धन्यवाद पोलीस, धन्यवाद कलेक्टर आणि धन्यवाद सरकार. आमच्या घरांवर बुलडोझर फिरवल्याबद्दल..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 726

  • @SushmaPardhi-z4r
    @SushmaPardhi-z4r 11 месяцев назад +86

    पत्रकाराचे जाहीर आभार.बतमी दाखवलाय तेयाबदल.

  • @BharatMore9595
    @BharatMore9595 11 месяцев назад +120

    या सर्व आदिवासि लोकांचे पुनर वसन करावे

  • @विश्वज्ञानगुरुकुल

    धिक्कार असो या शासनाचा -जाहीर निषेध 🏴🏴🏴

  • @Maharashtra4020
    @Maharashtra4020 11 месяцев назад +48

    आदिवासी लोकांचे पुनर्वसन लवकर झाले पाहिजे नाहीतर सरकारला याची मोठी किमत मोजावी लागेल

  • @swapnildangat6793
    @swapnildangat6793 11 месяцев назад +30

    खूप निंदनीय प्रकार आहे हा आणि तो पण आपल्या छत्रपतींच्या पवित्र जन्मभूमी मध्ये घडवा याचीच लाज वाटते ... वाह रे ( DSP , कलेक्टर, तहसीलदार , सर्वात मोठा अभिनंदन , आपल्या तालुक्याचे प्रथम नागरिक साहेबांचा धन्यवाद साहेब ...🙏

  • @Maharashtra4020
    @Maharashtra4020 11 месяцев назад +68

    सर्व आदिवासी संघटनानी न्याय मिळवून द्यावा.

  • @rajeshkale9694
    @rajeshkale9694 11 месяцев назад +79

    तलाठी कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसावे,मूला बाळा सोबत

    • @gaytribiradar37
      @gaytribiradar37 11 месяцев назад

      उपोषण नाही करायच कायदे राबवनराला उपवाशी पडावं लागेल

  • @ashokthakare123
    @ashokthakare123 11 месяцев назад +53

    या पेक्षा इंग्रज सरकार चांगले होते

  • @Its_siddu_50k
    @Its_siddu_50k 11 месяцев назад +47

    आदिवासी लोकांचे पुनर्वसन व्हायला पाहिजे

  • @janardanmahale9530
    @janardanmahale9530 11 месяцев назад +77

    या देशात माणुसकी जिवंत नाही राहिली,पिण्याचे नित्तळ छान पाणी दिसत होते विहिरीत ती पण बुजवली.आता हे आदिवासी पाणी पिणार कोठे.आधी त्यांची राहण्याची,पाणी व्यवस्था करायची होती मग कारवाई साहजिक होती.या देशात गरिबीला वली नाही.ज्या अधिकारी यांनी कारवाई केली त्यांच्या दहा पिढ्या नरकात जातील.

    • @आम्हीजुन्नरकर-फ6घ
      @आम्हीजुन्नरकर-फ6घ 11 месяцев назад +1

      अधिकारी यांनी भारतीय संविधान नुसार कारवाई केली आहे

    • @sagarbhoye1259
      @sagarbhoye1259 11 месяцев назад +3

      भारतीय संविधानच म्हणतय आदिवासी या देशाचा मुळ मालक आहे तरी अधिकारीच कारवाई करता मग हे अशे सक्षम अधिकारी मोठ मोठ्या ऊद्योगपती नेते मंडळी यांनी केलेल्या अनाधिकृत जमीनी बळकाऊन ठेवल्या आहेत तीथे का असे अधिकारीच नाही हे

    • @sagarbhoye1259
      @sagarbhoye1259 11 месяцев назад +1

      अधिकारी का फक्त गरिबांन वरती अन्याय करण्यासाठीच आहेत

    • @आम्हीजुन्नरकर-फ6घ
      @आम्हीजुन्नरकर-फ6घ 11 месяцев назад

      @@sagarbhoye1259 गरिबांनी कशाला अतिक्रमण करायचे
      करायचे तर नुसतं राहायचं साध्य झोपडी बांधून
      जेणे करून भविष्यात कारवाई झाल्यावर नुकसान होत नाही
      विहिरी कशाला खोदयाचे ,जी जमीन सात बारा आपला नाही तिथे कशाला चुकीचे माहिती आधारे अतिक्रमण करायचे
      राहिला विषय गरीब श्रीमंत भेदभाव हे बरोबर आहे तुमचे
      पण असे असेल तर दाखवून द्या त्या अधिकारांना ,

  • @SaurabhJadhav-nm2ry
    @SaurabhJadhav-nm2ry 11 месяцев назад +113

    पुन्हा आता देश हा हुकुम शाहीकडे वळाय लागलेला आहे भयावह परिथिती येणार

    • @mendkerk9889
      @mendkerk9889 11 месяцев назад

      वा.दादा.मुलनिवासी

    • @KaluramMalache
      @KaluramMalache 10 месяцев назад

      Rajkaran wale patte Paisa se ghoda aaya hai kisi ki kimat nahin hai usko Paisa milega to uski biwi bhi bhej dena uski biwi bhi bhej dena aisa hai badh ka vah apun aadivasi Sapna kya bhai ka Dushmani aajkal dal do teen gand khol deti pakka aaegi kya😅 aadivasi cinema

  • @vijaykhavale6272
    @vijaykhavale6272 10 месяцев назад +1

    नक्सल वादी किंवा दहशतवादी आसा प्रकार झाले कि तयार होतात. सुख सुविधा पुरविल्या तर नाही .ते देशाचे नागरीक आहेत . हा संदेश मोदी साहेब यांच्या पर्यंत गेला पाहिजे

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 11 месяцев назад +46

    पाण्याची विहीर बुझवली म्हणजे जनवरा पेक्षा हिन वागणूक आहे काय लोक शाई आहे की संपली अशा सरकारचा निषेध करतो

  • @nagarejk801
    @nagarejk801 11 месяцев назад +47

    माणसाला राहण्यासाठी जागा नाही गरिबाला नीट फाटकं जगू सुद्धा देत नाहीत नेमकं यांना करायचं काय कसा देश बनवायचा देशात राहण्यासाठी सुद्धा जागा नाही काय कोणता कायदा आहे असा

  • @nitinshelarvolgs3606
    @nitinshelarvolgs3606 11 месяцев назад +147

    विहीर बुजवायला नव्हती पाहिजे 😢

    • @आम्हीजुन्नरकर-फ6घ
      @आम्हीजुन्नरकर-फ6घ 11 месяцев назад +1

      त्यांनी परवानगी घेऊन खोदली होती का विहीर

    • @Deva-i3f
      @Deva-i3f 11 месяцев назад

      ​@@आम्हीजुन्नरकर-फ6घनव्हती मित्रा म आता काय

    • @Mohinik6663
      @Mohinik6663 11 месяцев назад

      भरता मधले लोक गुलाम आहेत , परवानगी घेयला पहिजे होती​@@आम्हीजुन्नरकर-फ6घ

    • @gokuldasbarde1673
      @gokuldasbarde1673 11 месяцев назад +2

      एवढे दिवस झोपले होते का? विहीर एका रात्रीत तर नाही झाली .

    • @gokuldasbarde1673
      @gokuldasbarde1673 11 месяцев назад

      सगळं कायद्यात राहूनच चालु होत

  • @jaishingote1025
    @jaishingote1025 11 месяцев назад +47

    भारताचे राष्ट्रपती आज आदिवासी द्रोपती मुर्मू असताना अशी का गरज पडली की या लोकांवर कारवाई करण्याची 😮😮😮 हे तर खरंच दुर्दैव आहे 😊

    • @dattatrayvishnujadhav2015
      @dattatrayvishnujadhav2015 11 месяцев назад +4

      खरच 😢

    • @hiramanahire1915
      @hiramanahire1915 11 месяцев назад +1

      राष्ट्रपती दिखाव्यासाठी बनवलं आहे फक्त

  • @umeshpawade8073
    @umeshpawade8073 11 месяцев назад +53

    आधी पुनर्वसण कराच मग अतिक्रमण काढायचं आदिवासी हे ह्य देशाचे मूळ मालक आहेत ही विसरलंय सरकार

  • @Kunalgavande-w7m
    @Kunalgavande-w7m 11 месяцев назад +9

    आदिवासी बांधवांना न्याय देण्यासाठी सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे

  • @mangeshbuchake2811
    @mangeshbuchake2811 11 месяцев назад +65

    आमदार खासदार कोठे गेले त्या गरीब लोकांना मदत करा

    • @gokuldasbarde1673
      @gokuldasbarde1673 11 месяцев назад +2

      हा सगळा खेळ आमदार खासदारांचा तर आहे

    • @laxmanpawar8061
      @laxmanpawar8061 10 месяцев назад

      Bad warning.

  • @baliramkamble1432
    @baliramkamble1432 11 месяцев назад +3

    खुप वाईट झाले. आदिवासी बांधवांना बेघर या सरकारने केले. या घटनेमुळे जाहीर निषेध केला पाहिजे. कलेक्टर आणि पोलिस डिएसपी यांचा धिकार आहे.

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 11 месяцев назад +31

    वा रे वा गरीबांचे सरकार.सबका साथ सबका विकास.समान नागरी कायदा.

  • @Maharashtra4020
    @Maharashtra4020 11 месяцев назад +39

    आदिवासी समाजावर अत्याचार करणाऱ्या वन प्रशासनाचा जाहिर निषेध.

  • @jalaloddinshaikh2648
    @jalaloddinshaikh2648 10 месяцев назад +1

    सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन अन्याय विरुद्ध शांतीच्या मार्गानं लढा उभा करावा.विहीर बुझवल्याच दुःख होत आहे.आज शहरात राहणाऱ्या चे पाण्यावाचून हाल होत आहे तर रानोमाळावर राहणाऱ्या ची काय परिस्थिती असेल.

  • @sanjaynehere2797
    @sanjaynehere2797 11 месяцев назад +8

    महाराष्ट्र पेटून निघेन.शासनाने विचार करावा ही विनंती आहे. अगोदरच आदिवासी बंधुंनी भरपुर सोसले आहे.

  • @shankargalande6718
    @shankargalande6718 11 месяцев назад +15

    जाहीर निषेध

  • @vijayajadhav5860
    @vijayajadhav5860 11 месяцев назад +14

    राष्ट्रपती मुर्मू यांना कल्पना द्या सगळ्या गोष्टींची आम्हाला पण खूप वाईटच वाटतं

  • @Maharashtra4020
    @Maharashtra4020 11 месяцев назад +28

    आदिवासी समाजामुळे जंगल टिकून आहे.

  • @sandiptelang2694
    @sandiptelang2694 11 месяцев назад +25

    ही जमीन अदानी, अंबानीला दयाची असेल सरकारला.

  • @rupeshborle3319
    @rupeshborle3319 11 месяцев назад +7

    असे सिन आपला पिक्चर मध्ये पाहायला मिळतात पण आता आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतात खूप वाईट गोष्ट आहे ही😢

  • @VijayDevkar-v1j
    @VijayDevkar-v1j 11 месяцев назад +24

    ही मोदींची गॅरंटी आहे गरीब लोकांना त्रास द्यायचा

  • @vilasdhangar3567
    @vilasdhangar3567 5 месяцев назад

    अत्यंत निर्दयी सरकार आणि त्यांचे अधिकारी!

  • @bantipawaskar3599
    @bantipawaskar3599 10 месяцев назад

    अगोदर सोय तरी करायची मग पाडायचा झोपडया हे बरोबर नाही सरकारच ती पण माणस आहेत

  • @shashikantBotare
    @shashikantBotare 11 месяцев назад +27

    खुप दुःख वाटत ही अशी ही अवस्था बघून 😢😢

    • @rupeshborle3319
      @rupeshborle3319 11 месяцев назад

      Ho amhala mahiti ahe .jyanna Pani nahi Tyanna panyasathi van van hindavi lagt. May mahinyat khupch problem hotat.

  • @mrindiangaming1780
    @mrindiangaming1780 11 месяцев назад +4

    जोपर्यंत फडणवीस आहे तोपर्यंत असाच अत्याचार महाराष्ट्राच्या लोकांवर होत राहणार.

  • @pseries8647
    @pseries8647 11 месяцев назад +21

    विदेशी लोकांना तुम्ही जागा देता, देशातील लोकांना हाकलून लावता.

  • @dhanrajmore2479
    @dhanrajmore2479 11 месяцев назад +28

    देव बरोबर करतो भाऊ फडणवीस सरकार चा पापाचा घडा भरला आहे

  • @gangaramghode436
    @gangaramghode436 11 месяцев назад +2

    सर्व आदिवासी बांधव तुमच्या पाठीमागे उभे आहोत 🙏🏻

  • @mrindiangaming1780
    @mrindiangaming1780 11 месяцев назад +5

    आदिवासी नेत्यांनी याचा विचार केला पाहिजे व सरकारला जाब विचारला पाहिजे. या कारवाईचा जाहीर निषेध.

  • @marutivishwasrao1849
    @marutivishwasrao1849 11 месяцев назад +15

    देवाचे राष्ट्रपती आदिवासी असताना या आदिवासी बांधवांवर अशी कारवाई करणे चुकीचे आहे.अगोदर या सर्वांचे पुणर्वसन करायला हवे होते.आणि मग हि जागा शासनाने ताब्यात घ्यायला हवी होती.एकिकडे नरेंद्र मोदी घसा तानू तानू देशात आणि परदेशात स्वताचा टेंभा मिरवतात आणि दुसरीकडे या कारवाया करतात.

    • @आम्हीजुन्नरकर-फ6घ
      @आम्हीजुन्नरकर-फ6घ 11 месяцев назад

      ते अतिक्रमण करून बसले होते
      संविधानात अतिक्रमण करणे गुन्हा आहे

  • @samadhandaberao4696
    @samadhandaberao4696 3 месяца назад

    या निवडणूक ला सत्ताधारी सरकारला धडा शिकवा....

  • @kapilnikalje9407
    @kapilnikalje9407 11 месяцев назад +15

    नेते मंडळी कुणी आले नाही पण लवकरच लोकसभेला मतं मागायला येतील मग त्यांना त्यांची जागा दाखवा.... जय भिम..

    • @आम्हीजुन्नरकर-फ6घ
      @आम्हीजुन्नरकर-फ6घ 11 месяцев назад

      अहो ही लोक या तालुक्यातील नाही

    • @आम्हीजुन्नरकर-फ6घ
      @आम्हीजुन्नरकर-फ6घ 11 месяцев назад

      नेत्यांना विचारून अतिक्रमण केले नव्हतं

    • @_RS123
      @_RS123 11 месяцев назад

      ​@@आम्हीजुन्नरकर-फ6घ मग मतदान कसं काय मिळालं 🫡🫡🫡

    • @gokuldasbarde1673
      @gokuldasbarde1673 11 месяцев назад

      पाकिस्तानातून आलेले आहेत 😠😠😡😡

    • @आम्हीजुन्नरकर-फ6घ
      @आम्हीजुन्नरकर-फ6घ 11 месяцев назад

      @@gokuldasbarde1673 ते सगळे नगर. ,संगमनेर कडून आलेत
      त्यात आपले नारायणगाव चे काही लोक भूलथापांना बळी पडले

  • @MunnaDhangare
    @MunnaDhangare 5 месяцев назад +1

    सर खर आहे आदिवासी हा जंगलचा रखवाला असतो निसर्ग पुजक माननारे असतात

  • @avinashjadhav6874
    @avinashjadhav6874 11 месяцев назад +5

    वाणी साहेब तुम्ही या लोकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आहे

    • @lakhanjabhav1244
      @lakhanjabhav1244 10 месяцев назад

      वाणी साहेब मटलतर😂😂😂झाल मग कल्याण

  • @NivruttiBerad-sg7ou
    @NivruttiBerad-sg7ou 11 месяцев назад +15

    ह्या लोकांना मदत करा खुप वाइट

    • @ramdasborhade6497
      @ramdasborhade6497 11 месяцев назад +3

      चाललेलं चुकीचे आहे

  • @pramodmhade4775
    @pramodmhade4775 11 месяцев назад +7

    फार वाईट वाटल. जगात माणुसकी संपली.

  • @Maharashtra4020
    @Maharashtra4020 11 месяцев назад +9

    जल, जंगल, जमीन यावर अधिकार आदिवासिंचा आहे.

  • @sharadtawde6846
    @sharadtawde6846 11 месяцев назад +12

    अजून दोन वर्षे थांबा, सगळी कडे तुम्हाला हिच परिस्थिती बघायला मिळेल.मगजनतेला समजेल.

  • @jayantchaudhari2214
    @jayantchaudhari2214 11 месяцев назад +1

    सरकार घरं देनार की पाडणारं निशब्द

  • @जयकिसानजयजवान-भ4ह

    पहिले त्या लोकांची राहण्याची वेवस्था करायला पाहिजे त्यांना रस्त्यावर सोडले सलाम आहे तुम्हा अधिकारी कलेक्टर पोलीस सर्वाना असेच तुमच्यावर परिवाराला रस्त्यावर सोडायला पाहिजे सर्व
    अधिकारी पोलिसांना सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏💐💐💐

  • @sachin24buchake
    @sachin24buchake 11 месяцев назад +7

    लाज वाटली पाहिजे अशा सरकारला आणि प्रशासनाला..... जर ही घरे अनधिकृत होती तर आतापर्यंत प्रशासन झोपले होते का ?

  • @mrindiangaming1780
    @mrindiangaming1780 11 месяцев назад +3

    सर्व आदिवासी समाजातील बांधवांनी मंत्रालयावर मोर्चा काढला पाहिजे.

  • @adeshaglave9598
    @adeshaglave9598 11 месяцев назад +4

    आदिवासींचे खूप सहकार्य असतं फॉरेस्ट विभागाला मी जवळून अनुभवला आहे वन वनवा लागला तर हे लोक खूप मदत करतात काय माहित कशामुळे हा प्रकार झालाय परंतु तेथील स्थानिक आमदारांनी या प्रकरणाची दखल घेतली पाहिजे एकतर आदिवासी हा देशाचा मूळ आहे

  • @ngX2-r
    @ngX2-r 11 месяцев назад

    ज्यांनी या कारवाईत प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग घेतला असेल, त्या लोकांना देशाचा मुळ निवासी म्हणून या आदिवासी लोकांचे शाप लागतील हे निश्चित.
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @kishorbhandare672
    @kishorbhandare672 11 месяцев назад +8

    मानवतेला काळीबा फासावर कृत्य हया सरकारी यंत्रणा व सरकार चा जाहीर निषेध नोंदवा बातमी फास्ट मधे पसरवा कुळदया जनतेला न्याय देऊ जनतेकडून थोड थांबा घडा भरलाय

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 10 месяцев назад +1

    Heahet kaacche dinn

  • @Sushilpawara-f2o
    @Sushilpawara-f2o 11 месяцев назад +2

    बिरसा फायटर्स ने शहादा जि.नंदुरबार येथे निवेदन दिले आहे

  • @nagarejk801
    @nagarejk801 11 месяцев назад +18

    थोडीशी माणुसकी असली पाहिजे ही कोणत्या ग्रामपंचायतची माणस आहेत कोणत्या गावाची याना गाव आहे का कुठे राहत होती काय परदेशातली आहेत का

  • @panditrathod357
    @panditrathod357 11 месяцев назад +19

    खूप झालं आता अनाय , आता सहन करू नका जय आदिवासी ❤❤❤❤

  • @Maharashtra4020
    @Maharashtra4020 11 месяцев назад +6

    आदिवासी या देशाचे मुळ मालक आहे.

  • @laxmangaware2274
    @laxmangaware2274 11 месяцев назад

    हा व्हिडिओ पाहिल्यावर खुप वाईट वाटले....काय अडचण होती सरकार ला त्या आदिवासी लोकांनी कुठं जायचं सरकार विनंती आहे की त्या आदिवासी लोकाच. पुनर्वसन कराव.ती पन मानसच आहे.ही हुकूम शाही लय दिवस चालत नाही.

  • @bhagwanwakchaure4217
    @bhagwanwakchaure4217 11 месяцев назад +1

    या लोकांना त्यांना हक्काची विहीर हक्काची जमीन दिली पाहिजे इंदिरा गांधींनी गरिबी हटावचा नारा दिला हे सरकार गरीबवर अन्याय करते याबद्दल जनतेने आवाज उठवला पाहिजे

  • @babanshankarlande4777
    @babanshankarlande4777 11 месяцев назад

    खुप वाईट अवस्था केली सरकार व प्रशासनाने , ताबडतोब पुनर्वसन झाले पाहिजे .आदिवासीं हा जल ,जमीन, जंगलाचा मूळ मालक आहे. ही दडपशाही बंद झालीच पाहिजे .ह्या गोष्टीचा जाहीर निषेध !

  • @dhanshrigadekar394
    @dhanshrigadekar394 11 месяцев назад +9

    कुठयं खासदार... मोठी मोठी भाषणं देतात... ५ वर्षांत कधी याठिकाणी जाऊन त्यांच्या पुर्नवसनाचा विचार नाही करता आला का...?? काय विचार करत असतील ती लहान लहान मुलं... त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या घरांवर जेसीपी फिरतोय...

  • @vilasdhangar3567
    @vilasdhangar3567 5 месяцев назад

    माणूसकीला काळीमा फासणारे सरकारचे धोरण! आदिवासींवर होणा-या अत्याचाराच्या घटनांची दखल अनु. जाती जमाती आयोग, मानवी हक्क आयोग कशासाठी आहे?

  • @आम्हीजुन्नरकर-फ6घ
    @आम्हीजुन्नरकर-फ6घ 11 месяцев назад +1

    पत्रकार साहेब मुळात तुम्ही या लोकांची अशी मुलाकात घेण्यापेक्षा त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे
    यांच्याकडे काही पुरावे नाहीत

    • @gokuldasbarde1673
      @gokuldasbarde1673 11 месяцев назад

      कोण म्हणतं पुरावे नाहीत ,हे सगळं राजकारण चालु आहे.

    • @gokuldasbarde1673
      @gokuldasbarde1673 11 месяцев назад

      वनहक्क कायद्यानुसार जे जे पुरावे लागतात ते सर्व सादर केले आहेत शिवाय वनविभागाचा सर्वे आहे 1995चा

    • @आम्हीजुन्नरकर-फ6घ
      @आम्हीजुन्नरकर-फ6घ 11 месяцев назад

      @@gokuldasbarde1673 दावे फेटाळले आहे सरकार ने त्यामुळे अतिक्रमण काढले आहे

    • @आम्हीजुन्नरकर-फ6घ
      @आम्हीजुन्नरकर-फ6घ 11 месяцев назад

      @@gokuldasbarde1673 राजकारण करायला ही लोकं काही जुन्नर तालुक्याचे मतदार नाहीत

    • @आम्हीजुन्नरकर-फ6घ
      @आम्हीजुन्नरकर-फ6घ 11 месяцев назад

      @@gokuldasbarde1673 १९९५ ल सादर ठिकाणी मोठ मोठ्या निलगिरी होत्या
      या लोकांना २०११ पासून तोडू जंगलाचे नुकसान केले

  • @PKJOFFICIAL11
    @PKJOFFICIAL11 3 месяца назад +1

    Pani sapka jivan he

  • @vivekpapade7971
    @vivekpapade7971 11 месяцев назад +1

    जाहीर निषेध सरकारचा अणि प्रशासनाचा

  • @bhaushabrahane7934
    @bhaushabrahane7934 3 месяца назад

    या राज्यात एकच नेता झाला बाळासाहेब थोरात की ज्याने निळवंडी धरण बांधले परंतु ज्यांच्या जमिनी जात होता त्यांचा पहिल्यांदा पुनर्वसन केलं स्वतःची जमीन दिली खऱ्या अर्थाने या वेळेस आमदार बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री व्हायला पाहिजे सर्व आदिवासींचे पुनर्वसन करण्याची ताकद त्यांच्यातच आहे

  • @kissanghadge6996
    @kissanghadge6996 11 месяцев назад

    अन्न पाणी निवारा हा सर्व भारतीय नागरिकाचा मूलभूत गरज आहेत आणि त्यापासून कोणीही त्यांना दूर ठेवू शकत नाही, आणि असे झाले असेल तर खूप वाईट घडत आहे.

  • @navnathchavan6648
    @navnathchavan6648 8 месяцев назад

    खुप विचार करण्यासारखी गोष्ट घडलीय, असा अन्याय नवता करायला पाहिजे, ठिक आहे वनविभागाची जागा असु शकते, ते गरीब लोक काय कब्जा नवते करत तस पन आपन फक्त 80 वर्षाचं करार पुरते आहोत हि सर्व सुष्टी देवाची आहे. देवाने आपल्याला 70-80 वर्षासाठी पाठवले आहे अस काहीतरी समजा. आनी हो कदाचित आपल्या पेक्षा ईंग्रज सरकार चांगले होते अस म्हनन्यात काही हरकत नाही. राम कृष्ण हरी🙏

  • @Dinesh.255
    @Dinesh.255 11 месяцев назад

    वाईट आहे राव ...शासकीय जागा राजकारण्यांनी कवडीमोल घेतल्या आणि गरिबांना न्याय नाही राव
    पत्रकारांना धन्यवाद बातमी दाखविल्या बद्दल

  • @dnyaneshwargavali2644
    @dnyaneshwargavali2644 11 месяцев назад +1

    Modi hatao desh bachao, 2014 pasun hich Modi garantee Kama purta Mama Modi

  • @newschannel8776
    @newschannel8776 11 месяцев назад +2

    जनहित याचिका टाका यांच्या कारवाई विरोधात

  • @nivaspawar2600
    @nivaspawar2600 11 месяцев назад

    या विभागाचे लोकप्रतिनिधींनी या घटनेची नोंद घ्यावी आणि आपण या लोकांचे सर्व सुविधा देऊन तातडीने पुनर्वसन करावे . अन्न,वस्त्र,निवारा,शिक्षण या सुविधा द्याव्या.सरकारच त्यांना वाली आहे.जनता बोलत नाही पण हे दुःख जाणते आहे.

  • @dilipbade6145
    @dilipbade6145 11 месяцев назад +1

    गरीबांचं कोणीही वाली नाही. माणूसकी मेली. जगु द्या गरीबांना..

  • @shivlalapandgale8923
    @shivlalapandgale8923 9 месяцев назад

    लाज वाटु दयारे सरकारला

  • @लक्ष्मणसोनवणे-म2स

    एसी लक्ष्मण सोनवणे 👑🌍☝️✊भारत सरकार

  • @AshokPote-e5h
    @AshokPote-e5h 10 месяцев назад +1

    Taltalat lagel ya sarkarla garibacha

  • @BhimravBhusnar
    @BhimravBhusnar 10 месяцев назад

    घोरघरीबावरहा आन अभिनंदन सरकारचा असंच करत जावा

  • @arvindmisal4873
    @arvindmisal4873 11 месяцев назад +1

    झोपलेला आदिवासी समाज काय न्याय मिळवून देणार.. आपले आमदार आणि खासदार फक्त त्यांच्या चमच्याणा यांजना घरकुले देतात.

  • @KashinathTayde-l6r
    @KashinathTayde-l6r 10 месяцев назад

    नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹🌹 जय शाहू.फुले.आंबेडकर.🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹.......
    मी.बौदध.आहे.मी.हया.महाराषट़.सरकार.चा..जाहीर.निषेध.करतो.आमचया.आदीवासी.बांधवांना.बेघर.करु.नवहत.

  • @bhausahebganpatmatade8552
    @bhausahebganpatmatade8552 11 месяцев назад +10

    हा देश.मूळचा आदिवासींचा आहे हे विसरू नका. माणसानं पेक्षा जंगल महत्त्वाची नाही मानवता हीच खरी जात आहे.

  • @vishnugode6715
    @vishnugode6715 11 месяцев назад +14

    धिक्कार असो जाहीर निषेध

  • @dundabhangare4313
    @dundabhangare4313 11 месяцев назад

    आदिवासीना न्याय मिळाला पाहिजे.लढेंगे जितेंगे .

  • @jaywantpardhi85
    @jaywantpardhi85 10 месяцев назад

    माझ्या सर्व बांधवांचे सरकारने पुनर्वसन करावे.ही नम्र विनंती.

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 10 месяцев назад +1

    Jayadivasi 🙏🏾🙏🏾❤️❤️😂😂😂

  • @PurushottamLokhande-h6p
    @PurushottamLokhande-h6p 11 месяцев назад

    ग्यारंटी,वारंटी, घराणेशाही, सर्वच पक्षांचे आश्वासन,हे व्हिडिओ पाहुन कटांळा आलाय, गरिबांच्या वास्तविक जीवन दाखविले,आपले मनःपूर्वक आभार 💐

  • @uttamsutar5365
    @uttamsutar5365 10 месяцев назад

    राज्यातील जनता वारावरती

  • @RavishindeSHIRDI
    @RavishindeSHIRDI 11 месяцев назад +3

    धिक्कार असो या शासनाचा, या गरिबांचे पुनर्वसन करून यांना घरे द्यावीत, मुले बाळे रोडवर आणलीत या मुजोर आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी फक्त 1 दिवस गरिबांचे जीवन जगून बघा एसीत रहानर्या शिरीमंत अधिकाऱ्यानो, निषेध , ह्या सरकारचा पण आणि अधिकाऱ्यांचा पण

  • @ADada-ou9sc
    @ADada-ou9sc 11 месяцев назад

    सर्व आदिवासी बांधवांनी त्यांना साथ द्यायला पाहिजे आणि त्याच्या हक्का साठी लढले पाहिजे तरच न्याय मिळेल

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 11 месяцев назад

    मुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे साहेब यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे गावात जाऊन या सर्व लोकांनी मुख्यमंत्री यांच्या फार्म हाऊसवर कायमचा मुक्काम करावा. त्याशिवाय शासनाला जाग येणार नाही...... दादा.
    🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱

  • @मावळाशिवजन्मभूमीचा

    खासदार आणि आमदार साहेब या गरिब लोक कडे लक्ष द्या. .लग्न .यात्रा .सभा करण्यापेक्षा आपल्या शिवजन्मभूमीत काय चालाय ते बघा. .

    • @gokuldasbarde1673
      @gokuldasbarde1673 11 месяцев назад

      हा सगळा खेळ आमदार खासदारांचा तर आहे

  • @raghavs1742
    @raghavs1742 11 месяцев назад +6

    किती पाप करतील पोलिस, प्रशासन!

  • @sayajijadhav.3578
    @sayajijadhav.3578 3 месяца назад

    आपलीच माणसं आपलेच वैरी

  • @jayantraikar8802
    @jayantraikar8802 11 месяцев назад

    अन्याय होऊ नये...
    सर्व बाबी तपासून पाहिले पाहिजे .

  • @sagararote3813
    @sagararote3813 11 месяцев назад +1

    नीतीमत्ता चांगली ठेवा
    सरकार ची चूक आहे यात.

  • @shraddhacreativity9302
    @shraddhacreativity9302 11 месяцев назад +6

    त्याचा प्रश्न सोडवून द्या वा सरकार सरकार चा जाहीर निषेध 😢😢😢😢😢😢😢मी मराठा😢😢😢😢😢

  • @sudhakarkulmethe3871
    @sudhakarkulmethe3871 11 месяцев назад +1

    😢अत्यंत दुर्दैवी, आदिवासींवर देशात सर्व ठिकाणी अशाच प्रकारे अत्याचार होत आहेत पण त्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीचे वेळी मत मागायला येतात😢

  • @abhinavdilipsanas1.326
    @abhinavdilipsanas1.326 11 месяцев назад +1

    आपले राष्ट्रपती आदिवासी समाजातील आहेत. आणि असा अन्याय होतो लाज वाटते.

  • @parasnikam
    @parasnikam 10 месяцев назад

    पत्रकार दादा पाणी आणि जेवण जर घेऊन गेले असते तर खूप चांगलं झालं असतं गरीब लोकांचा तुम्हाला आशीर्वाद मिळाला असता नुसतं तुम्ही जेवण केलं का पाणी पिले का हे विचारून लोकांना दाखवू नका थोडे कामाची भूमिकाही ठेवायचा