती आहेत देशातल्या फक्त मराठा समाजासाठी वेगळा प्रवर्ग होऊ शकत नाही.
मा शंभुराजसाहेब मराठा समाजाचा तुमच्या वर विश्र्वास आहे मा मनोज दादा जरांगे पाटील यांचा जिवाला धोका होऊ देऊ नका विनंती आहे महाराष्ट्र पेठुदेऊ नका शांततेत मराठा आरक्षण चालु दया 🙏
2017 Tait धारकांची शिक्षक भर्ती करा साहेब.जणतेचीच लेकर आहेत. शिक्षण मंञी तुमचेच सहकारी. 7 वर्ष झाली अजुन रूपांतरीत रावुंड राहीलाय. तरच आरक्षण कामाला येईल.
मराठा म्हणजे जरागे पाटील ... 💯मराठा समाजाला स्वाभिमान छत्रपती नंतर कोणी शिकवला आसले ते म्हणजे मनोज दादा 🚩🚩🚩असले लाडया, भुजंग, पव्या, फडणीस आम्हला सांगु नये लोक सभाला हिसका आता विधानसभा ला दाखवू
शंभुराजे महाराष्ट्रातील मराठा समाज एकूण लोकसंख्येच्या ३२% आहे. नियमानुसार १६ % आरक्षण मिळायला हवं. सरकार ने दिलय अवघं १०%. त्यासाठी वेगळं आंदोलन करायचं का?
राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब म्हणतात की ठोकून काढा हे बोलणं सोबत नाही ते एक सर्व राज्याचे जबाबदार मंत्री आहेत त्यांनी जर असं बोललं सर्वसामान्य जनता काय बोलणार आम्ही कोणाकडे न्याय मागणार हे सरकारने ध्यानात घ्यावी
राज्यातील फक्त 30 टक्के मराठा समाजावर अन्याय होतोय हे चुकीचं ठरते कारण राज्यात 70टक्के मराठा समाज राहिला च तीस टक्के त्यातही गरजवंत समाजासाठी हा लाभ होईल समाजाचा मुख्य व्यवसाय शेती आणि तीही अल्प व अत्यल्प भूधारक मराठा समाज ह्यांची स्थिती बिकट झालेली आहे मुलांना शिक्षण देणे अशक्य होत आहे कुठंतरी ह्या आरक्षणाचा थोडाफार उपयोग होईल नाहीतर आर्थिक निकषावर जर आरक्षण केल तर सर्वांनाच ह्याचा लाभ होईल ब्राम्हण समाजात हीं ग्रामीण भागातील समाजासाठी आर्थिक निकष ह्याचा लाभ होईल आरक्षण मिळालं म्हणजे परिपूर्ण विकास नाही पण एक आधार असतो ज्यात शासनाची भूमिका महत्वाची ठरते ओबीसी मध्ये राज्यातील 70 टक्के मराठा समाज आहेच फक्त उर्वरित 30 टक्के लोकांना हीं ह्यात समावेश करणे हा हक्क आहे हयातील धक्का हा शब्द राजकीय अर्थाने वापरून समाजात द्वेष्याच्या भिंती उभ्या केल्या जाताहेत आणि त्यातून राजकीय गणित रचली जातं आहेत बाकी काही नाही
ज्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत त्यांना का मोकळे सोडले तुम्ही दादा ला अटक करून दाखवा
मराठा मनोज पाटील जरांगे यांना अटक करण्यात तितके सोपे नाही
खोटे बोलू नका शिक्षणा मधून आरक्षण देण्यात आले नाही.
किमान मराठा समाजातील विद्यार्थींची फि 100% तरि माफ करा.
तुमचं राजकीय करियर उध्वस्त आम्ही समाज म्हणून करणार
आणि आपन सर्व मिळून वाकड्या साहेबांचा गू खाऊ
साहेब, तुम्ही काहीही करण्याची गरज नाही त्यांचे वाईट कर्मच यांना बरबाद करून संपवणार.आणि पक्षालाही.
स्वतंत्र आरक्षण देण्याची काय गरज,जर घटनेत तरतूद वेगळी आहे. तुमच्या चिन्हाला आणि तुमच्या इतर मित्र पक्षाचं जे चिन्ह आहे त्याला मराठा समाज आजिबात धक्का लावणार नाही
तुम्ही कितीही मराठा समाजाला भूल द्या तुमच्या भूलथापांना बळी पडणार नाही
मनोज दादा ला तुम्ही फक्त हात लाऊन दाखवा😡😡😡😡
बाहेर बोलु नको पोलीस स्टेशन मधे जाऊन बोलून दाखव मग मानतो तुला
अटक करणार अस कळलं तर बोच्ययला पाय लाऊन पळल मन्या
मन्या दारुड्या ला कोण विचारतं
तू केस काढणार आहे
@@Bhau-kadam आर भाडखाऊ मराठ्यांच वादळ बघितलंस का
जरांगे पाटलाला अटक केल्यावर तर विधान भवनामध्ये येऊन तुम्हा सर्वांना जाळून टाकू
अरे अगोदर घरचे जनावर ना कड़बा ताक 🤣🤣
😂😂😂
Majak karne ki bhi हद्द hoti है yaar 😂😂😂😂
@@RGThoratgap re makda . Aamche por roj aatmhatya kartat he maja aahe ka? Bhadya tujhe astitva majak banvu
😂😂😂😂😂 येड्या बोकाच्या घरी गॅस संपला तो भरून आन आधी निघाला जाळून टाकायला😂😂😂😂😂😂
50 खोके एकदम ओके
तुला काही मिळालं नाही का
फारच गोड बोलून काटा काढता तुम्ही 🤭🤭
ओबीसी चे काळजीवाहू
न्यायालय तुमच्या इशार्यावर काम करतय हे वारंवार लक्षात येत आहे
न्यायाधीश व न्यायालय तुमच्याच हातात आहे
आटक करण्याचा विचार मणात सुध्दा आणु नका आवघड होईल
आर संभया झाली अटक समज कोर्ट काय लगेच फाशी देईल का आम्ही मराठे आहेत ना त्याला जामिनावर मुक्तता करायला तुम्हाला काय झेटाचा फायदा होईल का
तुमच्या गाडीत दम असेल तर अटक करून दाखवा मग विधानसभेला बघू
Savidhan manat nahi ka jarange
Tu fact bhuku shakto.baki kahi karu shakt nahi mitra....
संविधानावर खुप बोलत होता की😂😂
😂😂😂
आमच्या गाडीत petrol लागते तुमच्या दम लागतो 😅
जरांगे पाटलांचा विचार करून करून फडणवीस च्या डोक्यावर परिणाम झालाय
शंभूराज देसाई तुमच्यात हिंमत असेल तर विशाल गडावरची दंगल कोणी केले ते सांगा
विशाल गडावर अतिक्रमण करणारे तुझे सगळे आहेत का दंगल कोणीही करू देत पण ते चांगलं केलं आहे
@@hemantgaikwad844 भेसळ हिंदू आहेस का तू
सतेज पाटील याने
Fadanvis
@@hemantgaikwad844mag sambhaji maharajancha apman ka kela badnami ka keli tarbuj ne.
पाटण मधून तु कसा येतो बघतो.
Amhi annar
@@sagarkadam9708आणा मग 😂
जागे तर उपोषण सैडुन पळाला 😂😂😂😂😂भेकड
@@sagarkadam9708पाटण ते कोयणानगर रोड भगआधी मग आण निवडुन
@@sagarkadam9708नाही आणु शकत 100%
Court =bjp 100%
Ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai
अरेबाबा दहा टक्के स्वतंत का देतात ? ओबीसी ना घाबरून ? लोक समेतं सगळे महारथी पाडले ना ? ओबीसी निवडू न देऊ शकले का? आता विधान सभेत पूरी वा ट लागल !
कुणबी पुरावे असून ,आरक्षण का देत नाही ते सांगा?
मनोज दादा यांना अटक करणे येवढे सोप नाही
काहीही झालं तरी फडनवीस च नाव घ्याव हा आदेश जरांगे यांना मिळाला आहे
तुम्ही खरंच पाटील आहेत का कारण सर्व समाज त्यांच्या पाठीशी आहे पण तुमच्या सारखे आपलेच गद्दार
सगळ्या राजकीय नेते मिळुन हा कट केलेला दिसतो.
इतके दिवस ही केस कुठे होती.
आहो सरकारने आतुन हालचाली केल्या म्हनुन ही केस उभी राहीली
हा 50खोके घेऊन माजला आहे
आता फक्त मनोज दादांना अटक करूनच दाखवा महाराष्ट्रात तांडव बघण्याची तयारी पण ठेवा
गैरसमज संजय राऊत, अनिल देशमुख,नवाब मलिक, यांना तुम्ही खोटे आरोप करून जेल मध्ये टाकले होते यामुळे काही पण होऊ शकते मनोज दादा म्हणणं काय चुक आहे
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥
50खोके एकदम ओके करेक्ट कार्यक्रम करू गद्दाराचा एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩
मनोज जरांगे पाटील यांना फक्त हीत तर लावा, मग पहा महाराष्ट्रातील वादळ😊😅
मराठा समाज भाजपला मतदान करणार नाही
करू नका आम्ही करू
शंभुराज फक्त मिडियायासमोर गोड गोड बोलतात. व गोल गोल फिरवतात.
हिंदुहृदय सम्राट एकनाथ शिंदे साहेबांचे आमदारांना लक्षात ठेवा तुम्हाला ओबीसीचे लोक मत देत नाही तुम्हाला फक्त मराठा आणि मराठा मतदान करतो त्यामुळे तुम्ही सुरेश वाऱ्याचा अध्यादेश शब्द दिल्याप्रमाणे लागू करा अगं मी तुम्हाला लिहून देतो भाऊ काही खरं नाही तुम्ही पडणार म्हणून माझी विनंती आहे तुम्ही सगळे सुरेशचा अध्यादेश आपल्या मराठ्यांसाठी लागू करा तरच आणि तरच तुम्ही निवडून येता ल
हेतुपुरस्कार केस सरकारने काढली.!
तुम्ही बोलता बोलता शिवसेना पळवली आणि तुमच्या गद्दारी मुळे महाराष्ट्र कसा विश्वास ठेवू शकतो
हाकेतूला 5000मते पडली
दरेकरला शिकवा आधी तुमचे संसदिय शब्द, सर्वसाधारण माणसाला कधी संसदेत तुम्ही येऊच देत नाहीत तर त्याला संसदेतील शब्द कुठुन माहिती होतील.
उध्वव ठाकरेला जखमा करूनच आलात.
अश्या प्रकारे भाजपा चे सरकार ५ वर्ष बहुमतात,३ वर्ष ओढून ताणून चालले आणि नंतर कधीच महाराष्ट्रात परत आले नाही
Bjp maratha virodhi
स्वतंत्र आरक्षण कोणीही मानत नाही साहेब,
मंत्री साहेब आपण पहिल्यांदा मनोज दादा जरांगे साहेब म्हणायचा आता आपण मनोज जरांगे दादा म्हणताय साहेब म्हणायचे विसरून गेलात वाईट वाटते बाकी सर्व ठीक
हे देवा कसे होयचे माझ्या महाराष्ट्र चे
भारतीय जनता पक्षाचे विजय असो 🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩
मनोज जरांगे पाटलांना अटक झाल्यावर राजकारण्यांचा बाजारच उठल मग..
मनोज दादाच्या मागे अटकेचे शुक्ल काष्ट लावल्या बदल आपलेआभार मानावे तेवढे कमी आहेत.
तुम्ही अटक कराच . स्वप्नातही निवडणू येणार नाही
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
एक मराठा लाख मराठा जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार
तुमचे मंत्री मंडळ कसे शब्द वापरते पहावे
तुमच्यात हिंमत असेल तर हात लावून बघा.सगळे जिवंत जळतील.
😂😂😂😂
निघ makda 😂😂😂
@@RGThorat नाव आणि पत्ता दे मग समजेल
चल निघ हलक्या जातीच्या
@@sushant1776 ye makda Aurangabad la
सरकारने आटक वारंट काढून फार मोठी चूक केली आहे.
जरांगे पाटलांना अटक झाली तर मग काय खर नाही...😂😂
महाराष्ट्र पेटणारच..
मा.मंत्री देसाई साहेब यांना फक्त खोटे बोलायचे रेटून बोलायचे एवढे येथे त्यांना बीजेपी कढुन स्क्रिप्ट आली आहे म्हणून बोलत आहेत तुम्हाला लाज वाटतं नाही तुम्ही सरकार मध्ये मंत्री आहेत तरी पण तुम्ही काही करु शकत नाही
मी एक बीजेपीचा कट्टर कार्यकर्ता होतो पण जरांगे पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आम्ही आमच्या गावात बीजेपी मुक्त करण्याची शपथ घेतली आहे आणि त्यात आम्हाला मागच्या लोकसभेला 90% यश हे सुद्धा मिळवलेले आहे
सुपडा साफ करणारच.....
कमेंट्स करताना विचार करा
कोर्टाचा आदेश आहे त्यामुळे योग्य बोलावं जबाबदार व्यक्ती म्हणून एखाद्या वकिला मार्फत अटकपूर्व जामीन मंजूर करावा.
कोर्ट सरकारच्या इशार्यावर काम करतय अशी शंका आहे त्यावर पहील कोर्टान उत्तर दील पाहीजे नाहीतर कोर्टाबद्दल असलेला आदर संपेल
एक मराठा लाख मराठा
भाजप हद्दपार होणार यात तिळमात्र शंकाच नाही.
आरक्षन द्या नंतर पकडुन न्या जरांगे ला 😂😂सकते
पाटलाला फक्त आटक करून दाखवा
50% च्या पुढील दिलेले 10% आरक्षण कोर्टात टिकत नाही म्हणून लोक कमळाच्या चिन्हाला पन धक्का न लावता मतदान करतील या चालू सरकारला घालावतीलच. कारण देशात SC, ST, OBC हेच सर्वात मोठे प्रवर्ग आहेत यातच सर्व जाती आहेत देशातल्या फक्त मराठा समाजासाठी वेगळा प्रवर्ग होऊ शकत नाही.
50 ओके एकदम ओके यांचा सर्वांचा विधानसभेला सुपडा साप
10 टक्के मागणीच नाही.मग हे आरक्षण कोर्टात टिकणारं नाही. नाही टिकलं तर ढकला ढकली करू नये.जबाबदारी घ्यावी.
Very nice. DESAI.SAHAB
अहो साहेब 10% 10% काय करता परत परत तेच ते दादांची 10% ची मागणी नव्हतीच
देसाई साहेब मंत्री असूनही माननीय मनोज पाटील बोलतात, मात्र फडणवीस चे दरेकर मावशी मनोज पाटलांना एकेरी बोलतात.
जर मनोज दादाला अटक केली तर महाराष्ट्र शांत राहणार नाही बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते जीस रंग गोळी मुझे छु कर जायगी वह रंग इस देश से उखाड फेखो
देसाई आपण हे काय बोलताय शस्त्राचा वार विसरतो.आणीशब्दाचा वार विसरत नाही
मा शंभुराजसाहेब मराठा समाजाचा तुमच्या वर विश्र्वास आहे मा मनोज दादा जरांगे पाटील यांचा जिवाला धोका होऊ देऊ नका विनंती आहे महाराष्ट्र पेठुदेऊ नका शांततेत मराठा आरक्षण चालु दया 🙏
अगदी बरोबर गुन्हा केला असेल तर शिक्षा झालीच पाहिजे कारण त्यांनी कोर्टाचा आदेशा मनात नाही असे बोलले
कायद्या पेक्षा कोण्ही मोठे नाही
डुप्लीकेट पाटील दीसतोयस तु 😂😂😂
मराठा समाजावर खूप अन्याय होत आहे ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द केले
मनोज जरांगे पाटीलला काही कमी जास्त झाल्यास त्याला सरकार जबाबदार काय मध्यस्ती करून फायदा होतो त्यापेक्ष्या न केलेला बरा आहे
धक्का हा शब्द महाराष्ट्रातून हद्दपार करा ,,जमत नसेल तर तुम्ही हद्दपार व्हा😠😠😠
जंरागे पाटील अटक करयाची असल्यास सर्व मराठा समाज ला अटक वॉरंट काढा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
रोज रोज देवेंद्र हे बरोबर नाही.
मग हे प्रकरन आत्ताच का आल कारन सरकारने आतुन हालचाली केल्या
आहो दादासाहेब ते आरक्षण टिकाणर नाही ते आम्हाला नको आहे.आम्हाला ओबिसि म्हधे च पाहिजे
जो आटक करायला येईल तो वापस जाईल का हे पाहा
अटक वॉरंट आल आणि उपोषण सुटल BJP खूप हुशार पक्ष😮😮
2017 Tait धारकांची शिक्षक भर्ती करा साहेब.जणतेचीच लेकर आहेत.
शिक्षण मंञी तुमचेच सहकारी.
7 वर्ष झाली अजुन रूपांतरीत रावुंड राहीलाय.
तरच आरक्षण कामाला येईल.
मराठा म्हणजे जरागे पाटील ... 💯मराठा समाजाला स्वाभिमान छत्रपती नंतर कोणी शिकवला आसले ते म्हणजे मनोज दादा 🚩🚩🚩असले लाडया, भुजंग, पव्या, फडणीस आम्हला सांगु नये लोक सभाला हिसका आता विधानसभा ला दाखवू
मनोज दादा ला अटक करणे म्हणजे मराठा समाजाला अटक केल्यासारखे आहे
शंभुराजे महाराष्ट्रातील मराठा समाज एकूण लोकसंख्येच्या ३२% आहे. नियमानुसार १६ % आरक्षण मिळायला हवं. सरकार ने दिलय अवघं १०%. त्यासाठी वेगळं आंदोलन करायचं का?
राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब म्हणतात की ठोकून काढा हे बोलणं सोबत नाही ते एक सर्व राज्याचे जबाबदार मंत्री आहेत त्यांनी जर असं बोललं सर्वसामान्य जनता काय बोलणार आम्ही कोणाकडे न्याय मागणार हे सरकारने ध्यानात घ्यावी
👍
आरे बुल्या आजुन लागू झालं नाही
दादा ना अटक करने म्हण जे मराठा समाजाला अटक केल्यासारखे आहे
दिलेले आरक्षन काढुन घ्या
राज्यातील फक्त 30 टक्के मराठा समाजावर अन्याय होतोय हे चुकीचं ठरते कारण राज्यात 70टक्के मराठा समाज राहिला च तीस टक्के त्यातही गरजवंत समाजासाठी हा लाभ होईल समाजाचा मुख्य व्यवसाय शेती आणि तीही अल्प व अत्यल्प भूधारक मराठा समाज ह्यांची स्थिती बिकट झालेली आहे मुलांना शिक्षण देणे अशक्य होत आहे कुठंतरी ह्या आरक्षणाचा थोडाफार उपयोग होईल नाहीतर आर्थिक निकषावर जर आरक्षण केल तर सर्वांनाच ह्याचा लाभ होईल ब्राम्हण समाजात हीं ग्रामीण भागातील समाजासाठी आर्थिक निकष ह्याचा लाभ होईल आरक्षण मिळालं म्हणजे परिपूर्ण विकास नाही पण एक आधार असतो ज्यात शासनाची भूमिका महत्वाची ठरते ओबीसी मध्ये राज्यातील 70 टक्के मराठा समाज आहेच फक्त उर्वरित 30 टक्के लोकांना हीं ह्यात समावेश करणे हा हक्क आहे हयातील धक्का हा शब्द राजकीय अर्थाने वापरून समाजात द्वेष्याच्या भिंती उभ्या केल्या जाताहेत आणि त्यातून राजकीय गणित रचली जातं आहेत बाकी काही नाही
50 खोके एकदम ओके. सगळे चोर. मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.
तुमची शेवटची विधानसभा
10%nko he❤❤
2013 ची फाइल आत्ताच कशी ओपण होते उत्तर पाहिजे मराठा समाजाला
No matdan aata
अभ्यासू व्यक्ती महत्व
एक मराठा लाख मराठा जय शिवराय
तुमचे नाटक जास्त दिवस चालणार नाही 😡😡😡😡😡😡
प्रश्न ठरवून विचारले जातात
ओबीसी प्रमाणात मिळालेल्या लोकांना सवलती देण्यात येतील का
हात तर लावुन बघा...पंताने छिनाल धंदे बंद करावं.. धंदेवाली पण लाजतील एवढा निर्लज्ज पणा लावलाय..