कोणते सरकार अव्वल? फडणवीस की ठाकरे? ADR रिपोर्ट काय सांगतो?-TV9
HTML-код
- Опубликовано: 10 сен 2024
- LIVE TV playlist : • Playlist
कोणते सरकार अव्वल? फडणवीस की ठाकरे? ADR रिपोर्ट काय सांगतो?
TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 marathi live या आमच्या RUclips चॅनलला.
खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
TV9 Marathi live || TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live tv9 Marathi || tv9 news live || TV9 Marathi News Live || tv9 marathi news live || tv9 maharashtra || tv9 marathi streaming || tv9 maharashtra live || tv9 marathi news live
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on tv9marathi.com/
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi
► Circle us on G+: plus.google.co...
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi APP: play.google.co...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
कुठन पैसा येतो हा माहित आहे का।।तर हा पैसा येतो तुमच्या आमच्या गरीबच्या घरातून।। आपला पैसा घेऊन ते श्रीमत झाले आणि आपन आहे तसेच कष्टकरी कर्ज बाजारी
एकाही पैसेवाल्या नेत्याला जनतेने निवडून देऊ नये
तसेच एखादया घराण्यातील लोकांना पुन्हा पुन्हा निवडून देऊ नये
मंत्रालयातील अधिकारी देखील कायम स्वरूपी तिथेच नसावेत त्यांना फिल्डवर समकक्ष पदावर पाठवावे
एखादया मंत्र्याकडे पी ए राहिल्यास पुन्हा त्या व्यक्तीस मंत्रालयात प्रवेश नसावा
Are te nete ahet te shrimant asnarch
अरे, यांच्या पेक्षा इंग्रज परवडले....
Barobar
तरी पण यांना पेन्शन पाहिजे ,सरकारी नोकर वा र्यावार.
अशा अनलिमिटेड संपत्ती जमा करण्यामुळे देशांतील गरिब गरिबच राहणार आहे
हा झाली अधिकृत संपत्ती अनाधिकृत संपत्ती या पेक्षा कीत्येक पटीने जास्त आसन्याची शक्यता आहे.
यवडया सम्पत्ती ची जगन्यासाठी काही गरज नाही, मग यवढा लोभ का असावा...!
यवढी सम्पत्ती यकत्र केल्यास राज्य पुर्नपने कर्जमुक्त होईल.
Thakre sarkar best.
या सगळ्या गोष्टींना सामान्य जनता कारणीभूत आहे यांची घराणेशाही वाढवायला लोकच कारणीभूत आहेत लोकांना त्यांच्यातल कुणी पुढे गेलं की पाहवत नाही मग हे लोक लोकांच्या बोकांडी बसते.500/1000 घेऊन लोकांना स्वतहाला विकायची सवय आहे.
समान नागरी कायदा लवकर आणून , मालमत्ता पब्लिक मध्ये जमा करा.
या सगळ्यांचे पैसे एकत्र केले तर सरसकट कर्ज माफ होईल
Bilkul barobar vishalbhau.
हैचोटेनिवडुन आलेत फक्त आपली रोटीशेकायला
बरोबर
एक रूपयासुध्दा हे जनतेच्या भल्यासाठी खर्च करणार नाहीत
50 hajarch lon Fitat nahi mazhya kadun
Ani 50 ,60 koti che malak
अजून एक गरीब नेते आहेत जे बिचारे वांगे पिकवून आणि ते विकून आपले घर चालवतात...आपल्या राज्यासाठी किती हा त्याग
Ha ha ha, barobar aahe.
. Pookknn
@@ramnimbalkar9080 हो ना गरीब लोक रस्त्यावर बसून पोट भरण्यासाठी काही ही विकतात... पण लॉक डाऊन मधे गरीब लोकांचे हाल होतात
एक आमदार 5 वर्षात 200 कोटी कमवतात आणि हे काय सांगतील सांगण्याच्या पलीकडे 90%रक्कम दाखविली जात नाही
Hmmm barobar!!👏
अहो मग तुम्ही पण एकदा फाॅम भराणा,
जो पर्यंत खुलेआम भ्रष्टाचार थांबत नाही तो पर्यंत कोणीही श्रेष्ठ नाहीत सर्वच निक्रूष्ठ.
चागली गोष्ट आहे .अता कहि' ..पैशाची गरज पङनार नाही याना.करू दया जनतेची सेवा बाकि परमेश्वर पाहतो आहे .... किती जगता कोरोना चा वायरस पासुन🙏🙏🙏🙏
यांना समाज सेवेतुन एवढी श्रिमंति आलि आपन कष्ट करून गरीब होत चाललो🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
या सगळ्यांची पेन्शन बंद करून टाका...
जनतेनी आवाज एकसाथ उठवला तर सगळं शक्य असत हो पण जनताच नालायक आहे जनतेला यांच्याकडून काही मिळत नाही तरी आमचा हा पक्ष आमचा तो पक्ष मग त्यांची बाजू घेणार भांडणार अरे काय मिळतं तुम्हाला
सरकार हे एकदम बेस्ट महाविकासआघाडी अति उत्कृष्ट काम करत आहे सरकार योग्य पद्धतीने चालवित आहे म्हणजे करत असताना भाजप काही ना काही खोड्या करत आहे ते सरकार पाडण्यासाठी कारण त्यांची सत्ता न आल्यामुळे त्यांचा जळफळाट
75 croce ajit pawArachya driver kade asatil saheb 😂😎
ड्रॉयव्हर कडे जास्त असतील तेवढे रुपयाचे बिस्कीट त्यांच्या कुत्र्याला लागतात
🤣🤣🤣🤣
😂😂
Ho na काहीही 75 कोटी काय भिकारी आहेत का ते
👍😂😂😂👍
मला वाटलं कामा बद्दल बोलतील पण हि संस्था मंत्र्यांचे फक्त पैसेच मोजते. 😩😩
यांना काम नसल्या कारणान फालतू बड बड करतात
@@vijayabharti2099 thank
X : c
सर्व नेत्यांनी स्वतः ला योग्य रक्कम ठेवून शेतकरी लोकांना वाटावी ...मग समजेल किती समाजकारण करतात हे मंत्री !
Barobar bole
अहाे लुटारू वर्ग कुणाला वाटायला थाेडाच बसलाय का? तुम्ही खूप भाेळे आहात...
@@pravinmhapankar6109 d de
जनतेचे पैसे जनतेला देत नाही स्वतःची तर स्वप्नात पण देणार नाही.
10 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आहे त्यांच्याकडे
ठाकरे सरकार जीदाबाद
जर अजुन 5 वरश राहिले असते तर बीजेपी नन त्यांची संपत्ती किती वाढली असती काँग्रेस 70 वर्षा पासून सत्तेत आहे
तु झवन्या किती संपती वाढवलीस
एक सलाम आमदार बचू कडु साठी।
Ipl सारखे राजकारणात auction system असते
तर आमच्या कोल्हापूर मधील नेते मंडळी घ्या । व आम्हाला बच्चू कडू द्या।
आजच ठाकरे सरकार बाळासाहेबांना पण मान्य नसेल देवेंद्रजी चं सरकारच बाळासाहेबांना पण आणी जनतेला आवडत आहे
कळत नाही समाजसेवा करता करता सगळे नेते करोड़पति कैसे काय बनतात।। खुप गंभीर प्रश्न आहे हा🙏🙏🙏🙏
🚩🚩🚩🚩
Manje tu srvaat motha chutya aahey!😀😁😂😏
जमा करा आणि एसटी आणि शेतकऱ्यांना मदत करा पुण्य मिळेल सर्व मंत्री आमदारांना
असा कोणता वेसाय आहे संपती हेवडी वाढते
भारतात " अधिकार " हा सर्वात मोठा विना लागत धंधा आहे, जनतेला खोटी आश्वासने/ दिशाभूल करुन सत्ता मिळवायची व मिळालेल्या अधिकारातुन संघटित लुट करायची
दोन नंबर वाल्यांची हप्ता वसुली
अरे अरे, असे जर असेल तर जनता कशी सुखी होणार .हे आमदार , खासदार , मंत्री कुणाचा विकास करतात,
अजित पवार फक्त 75 करोड...............🤣🤣🤣
75000 crore 😂😂😂
75chya pude tin zero lavayla visarle
75 kotichi chillar asel tyachya nota moja 😅😅
😂
Jock 😄😄😄
एवढी सम्पती तरी ही हॆ सर्वसामान्य चे नेते एकाला ही निवडून न देता सर्वसामान्य तरुण निवडून दिले पाहिजेत 🙏🏼🙏🏼
काय करत्यात हे चोर नक्की, शेतकर्याला रात्रंदिवस राबून रूपाया मिळाना राव.
"हे देवा कोरोना थोडा उशीरा गेला तरी चालेल उद्धव ठाकरेंना ने रे बाबा यांचा पायगुण खूप वाईट ठरला रे बाबा फक्त महाराष्ट्राला च नाही तर संपूर्ण जगाला सुद्धा.
अजीत पवारांची संपत्ती फक्त 75 कोटी !तुमचं आपलं काहीही हं!ईनोद करून राहीला राव!
मी तर म्हणतो शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्या आधी मंत्राची हत्या करावी.. मनजे मुळावर घाव घातला जाईल कारण की ह्यांच्या मुळे या देशाची बरबादी होत आहे
N C P नामचिन चोरो की पार्टी
काँग्रेस हाय ब्रँड नेते डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांची संपत्ती २१६ कोटीपेक्षा अधिक आहे विश्वजीत कदम साहेब महाराष्ट्राचे नंबर वन नेते
जनतेला हे सगळे माहीत आसुन सुधा गुनेहगार ना नीवडुन देतात याची संपति रात्री आणी दीवसा पण वाडत आसते
कोट्याधीश अब्जाधीश या पेक्षा काम कोणत्या सरकारचे चांगले हे सांगावयास हवे व लोक कोणत्या सरकार मध्ये जास्त सुखी व समाधानी आहेत हे सांगायला हवे होते म्हणून माझं तरी मत आहे की ठाकरे सरकार अतिशय उत्तम
नेते गरीब नाहीत।
वोटर गरीब आहेत।
वोटर मूर्ख आहेत म्हणून यांचं साधलय
Hi
Thanks
मग् द्याना साध्या माणसाला निवडून...पैश्याचा मागे का पळता...
@@sambhajibhosale3273N n niNz
💐💐महाभकास पिछाडी सरकारला ,💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
हे सगळ्यांच सोडा आणि आदित्य ठाकरे ची संपत्ती बघा .ना काम ना धंदा तरी 18 कोटींचा मालक. उत्पन्नाचा स्त्रोत काय तर उद्धव ठाकरे यांचा मुलगा 😂😂
Fitness Guru Salute..
देवेंद्र फडणवीस ची काढा ना पाच वर्ष मुख्यमंत्री आणि 109 करोड संपत्ती
Aditya thakre chi sampati diste tula bakiche nhi ka..Bakiche sarv tuze baap ahet ka..🤣🤣
चोरच जमा झालेत राव
@@abhishekchede1834 सोनिया पवारच काढा कि 50वर्षाच
सर्वांचीच संपत्ती जप्त करण्यात यावी आणि कोरोना साठी वापरावी
सेनेचे लोक गरीब वाटतात काँग्रेस राष्ट्रवादी च्या नेत्या पुढे
Asnarch karan Sena BJP sobat hoti manun brahstachar jast nahi kela pan ata bavh kashe lootat tumhala amahala
@@jagdishprabhu3969 तसे सेनेचे लोक bjp पेक्षा पण गरीब आहेत...
व्हिडीओ नीट पाहिला नाही का तुम्ही...
@@vishalfulsundar3588 Video nit paah Aani mala dhajwa BJP chya kutlya netachya Kiti kaay dhakwala aani Shivseba hi State level party he bhaan aahe ki the hi visarla ki Shivsena chya Raut sarkya Delhi basycha mungerilal che hasin swapna he bagat aahet tumhi??? Aani ho dusra He Tin payachi kurchi kashi oadte bagat raah
Karn senet nishtvant 90℅lok nishtavant ahet
@@bharatmaske8489 Hoka Thodya diwasatch nishta Kashi tute the hi bagha
एक ला सरकारी नोकरी मिळाली तर
एक कुटुंब आऊष्यभर सुखी समाधानी राहतं
इथं कोटी कोटी रूपे च काय करत असतील बुआ
हा सगळा पै आमच्या किषातला
आमच्या कष्टाचा
आणि आम्ही शेतकरी भिकारी
आणि नेत्यांसाठी आम्ही गावात डोकी फोडतो
आणि हे कधी एक होऊन सरकार बनवतात तेच कळत नाही
आणि महने जंते साठी एक झालो
पण लक्षात ठेवा नेत्यांनी
लोक आता 5 वर्ष आठवण ठेवतात
ये पुढचा इलेक्शन ला
Mahntat
आता लोकांना चनेल valyni खूप खुप दाखवला आहे
इथं विष प्यायला पैसे नाह
आणि हे लोक 50000 हजाराची दारू एका रात्रीत पेतातmahne
हे सांगितले हुकुमसिंग खासदार यांनी
हे समजून ही जनता का कसं सहन करत आहे गुन्हेगार झाले तरी सत्तेवर जाता येते चमचेगीरी करा
ठाकरे च सरकार चांगलं आहे only कास्तकार
ठाकरे सरकार बेस्ट आहे
स्वातंत्र्या नंतर सर्वात आनफड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वातंत्र्या नंतर सर्वात गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देणारं एकच नेतृत्व सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब
कुठल्याही मार्गाने का असेना .. पण पुत्राने पित्याला दिलेले वचन पाळले 😁😁😁 आणि हव्या त्या पदावर पोहचले . त्या स्वर्गवासी आत्म्याला खरच आनंद झाला असेल का ???
तू त्याची काळजी करू नको पोरा
सत्यम शिवम सुंदरम
Vande Mataram dukkha jale asel
सही कहा 400शेतकरी मारून का होईना पुत्र धर्म पाळला 😃😃😃😄😄
No
ही सगळी खोटी संपत्ती, खरी संपत्ती सांगा.
सिंचन घोटाळा करुण काय धरणात टाकले की काय पैसे अजित दादा एकदम गरीब माणुस ..
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊
ठाकरे उत्कृष्ट कार्य करत आहे
फडणवीस सरकार चांगले होते.
सगळ्यात भारी धंदा
ठाकरे सरकार छान आहे
फडणवीस सरकार केंद्रावर अवलंबून आहे
ठाकरे सरकार स्वाभिमानी आहे
सरकार चा तुलना पैसा हे परिमाण वापरून तुलना करुन करणे हास्यास्पद आहे
ही आकडेवारी बहुदा मासिक मीळकतिची असेल भाई
म्हणुनच आपला देश गरिब आहे
कोटीच्या कोटी उड्डाणे...काय समीकरण आहे ते तरी सांगा लोकांना आपल्या प्रकट मुलाखतीत किंव्हा आत्मचरित्रात.
मोदी सरकार मधील मंत्री ची संपत्ति जाहिर करा !!
42 मंत्र्यांपैकी एकच मंत्री जाणता राजा स्वतः गरीब आणि गरिबांचा कैवारी
बच्चुभाऊ कडू महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून हवेत !
Correct bhava
👌
Barobar
बरोबर आहे.
Right bro
देशाचे नेतृत्व करणारेच मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार च्या यादी मध्ये येतात त्यांना पहिला जेल मध्ये टाका मग या सर्व संपत्ती जमा करणाऱ्यावर कारवाई करा आणि तुरुंगात टाका किंवा आपल्या सैनिकांना सांगून यांना गोळ्या घाला, तरच देशामध्ये गोर गरीब आनंदात व सुखात राहतील. जय जवान जय किसान
जयहिंद, जय भारत
सर्व मंत्री यांचेसंपत्तीचे वाटप शेतकरी यांच्या खात्यात जमा करून कोरोनामुळे नुकसान झाले आहे मदत होईल
आता खरा न्याय जनतेच्या दरबारात . विठ्ठला अजब तुझा न्याय😢😮
Fadnavis saheb is good
Zhatta
मराठी सिनेमांना उज्ज्वल भविष्य.
ठाकरे सरकार ,👌👌👌👌
एक नवा तर एक जुना पक्ष आहे.
म्हणून तर देश कर्जबाजारी आहे.
राजकारणयांना देणे तेही कोटींच्या घरात
ठाकरे सरकार नंबर 1.
न्युज वाले ,अरे तुम्हाला काय पडलंय फरक स्पष्ट करायची,, ह्या अगोदर असा फरक कधी दाखवला नाही तुम्ही?? 2014 नंतर रामदेव बाबा ची सम्पत्ती किती? अमित शहा व त्यांच्या मुलाची संपत्ती किती??आणि अजून असे बरेच सर्व पक्षीय राजकारणी लोकांची संपत्ती किती वाढली हे कधी दाखवणार?? यातला फरक दाखवा ल का??
Bhakt .....ughda Dole 🤣🤣🤣
@@abhijeetchougule6542 हे सर्व जातीवादी लाचार आणि अडाणी लोक आहेत. आपल्या नेत्याने खाल्लं तर त्यांना एक पैसा पण मिळाला नाही तरी फुकटचा आनंद होतो. 😂🤪😂
पपूची संपती खाग्रेसीची भर्ष्टवादीची कीती हे तर50वर्षाचे महचोर याच काय देश लुटलाय
मीडया वाले या सरकारच्या मुळावर उठले आहेत हे लक्षात येते
ह्यांनी हि सर्व संपत्ती जनतेच्या जीवावर कमवली आहे.हा सगळा जनतेचाच पैसा.एवढी मालमत्ता जमा केली आहे तरी ह्यांना मानधन व पेन्शन हवी.जनतेसाठीमात्र आणिबाणीच्या काळातही वैयक्तिक पैसे खर्च करायची दानत नाही.पहिलाच आमदार हा जनतेचा मायबाप झाला.त्यांना कोटी कोटी शुभेच्छा
एवढे पैसे कुठून आले
सगळ्याची संपत्ती गोळा करून हॉस्पिटल बांधून ठेवा दर 100 वर्षांत अशी महामारीची लाट येते आणी येवढी संपत्ती असुन त्यानाच वैद्यकीय सेवा मोफत कशासाठी पदरचे खर्च करा मोफत सेवा गोरगरीबांना द्यावेत
ठाकरे सरकार 👍
आदित्य ठाकरेंची संपत्ती का नाही.
या सर्व मंत्र्यांचे देणं इतकी आणि संपत्ती पण तितकीच हे काय गौडबंगाल आहे जरा कोणी समजवून सांगेल का.
महाविकास आघाडी सरकारला भाजपाचा एक टायगर भारी करण टायगर अभ्यासू आहे जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र
जातात कोण जे आयते मिळालेले त्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ला जो पर्यंत शिवसैनिक आहेत तो पर्यंत काही फरक पडणार नाही गेलेले पस्तावतील
ठाकरे सरकार
मी फक्त comments वाचण्यासाठी आलो..
अजुन कोण कोण फक्त यासाठीच आलेत.???
सत्य असेल ते बोलायचे मग पक्ष कोणताही असो जय महाराष्ट्र जय शिवराय
ठाकरे सरकार... 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या सुरक्षीत लढवायची ठरवलेलं आहे तेंव्हा बाबासाहेब ऐवजी आनंदराव आंबेडकर यांना उमेदवारी देण्यात यावी !
Thakre sarkar grat ahe thakre sarkar is garat
सताही दात्या पासीच पाहिजेदानमाघणार कडे नको
ठाकरे सरकार चांगले राहील
मी एम बी पाटील नांगोळे ता.कवठे महांकाळ तासगाव मतदारसंघायतील वय वर्स79 रास्ट्र् वादी चा रांगडा माणूस म्हणून माझी आओळख आहे.मी बरेच मूख्यमंत्री पाहीले आहेत पण ,,,,, ठाकरे साहेब,,,,, तूमच्या सम
तूम्ही च,,,,, एवढ्यावरच ओळखा माझे वीचार काय असतील ईथ पक्ष पार्टी वीचारात न घेता केवळ 1 व्यक्ती वीचारात घेता फक्त
6 च महीण्यात मा. ठाकरे साहेबांनी उठवलेला जण भीमूक व सर्व शेतकरी भीमूक
कामाचा ठसा मी 1 मुस्लीम समाजातील सर,ळ वीचाराचा जानकार कार्य करता आहे
साहेबांची कार्यशैली वकूशलता वाखाणण्याजोगी आहे जात धर्म भेदभाव न बाळगता सरळ मणाचा रांगड्या वीचाराचा खरा वसा घेऊन देशातील वराज्यातील सरकार चे सर्वोसर्वा आहेत त्यात सर्व श्रेस्ठ सी एम म्हणजे च ठाकरे साहेब मी माणतो आहे.अस असताना फक्त आणि फक्त सत्येला
हापापलेला भा.ज.पा. व फडणवीस साहेब
एनकेन प्रकारे सत्ता हेच लक्ष्य मणात ठेवून
ती कमी का मीळेणा मीळवायची व सी एम बणून महाराष्ट्रातील शीवछत्रपतीचा जो वीचार आहेजो वसा घेऊन शासन निर्णय व वाटचाल सुरू केली आहे ती मोडूण काढायची व आर एस एस यूक्त वीचाराचा भा.ज.पा. चा वीचार लादायचा हे सरळ रांगड गणीत आहे.
शीव छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीचारावर बेगडी प्रेम करून खरा फंडा चालवायचा वमहारास्ट्र उध्वस्त करून टाकायचा मीत्थाभीमान ठेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे वर प्रेम करणारी भा.ज.पा.मणोमण ठाकरे साहेब याना
राजपाल नीयूक्त आमदार पद मीळण्यामधे अडचन तर ठरत नसेल ना याची मला शंका आली आहे तरी मा. राजपाल सा हेब आपण महाराष्ट्रातील स्वाभीमानी जणतेचा प्रतीनीधी आहात हे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील स्वाभीमानी जणतेचा प्रतीनीधी म्हणून
आपण आपल्या अखत्यारीतील विषय आहे तो ग्राह्य धरण्यात येऊण मी आपणास
माझे 2 ✋ जोडून पाय धरतो पण शासकीय पातळीवरून आपण. ठाकरे साहेब याना सन्मानाने आपण आमदार पदी नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी आपणांस करतोय तीपरत 1 वेळ मी 2 ✋ जोडतो व वीनंती करतो आहे ती महाराष्ट्रातील स्वाभीमानी जणतेच्या भावणेचा आदर करून करावीत अशी विनंती परत एकदा 2हात जोडून पाय धरतो पण आपण आमच्या
मागणीचा विचार करावाच लागेल असी अपेक्षा बाळगतो वपरत मी2 हात जोडून नमस्कार घालतो जय महाराष्ट्र जय हींद.
फडणवीस सरकार च चांगले 👌
उध्दव सरकार चांगले होते
Thakare Sarkar ne 5 divsat vikas kam kele, te Fas 20 sarkarkarne 5 years made nahi kele.
Thakre sarkar is doing curruption in CARONA SITUATION
Corruption ch kam मात्र जोरात केलत हे नक्की 😀😂😀
भाऊ आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात राहु कोणत्याही पक्ष आणि समाजाच्या नाही... तुझे जास्त का माझे याच्यात काही अर्थ नाही
नशीब स्वर्गामध्ये घेऊन जाण्याची व्यवस्था नाही आणि शरीराचे स्पेअर पार्ट बदलण्याची व्यवस्था नाही.
आमचे मुख्यमंत्री एवढे गरीब नेते आहेत की ती त्यांची रोजीरोटी फोटोग्राफी ने मिळवतात.. जब हातात कॅमेरा राहिला नसता तर पिवळे रेशनकार्ड त्यांच्या नावावर राहिले असते
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सरकार चांगले होते.
No comparison, Udhav is not competent
ठाकरे सरकार हेच योग्य सरकार आहेत
ठाकरे साहेब झिंदाबाद
सरकार कोणाचे पण असो अश्या परिस्थितीत कुठल्याही सरकारला काम करावेच लागले असते हा व्हायरस च तसा आहे
उद्धव ठाकरे साहेब हे अत्यन्त संवेदनशील व्यक्ती आहेत. त्याचे कारण ठाकरे घराणं आणि संस्कार आता मोठ पद सांभाळताना खरी कसोटी होती पण ती सांभाळली आणि आज ते सामान्य जनतेच्या मनातले मुख्यमंत्री पक्के झाले आता विरोधकांना लवकर संधी नाही गुरु आणि शीस्याला जनतेच्या शुभेच्छा.
गुन्हेगार मंत्र्यांना निवडणूक लढण्याचा आधिकार नसावा ,असा कायदा करावा तरच खरी लोकशाही नांदेल
एकदा आमदार व्हावे कोट्याधीश व्हावे , एकदा मंत्री व्हावे अब्जाधीश व्हावे .
तरी पण याना गाडया घेणया साठि कर्ज पाहिजे
धर्मवीर सिनेमात दिघे साहेब सहा महीन्यात नविन गाडी घेणारा नगरसेवकाला कोणते बक्षीस देतात तेच सर्व जनतेने बक्षीस ध्दावे .
Thakre Sarkar super se bhi uper
पैसा येतो तरी कोठून यांच्या कडे.गरीबाची मुंडकी दाबून आले आहेत वाटतं
सौ मे से नीन्यावे बेमान फीर भी मेरा भारत महान