Chhatrapati Shahu Maharaj : वेदोक्त - पुराणोक्त प्रकरण काय आहे? | सोपी गोष्ट 827 | BBC News Marathi
HTML-код
- Опубликовано: 6 окт 2024
- #BBCMarathi #history
वेदोक्त आणि पुराणोक्त हे शब्द पुन्हा चर्चेत आले आहेत. अनेकांना लोकांना कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज आणि त्यांच्या बाबतीत घडलेले वेदोक्त प्रकरण याचा संदर्भ ऐकून माहिती असेल. सव्वाशे वर्षांपूर्वी वेदोक्ताच्या मुद्द्यावरून दीर्घकाळ चर्चा, मंथन, टीका, आरोप-प्रत्यारोप यांमुळे महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालं होतं. पण हे प्रकरण नेमकं काय होतं?
संशोधन - टीम बीबीसी | निवेदन - जान्हवी मुळे | एडिटिंग - अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Revolutionary king Chhatrapati Shahu Maharaj 🔥💪🏻🙏🙏
छत्रपती घराणं असून सुद्धा त्याना या प्रकारची वागणूक मिळाली आणि मिळते आहे तर मग सामान्य जनतेला कसा न्याय मिळेल..?
Chhtrapati family ahe Chhtrapati nahiy
Chatrapati Rajshree Shahu Maharaj Ki jay💙
This video needs to be viral 👍
कर्मकांडांचा जाहिर निषेध, भारतीय संविधान व भारतीय राज्यघटनेचा विजय असो, फुले आंबेडकर शाहू यांचा विजय असो 🙏
खरे तर निरार्थक वेद आणि पुराणे,आणि कर्मकांड यांचे महत्व कमी केले तरच समाज पुढे जाईल.
आता संगणक युग आहे,बुरसटलेल्या विचारांना फाटा देऊन विज्ञानाची कास व आस धरणे योग्य ठरेल.
Tumhi atta chandra war pahije hote😅
ब्राह्मण समाजाने मंदिरे आणि मराठा समाजाने जमिनी थोड्याबहुत प्रमाणत बहुजन लोकांच्या कडे परत करणे हीच समतेची पहिली पायरी
@@Homelander20 तुमचे विचार पटत नाहीत.
अहो मंदिरे पाहिजेत कशाला?उपासना करायची ना,मग चांगल्या शिक्षणाची ,गरीबांना मिळेल अशी व्यवस्था करा.
पूजा,पाठ,कर्मकांड बंद करा.
देव काही देत नाही,
देव काही घेत नाही,
हात पसरून ,कधीच कुणाकडे
काहीच कधी मागत नाही.
आम्हीच आमचे शत्रू असतो,
आम्हीच आमचे मित्र असतो ,
आपल्या आत. डोका वायला ,
सदान कदा घाबरत असतो,
"शुद्ध कर्म ,हाच धर्म"
सुखी जीवनाचे , जाणा मर्म"
ज्ञानोबा ,तुकोबा सांगून गेले,
अजुन आम्हाला उमगत नाही.
खरच सांगतो ,मित्रानो ,
देव काही देत नाही,
देव काही घेत नाही.
True well said
Nice information
पैसे ,सोने,नाणे घेताना बर हे मागे पुढे पाहत नाही बामन हाकलून द्या देवळातून
आम्ही पाहतो सगळं लय माजलेत
हे शेंडी वाले भिक्षेकरी आज आपल्याला इतका त्रास देत आहेत तर
समाज सुधारकांना किती त्रास दिला असेल .
Bar mughal deshbhakt hote
ब्राह्मण समाजाने मंदिरे आणि मराठा समाजाने जमिनी थोड्याबहुत प्रमाणत बहुजन लोकांच्या कडे परत करणे हीच समतेची पहिली पायरी
@@Homelander20 अणि मंदिरात ब्राह्मणेतर पुजारी हवेत
@@RS-wp5di पुजारी कशाला, बुद्ध विहार मध्ये फॅक्ट मनःशांती साठी जाणे
मंदिरात ब्राह्मणेतर आणि महिला पुजारी हवेतच .
माणसाला कॅन्सर झाला की तेवढा ग्रसित भाग काढून डॉक्टर रुग्णाला जीवदान देतात त्याच प्रमाणे ज्यांना आर्य अनार्य म्हणून दुसऱ्या जातीला कमी पणा दाखवायचाय त्या किडीला बाहेर काढलं पाहिजे.या लोकांचा पैसा चालते पण माणूस नाही. 🙏😔😔
👍👍
युवराज संभाजी राजकरणात उडी मारताय मग असेल खेळ लबाडी करणारच. मराठा मते गायब करून BJP ला मदत करणे एवढं एकच ध्येय
BBC nehami pramane aag lavaneche kam chan karte. Tilak mhatle tase Vedoktacha adhikar fakt Chatrapati gharanyala aahe. tyamule tilka madhil savarkar baher lavarach kadhu. BBC you are very right. aata donach varn aahet . Samajat fut padnare aani Manuskila kalima fasnare vartan aani sanskrtuti asnare -Baman aani Etar sarv mhanje - Shrudra. This is why India need Buddhism as religion to be a prosperous and happy Country. _Ek Deshmukh Maratha
मंत्रोच्चार चा आग्रह कशासाठी...??
आपण आपलीच आरती म्हणायची ना..
कशाला कर्मठ ब्राह्मण शोधायचा ...
ब्राह्मणांचा धंदा आहे.. अंधश्रद्धा पसरवणे..
Jai manuwad
🚩🚩होय मी मराठा 🚩 🚩
ब्राह्मणांचा द्वेष दोन प्रकारे करता येतो. पहिली लोकप्रिय आणि वापरण्यास सोपी पद्धत म्हणजे शांफुआ,बामसेफी व ब्रिगेडी लिखाण वाचून त्याचे वारंवार मानसिक रवंथ करून ,सभोवतालची वास्तविक स्थिती न बघता,समजून घेता एखादी व्यक्ती केवळ ब्राह्मण आहे हे समजले की त्याचा सतत काया, वाचा,मने द्वेष करत राहावयाचे.असे सतत केल्याने केवळ द्वेष च मनात भरून राहतो.स्वतःच्या हिताच्या,उन्नतीच्या आणि कुटुंबाच्या कल्याणाच्या अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष होत राहते,कुटुंबाची आबाळ होते पण ब्राह्मण द्वेष पसरवण्याच्या आसुरी आनंदापुढे या गोष्टी तुच्छ वाटू लागतात.अगदी असेच काहीसे हल्ली भारतीय राजकारणातील एका फार मोठ्या नेत्याचा द्वेष करणाऱ्यांचे ही होताना दिसते.जर या द्वेष्ट्यांनी काही दिवस द्वेष करणे थांबवून स्वतःच्या व कुटुंबाच्या गेल्या काही काळात बदललेल्या परिस्थितीचे अवलोकन केले तर अशी शक्यता जास्त आहे की जी कुटुंबे एकेकाळी सामाजिक,आर्थिक इत्यादी बाबतीत त्यांच्या बरोबरीची होती ती आता त्यांच्या बरीच पुढे गेली आहेत असे लक्षात येईल.हे काही ब्राह्मणांच्या शापामुळे घडते वगैरे अजिबात नाही. त्यांचे व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाचे जे काही होते ते सर्वस्वी त्यांच्यातील नकारात्मक द्वेषभावने मुळेच होते,परंतु ते त्यांना कळत नाही,इतकेच.त्यावर प्रमुख उपाय एकच. द्वेष,मग तो एखाद्या जातीचा असो की व्यक्तीचा,हा अखेर द्वेष करणाऱ्याचे च नुकसान करतो,हे समजून घेऊन द्वेष करणे सोडणे.
द्वेषाचे मूळ कारण हे असते की द्वेष करणाऱ्या व्यक्तीस ती जिचा द्वेष करते त्या व्यक्तीत असे काही आढळते की जे आपल्याकडे नाही हे द्वेष्ट्याला स्पष्टपणे जाणवत असते.आपल्यात काय नाही जे आपण ज्याचा द्वेष करतो त्याच्यात आहे,हे कळणे स्वतःच्या उन्नतीस फार आवश्यक असते.हे लक्षात येणे हीच त्या सकारात्मक द्वेषाची सुरुवात असते.एकदा का हे कळले की त्यानुसार आपल्यातील दोष कमी करून दुसऱ्या व्यक्तीतील गुण स्वतःत वाढविण्यास प्रयत्नपूर्वक सुरुवात करावी.अशा प्रकारे आपले एक किंवा अनेक गुण वाढवावे आणि जाणीवपूर्वक आपले दोष कमी करावे.हा मार्ग काहीसा कष्टाचा आणि वेळखाऊ आहे,पण जे हा अवलंबितात त्यांच्यातील दोष आणि मुख्य म्हणजे त्या दोषांपायी न कळत अंगी शिरलेला आत्मविश्वासाचा अभाव नाहीसा होतो. यांत ही जिचा आपण पूर्वी सकारात्मक रीतीने का होईना द्वेष करत होतो ती व्यक्ती किंवा तिची जात अजिबातच महत्त्वाची नसते.महत्त्वाचे काय असते तर आपल्या मनोवृत्तीतील बदल.
आत्मनो आत्मनः मित्र, आत्मनो आत्मन: रिपु: म्हणजे तूच तुझा मित्र आहेस,तूच तुझा शत्रू किंवा तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार असे जे म्हटले जाते ते याच अर्थाने.🙏
- भालचंद्र श्री पंडित.
खरा इतिहास जाणून घेतलाच पाहिजे
Kdi band honar jatiwad????
जेव्हा देशाला बामणां पासून स्वतंत्र मिळेल तेव्हा.
मराठा व बहूजण समाजाला पण पूजेचा मान मिळावा
किती दिवस हे बामण देवाच्या नावावर जनतेला लुटणार 🤬
Tumhi kiti diwas fukat genar
@@शिवबाआमचामल्हारी काय फुकट घेतोय आम्ही
तुमच्या सारखे दक्षिणेच्या नावाखाली भिक तर नाही ना मागून खात
@@RS-wp5dikadak reply
@@RS-wp5di 🤣 dakshina magun nahi jevti deta tevdhi geto
Pan tumhi fukat geun manu manu kaetat
@@शिवबाआमचामल्हारी देवाचा प्रसाद पण चोरून घेऊन जाता तुम्ही 🤣
Bol bhidu channel vrti pn same video 2 divas adhi alela
दक्षिण भारतात क्षत्रिय, वैश्य हे वर्ण नाहीत. फक्त तीन वर्ण आहेत. म्हणून तेथे अनेक जातींचे राजे, सरदार, जमीनदार, व्यापारी होते. त्यांना जर वेदोक्त मंत्राची गरज पडली नाही तर आपल्याला कशाला पाहिजे.
ब्राम्हण आणि ब्राम्हणेत्तर खरंच ह्या कलियुगात राहिलं आहे का? मग वेदोक्त आणि पुराणोक्त कशासाठी.
उघडा डोळे बघा निट म्हणजे कळेल.😊
@@tularammeshram2170 डोळे उघडेच आहेत ईश्वर कृपेनें आणि बघितलंही नीट.. 😄
आपण सर्व मराठा महार मांग, सर्व शूद्र आहोत आपण. कशाला पाहिजे वेद. बुद्धधर्म आणि इस्लाम हाच समतेचा खरा मार्ग
🤔 RAJARSI SHAHU MAHARAJ SAMZUN GHYA....! 🙏MAG KALEL VED PURAN...!
Ye communist bhosdicha
Bar buddhist 969😂😂
Tikadch aaighal. Mg
@@prashantkurane9658 ब्राह्मण समाजाने मंदिरे आणि मराठा समाजाने जमिनी थोड्याबहुत प्रमाणत बहुजन लोकांच्या कडे परत करणे हीच समतेची पहिली पायरी
आता तरी जागे व्हा रे बहुजनांनो
आता पण भट शाही चालू आहे
Jai hindurashtra
पण अनिस वाल्यांना त्या बाबा सारखे तरंगता येत नाही
एक व्यक्ति जलते हुए जंगल के बीच में एक ऊंचे वृक्ष पर बैठा है. वो सभी जीवित प्राणियों को मरते हुए देखता है. लेकिन ये नहीं समझता कि जल्द ही उसका भी यही हाल होने वाला है. ऐसा व्यक्ति मूर्ख है।
KUNBI HOTE MAHARAJ
Vedokt kay Kiva puranokt kay sagali bramhanani ladaleli chu...giri ahe.
Aso Chhtrapati ni dhrma nahi sodla nahi tar kahi
याविषयी चा सविस्तर लेख तूच वाच जाऊन.
ही काय बातमी आहे????
फुकट फाटक भांडण लावण्याचे काम.
महागाई, भ्रष्टाचार, अनाचार, बेकारी, यांची झळ सगळ्यांना सोसावी लागते आहे शेतकरी बेजार झाले आहे .त्याबददल बोल की ×××.
Mahiti nasel tar tyat hagu naka ugach nusti sagli kadhe ghan karaichi savay ahe BBC la Bc
बहूजनांनो जागे व्हा राष्ट्रवादीची साथ सोडून .....आता स्वराज्य संघटनेच्या मागे जा
Only bjp
Hindurashtra
ब्राह्मण समाजाने मंदिरे आणि मराठा समाजाने जमिनी थोड्याबहुत प्रमाणत बहुजन लोकांच्या कडे परत करणे हीच समतेची पहिली पायरी
@@Homelander20स्वप्न बघ.
@@indukumarnirbadkar2899 स्वप्न काय बघा, बहुजनांचा अधिकार आहे तो
@@Homelander20 बहुजन ग्रामीण भाग सोडून गेले.
There's no need of idiotic Revolutionary intellectual mockery. 125 years ago Swami Vivekananda has explained everything about true Vedic religion. The Sanatan Dharm. No one wants to read it.
Good Comment, No one likes to put that much effort so they consume whatever easily available with shiny cover(thumbnail) and they believe without verifying.