निसर्गाच्या स्धानीत रहाव म्हणुन पुर्वीच्या लोकांनी हि पध्दत केली घर सोडुन चार दिवस नैर्सगी वातावरणात .राहव चांगल असत .बाकी या मागे काहीही .कारण नाहीच .देव आणी भुत हे काहीच नसत.अंदविश्वास ठेवु नको त .
@@krishnanarsale7138 पुर्वी च्या बर्याच परंपरा जिवनासाठी उपयोगी आहेत .... काही लोक शास्त्रीय कारण सांगीतले कि दूर्लक्ष करतात म्हणून देवाचे नाव पुढे केले जाते . . . . राज साहेब म्हणतात मास्क लावणार नाही इतर पण म्हणू लागले मास्क लावणार नाही . . . . मास्क लावला नाही तर देवाचा कोप होतो सांगीतले तर ९० टक्के लोक ऐकतील
Mahendra ji khup chan mahiti dili mi tumcha abhar kase manu kalat nahi mai nav javan hu mere dada ji bol te the purani bate is liye main yad karta hu purana jamana bahot acha hai 🙏🙏🙏I'm Maharashtra ok 🙏🙏🙏
ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा. माहित नाही. परंतु हीच ७०-८० कुटुंब ३-४ वर्षानी एकत्र येऊन रहातात. ते सुद्धा आपले हेवे दावे - भांडण तंटा विसरून. हेच गाव पातळीवर मोठं आहे. या गावातील ८-१५ दिवस climate शांतच असेल. एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असेल.
हो अगदी बरोबर . हल्लीच मी गेलेलो आचरा गावी श्री देव रामेश्वर देवाच्या डाळपस्वारी बघायला . तेव्हा तेथील रहिवासी RUclipsr पराग कुबल यांनी सांगीतल की जशी या गावात डाळपस्वारी बरोबर '' गावपाळण '' देखील होते . जमल तर नक्की भेट देईन .
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घरकुल योजना बंद झाली आहे की काय या गावांमध्ये एकही घरकुल योजना राबवलेली दिसत नाही त्या आमदाराला आणि तेथील पक्षाला जाब विचारला पाहिजे
येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तसेच घाट माथ्यावर ही गावे असल्याने येथे छप्परांची घरे आहेत. शासकीय योजना येथे पोहचल्या आहेत. तसेच येथे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर असून येथे त्यांनी साठ वर्षा जो झाला नाही तो विकास केला आहे. येथे जाण्यास रस्ता नव्हता तो आमदार यांनी केला असून राधानगरी मतदार संघाचे कार्यसम्राट अशी त्यांची ओळख आहे.
छान प्रथा आहे ह्या मुळे सामाजिक एकोपा, एकत्र कुटुंब पद्धती, व निसर्गाच्या सानिध्यात एकत्र येणे मस्त
Chanpratha aahe
प्रथेमुळेच एकोपा राहतो ,, great आहेत अशी गावी जे अजुन परंपरेनुसार राहतात
सगळ्यात सुखी लोकं.... आणि पवित्र मनाने कुठलीही अपेक्षा न ठेवता आपले सुरळीत आयुष्य कफहणारी लोक
😊
❤❤
CR
देव मानणारे लोक भरपूर आहेत
जय रासाई देवी च्या नावाने चांगभल
साथी च्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्वजांनी केलेली उत्तम उपाय योजना व रोजच्या चाकोरीबध्द जीवनात एक बदल व पुन्हा नवीन आत्मविश्वासाने कामास सुरुवात
Exact
वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रथा.माहिती करून घ्यायला फारच छान वाटले
जगावेगळी रीत आणि ही बातमी. धन्यवाद
जे लोक कायदा मानत नाही. पण गावातील लोक देव म्हणतात. अती सुंदर.
याला आमच्या रोहे तालुक्यातील टेमघर गावात अशी प्रथा प्रचलित आहे .त्याला तिकडे " गाव टाकणी " म्हणतात.चांगली पद्धत आहे .
हे एक प्रकारचे बॅटरी चार्जिंग सारखे वाटते, दर ३ वर्षा नी, फारच छान
यात अंधश्रद्धा नसून देवावर विश्वास आहे तो असंन देखील गरजेचा आहे या गावाचे सर्व लोक भाग्यवान आहेत कारण ते पाच दिवस देवाच्या कुशीत राहता
बरोबर.👌👌
निसर्गाच्या स्धानीत रहाव म्हणुन पुर्वीच्या लोकांनी हि पध्दत केली घर सोडुन चार दिवस नैर्सगी वातावरणात .राहव चांगल असत .बाकी या मागे काहीही .कारण नाहीच .देव आणी भुत हे काहीच नसत.अंदविश्वास ठेवु नको त .
खूप चांगली प्रथा आहे . कौणीही काही म्हणू दे आपली प्रथा सोडू नये. यामुळ गावात एकोपा वाढतोय. मस्त
@Benito Daudier b nk
Right
सतीची चाल सुध्दा प्रथाच होती ना...... मग ती पण सुरुच ठेवायला सांगा. ............ ऐड्यांचा बाजार
@@SunFlute सगळ्याच प्रथा वाईट नसतात
❤❤❤ मानसीक इच्छा
देवावरील श्रध्दा
नमस्कार
निसर्गात राहावे
हा पुर्वजाचा हेतु आहे
हि श्रद्धा आहे
गावपण आहे
Very good
😊😊MBPPNPPB😊😊
सुंदर माहिती दिली धन्यवाद
आपन जुनी प्रथा चालू ठेवलीत त्या बधल धन्यवाद नाहीतर जुन्या पधती सरवानी डोक्याला गुंडालून ठेवलेल्या आहेत
बरोबर बोललात.
इतर धर्मिय टार्गेट करत्याती
सती प्रथा, विधवा केशवपन ह्या जुन्या प्रथा पण चालू ठेवा तुमच्या कुटुंबात ..... अज्ञानी मुरखांची दुनिया
खरं खूर निसर्गा सोबत जगणं.... नां लोभ हव्यास.... या राजकारणी लोकांना वर्षातून पंधरा दिवस पाठवायला पाहिजे
व्वा व्वा खुप छान 👌जयश्रीरासाईदेवी ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩
या सर्वांचा देवीच्या कौलदेण्यावर खुप विश्वास आहे खुप श्रद्धाळू आहेत इतलेलोक आन्याधारक आहेत असेखुपकमी लोक पहायला मीळतात.
खुप छान सुंदर प्रथा परंपरा आहे 🙏रासाई देवी प्रसन्न चांगभलं 🌹🌹🌹🌼🌼🌼🙏
खुप छान परंपरा आहे आणि तो मला फार आवडला आहे आणि ती म्हणजे एक रिफ्रेश पिकनिक आहे
नविनच माहिती कळाली. खूपच छान. व्हिडिओ पण खूप छान घेतला आहे
महेंद्र जी...आवाजात दम आहे....छान माहिती दिली..
वा मला ही पण पळायचय ह्या संसारातून, डोंगरावर जायचयं.
😂🤣
🤣🤣🤣🤣.खरे आहे. पण आता डोंगरात जाऊ शकत नाही. कधी jcb येईल आणि कधी डोंगर फोडतील ,काही सांगता येत नाही
Mi pn aito
😂😂🤣🤣
मला पण भावा
संक्रमीत साथीचे रोगां पासुन संरक्षण करण्यासाठी या प्रथा सुरु झाल्या
निश्चितच!
हे त्यावेळचे उपाय होते असं वाटतं, मात्र आज ती परंपरा म्हणुन जतन केली जातेय ,
यात काही वावगं नाही, परंतु याला अंधश्रध्देचं रुप यायला नको.
@@krishnanarsale7138 पुर्वी च्या बर्याच परंपरा जिवनासाठी उपयोगी आहेत .... काही लोक शास्त्रीय कारण सांगीतले कि दूर्लक्ष करतात म्हणून देवाचे नाव पुढे केले जाते . . . . राज साहेब म्हणतात मास्क लावणार नाही इतर पण म्हणू लागले मास्क लावणार नाही . . . . मास्क लावला नाही तर देवाचा कोप होतो सांगीतले तर ९० टक्के लोक ऐकतील
आजही परंपरा जपली जाते
कुठे कुलूप नाही चोरी ची भीती नाही
एकवीसव्या शतकात पण असं चालू आहे
Very nice
खूप छान मला फार आवडली ही प्रथा छान आहे आणि
हे अंधश्रद्धा किंवा दुसरं काही ते मला माहित नाही पण पहिला लोकांची परंपरा आता पण कुठं तरी जपली जाते हे चांगल आहे
Korona kalat hi paramara faydeshir nahi ka...
छान प्रथा आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहिला मिळते. यामुळे निसर्गाचे महत्त्व समजते.
गावकरी ऑलरेडी गावात निसर्गाच्या सानिध्यातच राहतात
@@beinghumans9843 आपली गाव पण शहरासारखी झाली आहेत
Mahendra ji khup chan mahiti dili mi tumcha abhar kase manu kalat nahi mai nav javan hu mere dada ji bol te the purani bate is liye main yad karta hu purana jamana bahot acha hai 🙏🙏🙏I'm Maharashtra ok 🙏🙏🙏
Thank you 🙏
Khup chan, yamule gavat ekopa nakkich rahat asel.
खुप छान. आपली जुनी प्रथा व परंपरेचे पालन हे सर्व गावकरी मीळुन करतात व एकोप्याने रहातात. मी ह्या वर्षी पहील्यांदा माझ्या मित्रा बरोबर जाऊन आलो तिथे.
वा छान परंपरा आहे आवडली
धन्यवाद खुपच छान माहिती दिल्याबद्दल
Khup changli pratha ahea nisarga shi jitke julun rahal tevdha changla. ... kharach khup chan.
खूपच सुंदर परंपरा आहे अशी ही प्रत्येक गावात झाली तर खूप खूप कुटुंब एकत्र येतील
Jabardast niyojan
आमच्या गावात होती ही प्रथा पण 30 वर्षयापासून बंद आहे. गाव बाहेर जाऊन जेवण करायचे सर्व गावकरी नदीच्या पात्रात खूप भारी वाटायचं
Atidhsy sundar mahiti
मला हे खुप आवडल कारण डोगर रागाच्या खुशीत रहाच एक वेगली मजा कारण पकश्याचा आवाज चिव चिव वाट
खूप छान गाव सोडून5 दिवस बाहेर राहून मजेशीर दिवस घालने आपल्याला पण असे हवे होते उत्तम ँँँँँँ
आमच्याईथे कोकणात लांजा , राजापुर तालुक्यात वाघण गावात अशी प्रथा आहे .
Ho
है तर मी पहिल्यांदा बागत आहे खुप छान वाटले आजून अशी ही काही परमपर आहै
Khup chhan mahiti nice
छान माहिती दिली, धन्यवाद
अप्रतिम news दाखवली
खूप खूप छान वाटला खरे तर आम्हला सुध्दा जावे असे वाटते आहे 👌👌👍🙏
चांगली प्रथा आहे त्यानिमीत्तान एकोपा तर राहातो पन मळ्यात जाऊन राहाण्यामुळे एक वनभोजनाचा आंनद घेतायेतों छान बातमी दाखवली
खूप छान प्रथा आहे
खूप छान पंरपरा आहे 🙏
या मागे शास्रीय कारण१००%आहे.
ऐक प्रकारे क्वारंटान आहे हे अस समजायला हरकत नाही.
अशा जुन्या आठवणी जाग्या झाल्या तर खूप. आनंद वाटतो
अश्या काहीतरी बातम्या दाखवत जा कि राव। खूपच चांगली गोष्ट आहे।
hi प्रथा सगळी कड आहे भाऊ .पण कमी दिवस बाहेर राहतात
Apratim Sadrikaran ......
Relaxation ,best ,all off
आजच्या धकाधकीच्या व आधुनिक युगात ही परंपरा अशीच चालत रहावी म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात राहणे पसंत केले जाईल.
खुप छान व्हिडिओ
वा खूपच छान
खूपच मस्त
Mast aahe
हे बरोबर आहे प्लेग च्या साथी मदे पण लोक गाव सोडून गावाबाहेरच्या मोकळ्या जागेत लोक राहण्यासाठी गेले होते
ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा. माहित नाही. परंतु हीच ७०-८० कुटुंब ३-४ वर्षानी एकत्र येऊन रहातात. ते सुद्धा आपले हेवे दावे - भांडण तंटा विसरून. हेच गाव पातळीवर मोठं आहे. या गावातील ८-१५ दिवस climate शांतच असेल. एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असेल.
लाँकडाऊन ! या गावात होतेय दर ४ वर्षांनी 🏡💥
Kahipan nako upashavani bolu re
Very. Fine
5 दिवसांनी किंवा जास्त दिवसांनी गाव भरनी कशी करतात त्याचा ही विडीयो बनवा व दाखवा
माझ्या महाराष्ट्र ची पुरातन संस्कृती,
लय भारी
अशी गावपळण कोकणामध्ये आचरा मालवणला पण आहे.
Ho khara ahe pan jast lokana ajun nahit nahi
Ho
हो अगदी बरोबर . हल्लीच मी गेलेलो आचरा गावी श्री देव रामेश्वर देवाच्या डाळपस्वारी बघायला . तेव्हा तेथील रहिवासी RUclipsr पराग कुबल यांनी सांगीतल की जशी या गावात डाळपस्वारी बरोबर '' गावपाळण '' देखील होते . जमल तर नक्की भेट देईन .
@@Mi_Dodamargkar_Vlogs होय गाव ऊठलो म्हणत आपल्या कोकणात..गावात दोन तीन दिवस बाहेर रवत...
Ho
परंपरेनुसार असलेला विश्वास असल्यामुळे सर्व सुरळीत आहे.
पण एक वेगळेपणाचा आनंद घेता येत असेल यात.
Nice ashich devichi krupa asudya
खुपच छान माहिती दिलयाबदल धनयवाद
Very good news and information
Wow
Khoop chhan upakram change in life,open pure air for healthy life
Amazing Bharat ! अदभुत भारत !
छान छान
बावळट पणा आहे. अडाणीपणामुळे आलेली अंधश्रध्दा. तेव्हा लोक गाव सोडून गेले होते त्याला काही कारण होतं. आता काय कारण?
ते सगळेच देवाशी जोडले जीवन जगत आहेत.
छान
एक प्रकारची पिकनिक म्हणायला हरकत नाही. कारण पूर्वीच्या लोकांना विश्रांती नसायची.
Thnk uhh so much.. आमच्या गावची प्रथा चाली रिती तुम्ही जगा समोर आणलीत.. आणि सगळी माहिती दिलात 👍😊
धन्यवाद..!
Khup chhan bhava kharch tujh khup khup abhar ❤❤
Khup chahan watale hi prathaa purwichi athwan sarwni balgali pahije namskar 🙏🙏🙏🙏🙏 video dwaraa mahiti Dilya baddhal dhanyawad 👌👌
मानसे पळून नाही गेली ही त्यांच्या गावची परंपरा आहे... न्युज काय देताय याचे तरी भान आसावे
👏👏👏👏👏
😊😊👌👌👌 भारी
खुप छान माहिती दिली आहे . धन्यवाद .
Very very nice informative and pleasing video, my shat koti pranaam to these villagers for keeping this century old religious retuals
😮😢😢😢 pan hi andh shradha ahe...
Nice
हि या गावातील परंपरा आहे आणी तुम्ही म्हणता गावातील माणस पळून गेली अस कुठ असत का
पळून म्हणजे पळण...म्हणायचयं
Naisrgik watawaran aahe khup Sunder👌👌👌👌
छानच
Khup chan vatal 🙏🙏🙏🙏🙏
फारच छान माहिती दिलीत
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घरकुल योजना बंद झाली आहे की काय या गावांमध्ये एकही घरकुल योजना राबवलेली दिसत नाही त्या आमदाराला आणि तेथील पक्षाला जाब विचारला पाहिजे
Pan paramparik ghare pahili ki gavch ahe ase vatte chhan
Apki parkinajar😀😁🤣🤣
येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तसेच घाट माथ्यावर ही गावे असल्याने येथे छप्परांची घरे आहेत. शासकीय योजना येथे पोहचल्या आहेत. तसेच येथे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर असून येथे त्यांनी साठ वर्षा जो झाला नाही तो विकास केला आहे. येथे जाण्यास रस्ता नव्हता तो आमदार यांनी केला असून राधानगरी मतदार संघाचे कार्यसम्राट अशी त्यांची ओळख आहे.
Mast
Khup chhan
Khupch sundar
Great
Sundar 👌👌🙏