खूपच सोप्या भाषेत..स्पष्ट उलगडा केला सर.. निकाल येण्याअगोदरच..... निकाल काय येऊ शकतो....याची सुंदर ( सोप्या ) शब्दात मांडणी करून दिली आपण यासाठी कुलकर्णी सरांसह... शिंदे सर ..आपले खूप खूप आभार. धन्यवाद .
कुलकर्णी साहेब खूप हुशार वकील साहेब यांना तुम्ही मधली ओळ मध्ये आणले,खूप निपक्ष असे विश्लेन त्यांनी केले,निकम साहेबांचे विश्लेषण ऐकताना पण निपक्ष वाटत नाही
शिंदे गटाचे 16 आमदार स्पिकरवर भरोसा नाही म्हणून कोर्टात धाव घेतली होती.मग आता कोर्ट यांचा निकाल का देऊ शकत नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. स्वतः हुन कोर्टात गेले असल्याने कोर्टाला आता निर्णय घेतला तर काही हरकत नाही असे वाटते.
निवडणूक बीजपी आणि शिवसेना यांनी एकत्र लढवली आणि नंतर उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले त्याची शिक्षा शिवसेनेला मिळाली आहे निकालाला 1 वर्ष लागेल
तू कोणत्या पक्षाला मतदान करतोस रे.. कारण मतदानाचा हक्क महाराष्ट्र राज्यातील जनतेचा केव्हाच काढला. जेव्हा घर कोंबडा वाकड्याच्या नादी लागून लोकांना फसवून कंटेनर ने पैसा गोळा करत राहीला
अरुण गुजराथी यांनी 6 काँग्रेस आमदार राज्यपाल कडे सरकार विरुद्ध नाराजी व्यक्त केल्याने अपात्र केलं होतं अन कोर्ट ने ते मान्य केलं होतं, मग आता तस का होऊ शकत नाही
@SaifuddinPirjade only 16 MLA are for disqualification decision.and 34 MLA are not in one group decided to merge in one political parties. All 38 MLA are disqualified accordingly law.
Jantela vichartey kon bhawa.. 5 year nanter kon bgt pan nahi...he amdar nagarsevk khasdar he chain ch modli pahije .lokshahi chya nava khali fkt nete , media mast amir zale
जैसे ते परिस्थीती ठेवण्याचे आदेश देवून ही राज्यपालाला हाताशी धरुन सरकार स्थापन करणे हेच चूकीचे ठरले आहे. जैसे थे परिस्थीती ठेवण्याच्या आदेशाचं उल्लंघन झालं आहे.
याचा अर्थ असा आहे की बीजेपी ने शिंदे यांना वापरले आणि आता बीजेपी चा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला। शिंदे ला पण गद्दारी ची शिक्षा मिळणार। आता तरी बाकीच्या आमदारांनी बीजेपी वर विश्वास ठेवू नये। नाही तर इकडचे पण नाही आणि तिकडचे पण नाही राहणार। आणि मतदारही माफ करणार नाही। जय हिंद जय महाराष्ट्र
याला म्हणतात, निर्भिड आणि निष्पक्ष विश्लेषण. हा व्हिडिओ भाऊ तोरसेकर, प्रभाकर सूर्यवंशी आणि वकील उज्वल निकम साहेब यांनी पुन्हा पुन्हा पहावा. कारण यांच्यात फक्त एका बाजूचं तुणतुणं नाही. ""जय शिवराय जय महाराष्ट्र"""
राज्यपाल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या घटनाबाह्य चुकीच्या निर्णयामुळे उध्दव ठाकरेंना नैतिक दृष्ट्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि घटनाबाह्य शिंदे सरकार आले सबब न्यायालयाने अशा स्थितीत फक्त भारतीय घटना भारतीय लोकशाहीचाच विचार निर्णय देताना करावा.
पण मुळात मुद्दा 10 परिशिष्टाचा आहे तो अनुत्तरितच आहे कारण त्यानही पक्षावर दावा केला आहे ते महत्वाचा आहे कारण मग लोकशाहीमध्ये पक्षाचे आणि पक्ष प्रमुखांचे स्थान काय? त्यांना काही किंमत काय हे स्पष्ट कोण करेल
राष्ट्रपती राजवट हा एकच निर्णय आता येण्यची शक्यता आहे .. आणि sc हे घटनाभाय आहे सरकार बरखास्त करून पुन्हा निवणुका होऊ द्या आणि मग समजलं कोण खर आणि कोण खोटे ते. ..
Khokye dile yachye purave tumchya kade astil tar tase sidha kara ....nustya bolnyavar fakt Murkh lok vishwas thyvtil ...puarve astil tar cortat jaun Tye sidha kara nahi tar tumchya bolnyala kahich Arth urat nahi ....
खुप मस्त...आता आपल्या लक्षात आले असेल की मधली ओळ ही सामान्य माणसाना समजण्यासाठी अवघड असते आणि तेच आपलं काम आहे....शिंदे साहेबांनी खुप मुद्देसुद आज मांडणी केली अशीच मांडणी प्रत्येक विषयावर अपेक्षित आहे .
राज्यपालांनी घटनेनूसार राज्य चालवलं नाही. ते पक्षपाती वागत राहीले. एक संवैधानिक सरकार त्यांच्या पक्षपाती धोरणामुळे पाडण्यात आलेलं आहे. मग राज्यपालांना शिक्षा झाली पाहिजे.एवढी मोठी राजकीय चूक केलेली आहे.
एकनाथ शिंदे च्या बाबतीत ही भाजपची खेळी आहे थोडे दिवस एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदी ठेवायचं कोर्टाच्या अभ्यासानं पुन्हा त्यांना हटवायचं आणि भाजपकडे मुख्यमंत्री पद घ्यायचं याला तर म्हणतात अनाजी पंत
भारतीय संविधान व भारतीय न्याय व्यवस्था यांचे एक तत्व आहे जे कुणी वेक्ति अथवा संस्था न्यायची याचिका पिटीशन दाखिल करते त्या व्यक्ति संस्थान न्याय देन है प्रथम कर्तव्य आहे न्याय हा ठाकरे गाटा च्याच बजूने लगेल
जर शिंदे चे मुख्यमंत्री पद जाऊ शकते तर बाकीचे 50कसे पात्र राहतील शिंदेनी चूक केली तीच चुक बाकीच्यांनी पण केली मग बाकीचे आमदार निर्दोष कसे ?आणि हे सरकार bjp kase चालवू शकेल ?BJP कडे बहुमत कसे?
सर, जर भारतातील लोकशाही ही जगातली सर्वांत मजबुत लोकशाही आहे, तर ह्या सर्व शक्यतांनंतर ही ती चिरकाल जिवंत राहू शकते का? .............आज मिडिया आणि बुद्धी इतकी पुढे गेलीये की जनता या दोघांनाच सत्य मानतात.यांच्यांही पुढे काही शक्ती (शक्यता) असू शकते का? ............. सविस्तर विश्लेषण असेल तर पुढचा भाग नक्की बनवा. ..............जय मधळी ओळ........
After listening to Mr. Siddharth Shinde's analysis, I understood the definition of the term "high-quality maturity". Other experts have expressed in these cases that they seem to be motivated by specific influences. Kulkarni sir and Shinde sir salute you. And Shinde sir has prepared 5 points very heartily, it is a show of extraordinary ability.
शिंदे साहेब फार सुंदर विश्लेषण सांगितले 2,3,4, मुख्यमंत्री राजीनामा देवा लागणार ही 💯 आहे एक गदार कमी होणार फडणवीस ना आता गुदगुल्या झाल्या आतील ती बी जीपले मनात होते आम्ही आमच्या छातीवर दगड ठेऊन एकनाथ रावाला मुख्यमंत्री केले एकदाच संपवलं एकनाथ ला हा गेम्स होता हे फक्त महानगर पालिका पुरतेच होते शिवसेना संपवण्याची वाट पाहत होतो तेच सपनार ही नियतीचा खेळ आहे
खरी परीक्षा आहे, न्यायाधिशांची, शिंदे सरकार चे भविष्या बरोबरच, सेडुल 10 चे व भविष्याचा विधिमंडळाचे व आमदारांचेही भविष्यातील वर्तनाचे भवितव्य😊सुद्धा, न्यायाधीशांच्या संविधानात्म निर्णयावर अवलंबून आहे.
श्री सिद्धार्थ शिंदे यांनी खूप सोप्या भाषेत विश्लेषण केले आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांना समजले आहे ज्या 5शक्यता सांगितल्या गेल्या त्यावरून पूर्ण माहिती कळाली धन्यवाद राहुलजी खूप छान कार्यक्रम आहे
या जाहिराती पासुन प्रश्न पडतो ,आठ महिन्यांत एव्हढे गतिमान प्रकल्प राबविण्यात आले,सत्तर वर्षांच्या कालावधीत जे घडले ,ते निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान,हे कोणत्याही सद्वविवेक बुद्धीच्या नागरिकांना पटणारे नाही, आपलीच पाठ थोपटून घेणे , सरकारी पैशाची अशी उधळण करणे ,याचा अर्थ राज्य दिवाळखोरीत काढणे, कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा
राहुलजी तुम्ही जाणून बुजून राज्यपाल ची बाजू घेऊ नका. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असताना ते शिंदे यांना महत्त्व राज्यपाल देऊच कस शकत होते. उद्या कोणीही उठून आमदार म्हणेल मीच पक्ष...
सर मला एक प्रश्न आहे ज्यावेळेस स्पीकर नव्हता वारंवार स्पीकर ची मागणी महाविकास आघाडी करत होती त्यावेळेस राज्यपालांनी स्पीकर ची नेमणूक केली नाही बीजेपी कडे बहुमत आले त्यावेळेस राज्यपालांनी स्पीकरची नेमणूक करण्यास ताबडतोब परवानगी दिली राज्यपालांचे हे कृत्य संविधानाला धरून आहे का जर हे कृत्य संविधानाला धरून नसेल तर त्यांना दोषी म्हणून कोर्ट त्यांच्यावर कारवाई करू शकेल का
सरन्यायाधीश महोदयांनी लोकशाही वाचवावी.राजकीय बंडाळी मोडून काढणे आवश्यक. सत्ताकारणात गुंड प्रवृत्ती वाढू देऊ नये हीच अपेक्षा. जय लोकशाही जय भारतीय संविधान.
राहुल सर निकाल काही येऊ पण सिद्धार्थ शिंदे वकील यांनी खुप महत्वाचे मुदे मांडले
खूपच सोप्या भाषेत..स्पष्ट उलगडा केला सर..
निकाल येण्याअगोदरच.....
निकाल काय येऊ शकतो....याची सुंदर ( सोप्या ) शब्दात मांडणी करून दिली आपण
यासाठी कुलकर्णी सरांसह...
शिंदे सर ..आपले खूप खूप आभार. धन्यवाद .
हा वकील नाही हा माॅडेल रुम चा घटना तज्ञ आहे
100%बरोबर
लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मुळ शिवसेनेला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे
राहुल, पप्पू cha भाऊ आहे।
MLA pn aashya aahe lokshyahi jivnt thevaychi asel tr uddv sahebana nyay milala pahije he 11takka sty aahe
कुलकर्णी साहेब खूप हुशार वकील साहेब यांना तुम्ही मधली ओळ मध्ये आणले,खूप निपक्ष असे विश्लेन त्यांनी केले,निकम साहेबांचे विश्लेषण ऐकताना पण निपक्ष वाटत नाही
Aapn fakt ayeku shkto bolu shkt nhi cmet tyanchya prynt pohochli tri dkkhl kon gheto
निकामाची जबान आता बदलेली आहे
Absolutely right sir
एकदम निपक्ष विश्लेशन.
निकम ला पण खोके भेटलेत
एकदम सामान्य माणसाला सुद्धा समजेल अशा सोप्या सरळ भाषेत explain केले त्याबद्दल दोघांचेही आभार Thank you so much both of you❤
त
🙏
चांगली माहिती देण्यात आली
B
@@sahdevmane7969 ihu
शिंदे गटाचे 16 आमदार स्पिकरवर भरोसा नाही म्हणून कोर्टात धाव घेतली होती.मग आता कोर्ट यांचा निकाल का देऊ शकत नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. स्वतः हुन कोर्टात गेले असल्याने कोर्टाला आता निर्णय घेतला तर काही हरकत नाही असे वाटते.
मस्त रे भावा
न्यायालयाने कोणताही निर्णय देवो उध्दव ठाकरे साहेबांवर अन्याय झाला हेच सर्वसामान्य जनतेची मत आहे.
निवडणूक बीजपी आणि शिवसेना यांनी एकत्र लढवली आणि नंतर उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले त्याची शिक्षा शिवसेनेला मिळाली आहे निकालाला 1 वर्ष लागेल
राहुल सर आजच तुमचे विश्लेषण लय भारी होतं,
अशीच माहिती आम्हाला पोचवत जा त्यामुळे आमचं नॉलेज वाढतं आहे,
राहुल सर धन्यवाद
😊
मराठी मिडिया पुर्णपणे मविआ ची ईको सिस्टीम दासी झाली आहे
@@parmeshwargawai9272
के
🚩🚩देवाला न्याय द्यावा लागेल, नाहीतर मतदान करणे म्हणजे गुन्हा केल्यासारखे वाटेल
तू कोणत्या पक्षाला मतदान करतोस रे.. कारण मतदानाचा हक्क महाराष्ट्र राज्यातील जनतेचा केव्हाच काढला. जेव्हा घर कोंबडा वाकड्याच्या नादी लागून लोकांना फसवून कंटेनर ने पैसा गोळा करत राहीला
@@sachinjadhav6959 bhau brobr ahe 😂
@@sachinjadhav6959 भाऊ बरोबर आहे हे ठाकरेंनी शिवसेना पवारांच्या दावणीला बांधली
बरोबर आहे धन्यवाद सर
हो २०१९ ला असच वाटल होत जेव्हा उद्धव म्हणत होता आमचं आधीच ठरलं होत
निःपक्ष आणि अतिशय सुंदर अस विश्लेषण....
घंटा निष्पक्ष
लोकांचा लोकशाही वरील विश्वास उडायला नको अशा प्रकारे मा. सर्वोच्च कोर्टाचा निर्णय अपेक्षित आहे.कारण लोकशाही जिवंत असण्याची गरज आहे.
👍
Lokshahi var vishwas rahilach nahi
Khas karun nay palikever nay palika nay nahi det barober evdi lambi prakriya nY milnyasayhi
Nirnay bahumatachya joravarach lagnar aani shindye yanchya kade bahumat aahye ......
वा खुप खुप छान विश्लेषण,मधली ओळ,व कुलकर्णी सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद, शिंदे सरांचं खुप खुप अभिनंदन,
श्री सिद्धार्थ शिंदे यांनी नि:पक्ष पाती भूमिका घेऊन उत्तम विश्लेषण केले. त्यांना धन्यवाद 🙏
हा वकील नाही हा माॅडेल रुम चा घटना तज्ञ आहे
Shinde Sahebanchya virodhatil patrakar aahet. te asach bhakit karnar. HMV media Shindenchya virodhatach lekh lihnaar aani garal oknaar
👍
एक मतदार त्याही पेक्षा एक सुशिक्षित नागरिक म्हणून मला वाटत की निवडणूक व्हायला हवी....
आणी त्याला येणारा करोडोचा खर्च सुद्धा तुम्हीच करणार का 🤔
त्यामूळे होणारी 75000 हजार भरती प्रक्रिया अजून जास्त लांबणीवर पडणार .....
एक सुशिक्षित मतदार म्हणून जेव्हा भाजप शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवून शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर सरकार स्थापन केले तेव्हा काय वाटले.
@@sunilharidas3224 tyacha kahi samband nahi jo watel tya barobar jau shakto
Bjp sudha desh drohi PDP barobar geli hoti na satte chi malai khayla
@@majidshaikh8284 tu nko bolu re tuza problem veglay
एकनाथ शिंदे ला राजीनामा द्यावा लागेल 🔥🔥🔥 What a Great Line🔥🔥🔥 Power Of सुप्रीम कोर्ट.
अरुण गुजराथी यांनी 6 काँग्रेस आमदार राज्यपाल कडे सरकार विरुद्ध नाराजी व्यक्त केल्याने अपात्र केलं होतं अन कोर्ट ने ते मान्य केलं होतं, मग आता तस का होऊ शकत नाही
Right
UBT s advocate can not keep Arun Gujarati s case in the court.
Vi point
त्या ठिकाणी पक्षांतर बंदी कायदा लागू होतो या ठिकाणी तो लागू होत नाही... त्यावेळी १/३ पेक्षा कमी सदस्य होते आत्ता २/३ पेक्षा जास्त आहेत...
@SaifuddinPirjade only 16 MLA are for disqualification decision.and 34 MLA are not in one group decided to merge in one political parties. All 38 MLA are disqualified accordingly law.
घटना सर्वोच्च आहे.... आणि सुप्रीम कोर्ट त्याचा रक्षक.... त्यामुळे लोकशाही वाचलीच पाहिजे... आमदारांनी घटनेची पायमल्ली केली आहे...
या वकील साहेबांना सतत आणतजा छान विस्लेसन
वकिल आणले म्हणजे निकाल लागत नाही😀😀😀😀😀😀😀😀सिब्बल वारंवार आपटलाय😀😀😀
सिध्दार्थ शिंदे साहेब, धन्यवाद फार समजेल भाषेत आपण सांगितल.
हे आमदार डीस्कॉलीफाय होणार च जर नाही झाले तर जनतेचा विश्वास राहणार नाही
केलंच पाहिजे
Nahi honar shinde government rahnar
Jantela vichartey kon bhawa.. 5 year nanter kon bgt pan nahi...he amdar nagarsevk khasdar he chain ch modli pahije .lokshahi chya nava khali fkt nete , media mast amir zale
फडणीस यांनी शिंदे यांना फसवीले आहे
झाले तरी सरकार पडणार नाही
परत निवडणुका घेणे हाच सर्वोत्तम मार्ग
न्यायालयाने त्याच वेळी फ्लोर टेस्ट का थांबवली नाही. उद्धव ठाकरे गट न्यायालयामध्ये गेला होता
जैसे ते परिस्थीती ठेवण्याचे आदेश देवून ही
राज्यपालाला हाताशी धरुन सरकार स्थापन करणे हेच चूकीचे ठरले आहे. जैसे थे परिस्थीती ठेवण्याच्या आदेशाचं उल्लंघन झालं आहे.
श्री सिद्धार्थ शिंदे should be Minister in State .. he looks so confident !
मराठी मिडिया पुर्णपणे मविआ ची ईको सिस्टीम दासी झाली आहे
सरकार बरखास्त करण्यात आले पाहिजे राज्यपाल कोशारी यांनी घटनेची पायमल्ली केली आहे
Right sir
💯
😂😂😂😂
Ho, khup ghai ghait chukicha decision ghetle ahe
जनंते ला कळत हे सरकार बेकायदेशीर आहे पण कोर्ट का मानत नाही
जनतेला 2019 मध्ये आलेलं तिघाडी सरकार बेकायदेशीर वाटतं होत.
Agdi barober bollat
याचा अर्थ असा आहे की बीजेपी ने शिंदे यांना वापरले आणि आता बीजेपी चा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला। शिंदे ला पण गद्दारी ची शिक्षा मिळणार। आता तरी बाकीच्या आमदारांनी बीजेपी वर विश्वास ठेवू नये। नाही तर इकडचे पण नाही आणि तिकडचे पण नाही राहणार। आणि मतदारही माफ करणार नाही। जय हिंद जय महाराष्ट्र
याला म्हणतात, निर्भिड आणि निष्पक्ष विश्लेषण. हा व्हिडिओ भाऊ तोरसेकर, प्रभाकर सूर्यवंशी आणि वकील उज्वल निकम साहेब यांनी पुन्हा पुन्हा पहावा.
कारण यांच्यात फक्त एका बाजूचं तुणतुणं नाही.
""जय शिवराय जय महाराष्ट्र"""
अडचणीत नाही तर लोकशाही ला बुडवणार न.. परत निवडून नाही आले पाहिजेत 🙏.. महाराष्ट्र ची एक संस्कृती आहे 😊
Konti sanskurti nivdun alyavr ,,dusrya paksha sobat sarkar banavane ka
खूप छान विश्लेषण केले आहे सर🙏🙏🙏
राज्यपाल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या घटनाबाह्य चुकीच्या निर्णयामुळे उध्दव ठाकरेंना नैतिक दृष्ट्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि घटनाबाह्य शिंदे सरकार आले सबब न्यायालयाने अशा स्थितीत फक्त भारतीय घटना भारतीय लोकशाहीचाच विचार निर्णय देताना करावा.
😂😂😂😂
Agdi barober bollat
करेक्ट
पण मुळात मुद्दा 10 परिशिष्टाचा आहे तो अनुत्तरितच आहे कारण त्यानही पक्षावर दावा केला आहे ते महत्वाचा आहे कारण मग लोकशाहीमध्ये पक्षाचे आणि पक्ष प्रमुखांचे स्थान काय? त्यांना काही किंमत काय हे स्पष्ट कोण करेल
राष्ट्रपती राजवट हा एकच निर्णय आता येण्यची शक्यता आहे ..
आणि sc हे घटनाभाय आहे सरकार बरखास्त करून पुन्हा निवणुका होऊ द्या आणि मग समजलं कोण खर आणि कोण खोटे ते. ..
Tula nivdnuk mhnje khau vatto ka are gddya tuzya mhnnya prmane kse chalel
Right
Absolutely
खोके दिले कि चांगला युक्तिवाद केला जातो हे लोकशाहीला घातक आहे सामान्य माणसाला चांगला वकिल कमी पैशात मिळत नाही
अगदी बरोबर.भाई पैशाचा सर्व खेळ आहे.
Khokye dile yachye purave tumchya kade astil tar tase sidha kara ....nustya bolnyavar fakt Murkh lok vishwas thyvtil ...puarve astil tar cortat jaun Tye sidha kara nahi tar tumchya bolnyala kahich Arth urat nahi ....
न्यायदेवता ने साकल्याने विचार केला पाहिजे.जर सखोल निर्णय दिला नाही.तर प्रत्येक पक्ष या प्रमाणे वाघतील.आणि महाराष्ट्र मध्ये अस्थिरता पणा वाढेल.
निर्णय लवकर न येता 7 किंवा 9 जज आशा मोठ्या घटणा पिठा कडे गेला तर पुढचा नंबर राष्ट्रवादीचा आसु शकतो.
Right
खूप हुशार आणि संयमी वकील
जर का शिंदे यांना राजीनामा द्यायला लागला तर घेतलेले सर्व निर्णय बेकायदेशीर ठरतील का
नाही
No ....
Right
Ho
No
विजय सत्याचा होईल 🙏👍
खुप मस्त...आता आपल्या लक्षात आले असेल की मधली ओळ ही सामान्य माणसाना समजण्यासाठी अवघड असते आणि तेच आपलं काम आहे....शिंदे साहेबांनी खुप मुद्देसुद आज मांडणी केली अशीच मांडणी प्रत्येक विषयावर अपेक्षित आहे .
राज्यपालांनी घटनेनूसार राज्य चालवलं नाही. ते पक्षपाती वागत राहीले. एक संवैधानिक सरकार त्यांच्या पक्षपाती धोरणामुळे पाडण्यात आलेलं आहे. मग राज्यपालांना शिक्षा झाली पाहिजे.एवढी मोठी राजकीय चूक केलेली आहे.
अतिशय उत्तम विश्लेषण.
अभ्यासपूर्ण आणी Practical.
खूप छान सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं वकील साहेबांनी...👌👍
एकनाथ शिंदे च्या बाबतीत ही भाजपची खेळी आहे थोडे दिवस एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदी ठेवायचं कोर्टाच्या अभ्यासानं पुन्हा त्यांना हटवायचं आणि भाजपकडे मुख्यमंत्री पद घ्यायचं याला तर म्हणतात अनाजी पंत
एकदम सही
आता पर्यंतचा बेस्ट lawyer वाटले, एकदम स्पस्ट विश्लेषण
परवाचा अर्थसंकल्प पाहता आणि नोकर भरतीची गाजर 🥕 पाहता असं लक्षात येतं आहे की, सरकार लवकरच पडेल!
स्वप्न पाहत रहा.
@@kantilalbafana4682 baherche khup lok aalet Maharashtrat naak khupsayla 😔😠
@@kantilalbafana4682 GUJARATI GANDIYA...KEM SHO TANE BHOK SHE..TUMHI 🥕🥕 DHAKVAT RAHA
BESHARAM JANATA PARTY 🤣🤣
TADIPAR GANG 🍉🍉🥕🥕
@@kantilalbafana4682 ४० पैसे पडले का अकाउंट ला चेक करून घ्या!
@@sunio9077 true
विजय हा सत्याचा विजय
BJP ची ही खेळी आहे, तात्पुरते शिंदे ना CM करायचे व अपात्र ठरवायचे व उरलेल्या संख्येत पुन्हा bjp ची सत्ता स्थापन करायची ...
अनाजी पंत (कावा)
बरोबर
हेच होणार, अगदी बरोबर
छान विश्लेषण. आपल्याला निःपक्ष निर्णयाची अपेक्षा आहे आणि कोर्ट निश्चितच सर्व घटना समजून योग्य निर्णय घेईल .
शिंदे साहेब खूप छान विश्लेषण होत तुमचं अगदी सामान्य माणसाला समजेल अस .धन्यवाद
Disqualified करणे गरजेचं आहे तरच लोकशाही टिकून राहील.... अन्यथा निवडणूक, मतदान घेऊन काय उपयोग....
राहुल सर खूप छान माहिती पोहंचविली, धन्यवाद.. उद्याची वाट बघत आहोत..👍
पद जाणारच नाही.विश्लेषण करायला काय लागतं.अगदी स्पष्ट आहे की,सरकार जे बनलं
बहूमतानं बनलं आणी कँबिनेटमध्ये सर्व साक्षु आहेत.
केसचं काहीही हो पण शिंदेचा कार्यक्रम होणार हे तर निश्चित आहे आता🤣😝😂
Ho re bawa
उद्धव ठाकरे cm नाही झाले तरी चालेल , पण शिंदे साहेबांना एक जण रस्ता दाखवणारच
त्याच दिवसाची वाट पाहत आहे.गद्धारांना शिक्षा झाली पाहिजे.
खरोखरच हे घटनाबाह्य सरकार आहे
मी वकील नाहीये... पण तरीही सांगतोय... सध्या च हे असंविधानिक सरकार पडणार... म्हणजे पडणार 💯✅
जय महाराष्ट्र❤❤❤❤
अप्रतिम विश्लेषण 👌👌
हे पाप फडणवीस च्या माथी असेल
Pap puny mhnje Kay he s pwarana vichara mhnje klel
Maharashtra ki Jay
@@govindajagtap7610 Pawaranni khalle mhanun tumchya fadnghisane pan khalle barobar na....
मा.श्री.सिद्धार्थजी शिंदे यांनी जे विश्लेषण केलं ते
साध्या माणसालाही समजेल असं होतं,आपले धन्यवाद!!!
🚩🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩🚩
🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
🚩🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩🚩
सरळ त्यांनी विधानसभा भरखास्त करा आणि परत निवडून घ्या...
16 आमदार अपात्र ठरले तर बाकीचे इतर पक्षात कसे जाऊ शकतील किंवा इतर पक्षाला पाठिंबा कसे देऊ शकतील?
10 A चे उल्लंघन होणार नाही का ?
छान विश्लेषण , सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल कडे सर्वांचे लक्ष आहे यावरून लोकशाहीची व्याख्या ठरेल .
सुप्रीम कोर्टाने सरळ हे घटनाबाह्य सरकार बरखास्त करून महाराष्ट्र मध्ये ३ महिण्यात निवडणुका लावायचे आदेश द्यावे म्हणजे सत्य परिस्थिती समोर येईल
अशी माहिती सांगितली बद्दल धन्यवाद
भारतीय संविधान व भारतीय न्याय व्यवस्था यांचे एक तत्व आहे जे कुणी वेक्ति अथवा संस्था न्यायची याचिका पिटीशन दाखिल करते त्या व्यक्ति संस्थान न्याय देन है प्रथम कर्तव्य आहे न्याय हा ठाकरे गाटा च्याच बजूने लगेल
Good Analysis
जर शिंदे चे मुख्यमंत्री पद जाऊ शकते तर बाकीचे 50कसे पात्र राहतील शिंदेनी चूक केली तीच चुक बाकीच्यांनी पण केली मग बाकीचे आमदार निर्दोष कसे ?आणि हे सरकार bjp kase चालवू शकेल ?BJP कडे बहुमत कसे?
सर,
जर भारतातील लोकशाही ही जगातली सर्वांत मजबुत लोकशाही आहे, तर ह्या सर्व शक्यतांनंतर ही ती चिरकाल जिवंत राहू शकते का?
.............आज मिडिया आणि बुद्धी इतकी पुढे गेलीये की जनता या दोघांनाच सत्य मानतात.यांच्यांही पुढे काही शक्ती (शक्यता) असू शकते का?
............. सविस्तर विश्लेषण असेल तर पुढचा भाग नक्की बनवा.
..............जय मधळी ओळ........
एकदम छान वकिलसाहेब
After listening to Mr. Siddharth Shinde's analysis, I understood the definition of the term "high-quality maturity". Other experts have expressed in these cases that they seem to be motivated by specific influences. Kulkarni sir and Shinde sir salute you. And Shinde sir has prepared 5 points very heartily, it is a show of extraordinary ability.
शिंदे साहेब फार सुंदर विश्लेषण सांगितले 2,3,4, मुख्यमंत्री राजीनामा देवा लागणार ही 💯 आहे एक गदार कमी होणार फडणवीस ना आता गुदगुल्या झाल्या आतील ती बी जीपले मनात होते आम्ही आमच्या छातीवर दगड ठेऊन एकनाथ रावाला मुख्यमंत्री केले एकदाच संपवलं एकनाथ ला हा गेम्स होता हे फक्त महानगर पालिका पुरतेच होते शिवसेना संपवण्याची वाट पाहत होतो तेच सपनार ही नियतीचा खेळ आहे
खरच
खरी परीक्षा आहे, न्यायाधिशांची, शिंदे सरकार चे भविष्या बरोबरच, सेडुल 10 चे व भविष्याचा विधिमंडळाचे व आमदारांचेही भविष्यातील वर्तनाचे भवितव्य😊सुद्धा, न्यायाधीशांच्या संविधानात्म निर्णयावर अवलंबून आहे.
श्री सिद्धार्थ शिंदे यांनी खूप सोप्या भाषेत विश्लेषण केले आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांना समजले आहे
ज्या 5शक्यता सांगितल्या गेल्या त्यावरून पूर्ण माहिती कळाली
धन्यवाद राहुलजी खूप छान कार्यक्रम आहे
फार छान विश्लेषण
Uddhav Balasaheb Thackeray ❤️
शिन्दे साहेबानि खुपच् छान् विश्लेशन् केले
लोकशाही वाचायला हवी बस
अहो आत्ताच्या स्पीकर नी कसं निर्णय देणार. पहिल्या स्पिकरणी नोटीस दिली आहे.
सुप्रीम कोर्टाचां.निकाल शिंदे विरुद्ध लागला की सद्याच्या जाहिरतिला ज्यास्त महत्व येईल.ते म्हणजे.( निर्णय वेगवान.महाराष्ट्र गतिमान.) जय महाराष्ट्र.
Right
या जाहिराती पासुन प्रश्न पडतो ,आठ महिन्यांत एव्हढे गतिमान प्रकल्प राबविण्यात आले,सत्तर वर्षांच्या कालावधीत जे घडले ,ते निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान,हे कोणत्याही सद्वविवेक बुद्धीच्या नागरिकांना पटणारे नाही,
आपलीच पाठ थोपटून घेणे , सरकारी पैशाची अशी उधळण करणे ,याचा अर्थ राज्य दिवाळखोरीत काढणे,
कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा
@@abhishekrane3877 शिंदे साहेब, सर्व सामान्य लोकांना समजेल असे विवेचन केले आहे.धन्नवाद
@@kaitanmain6534 50 KHOKE EKADAM OK..VIKAU SALE 🤣🤣
DADI LA NIT BOLATA TARI YETE KA ? GADDHAR GANG
😀😃😃😃
"CM " मीच होणार याचसाठी केला होता अट्टाहास,कळला गेम.😊😊
Koshyari is the best example of worst Governor
सर्व शिंदे बावळट नसतात....काही तुमच्या सारखे हुशार आणि नम्र असतात
भारी वकील आहेत हे
Awesome and clear explanation ... Sidharth sir👏👏
खुप छान कायद्याचे विश्लेषण सर 🙏.....
एकामागोमाग एक घडलेल्या घटनांना किती वेगवेगळे कंगोरे असू शकतात, व कायदा कशा पद्धतीने निष्कर्ष काढले याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे वरील संवाद. खूप छान
शिंदे यांचा कार्यक्रम लावला
Good analysis without being biased
good analysis
Good analysis sir
@UC-TuTGZ-luG7SPKOxvc90kA bbye
Very good analysis.
Nice sir
राहुलजी तुम्ही जाणून बुजून राज्यपाल ची बाजू घेऊ नका. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असताना ते शिंदे यांना महत्त्व राज्यपाल देऊच कस शकत होते. उद्या कोणीही उठून आमदार म्हणेल मीच पक्ष...
सुंदर माहिती दिली सर जय महाराष्ट्र जय संविधान
झोप नाही लागणार यावर राहुल हसू आलं.
आतापर्यंत ऐकलेले सर्वात योग्य व पटण्यासारखे विश्लेषण.
खुप सुंदर विश्लेषण
अत्यन्त सुंदर समीक्षण !
सुंदर माहिती दिली जय संविधान
सर मला एक प्रश्न आहे ज्यावेळेस स्पीकर नव्हता वारंवार स्पीकर ची मागणी महाविकास आघाडी करत होती त्यावेळेस राज्यपालांनी स्पीकर ची नेमणूक केली नाही बीजेपी कडे बहुमत आले त्यावेळेस राज्यपालांनी स्पीकरची नेमणूक करण्यास ताबडतोब परवानगी दिली राज्यपालांचे हे कृत्य संविधानाला धरून आहे का जर हे कृत्य संविधानाला धरून नसेल तर त्यांना दोषी म्हणून कोर्ट त्यांच्यावर कारवाई करू शकेल का
Mr. Shinde sir nice explanation we will like to listen you many times ,you explanation very well 👍
Only uddhav saheb thakare
लोकशाही टिकवायची असेल तर न्याय मिळाला च पाहिजे
Siddarth sir ..outstanding explanation ..🙏
बराेबर माहीती
100%❤मा.उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच येणार
सुंदर माहिती सांगितली सर
सरन्यायाधीश महोदयांनी लोकशाही वाचवावी.राजकीय बंडाळी मोडून काढणे आवश्यक. सत्ताकारणात गुंड प्रवृत्ती वाढू देऊ नये हीच अपेक्षा.
जय लोकशाही जय भारतीय संविधान.