अख्ख गावंच का जातं पळून... !!!!| Why Villagers Live Outside of Village |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024

Комментарии • 480

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 3 года назад +59

    छान प्रथा आहे ह्या मुळे सामाजिक एकोपा, एकत्र कुटुंब पद्धती, व निसर्गाच्या सानिध्यात एकत्र येणे मस्त

  • @vikramdeshmukh6171
    @vikramdeshmukh6171 3 года назад +52

    प्रथेमुळेच एकोपा राहतो ,, great आहेत अशी गावी जे अजुन परंपरेनुसार राहतात

  • @sandipvartha4629
    @sandipvartha4629 3 года назад +36

    सगळ्यात सुखी लोकं.... आणि पवित्र मनाने कुठलीही अपेक्षा न ठेवता आपले सुरळीत आयुष्य कफहणारी लोक

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 3 года назад +47

    देव मानणारे लोक भरपूर आहेत
    जय रासाई देवी च्या नावाने चांगभल

  • @shikandarpathan3495
    @shikandarpathan3495 3 года назад +41

    साथी च्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्वजांनी केलेली उत्तम उपाय योजना व रोजच्या चाकोरीबध्द जीवनात एक बदल व पुन्हा नवीन आत्मविश्वासाने कामास सुरुवात

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 3 года назад +26

    वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रथा.माहिती करून घ्यायला फारच छान वाटले

  • @tajuddinsanadi2560
    @tajuddinsanadi2560 3 года назад +18

    जगावेगळी रीत आणि ही बातमी. धन्यवाद

  • @chandrakantgurav8189
    @chandrakantgurav8189 Год назад +2

    जे लोक कायदा मानत नाही. पण गावातील लोक देव म्हणतात. अती सुंदर.

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 3 года назад +7

    याला आमच्या रोहे तालुक्यातील टेमघर गावात अशी प्रथा प्रचलित आहे .त्याला तिकडे " गाव टाकणी " म्हणतात.चांगली पद्धत आहे .

  • @saveabhijeet2128
    @saveabhijeet2128 2 года назад +3

    हे एक प्रकारचे बॅटरी चार्जिंग सारखे वाटते, दर ३ वर्षा नी, फारच छान

  • @dnyaneshwarpawar7103
    @dnyaneshwarpawar7103 3 года назад +66

    यात अंधश्रद्धा नसून देवावर विश्वास आहे तो असंन देखील गरजेचा आहे या गावाचे सर्व लोक भाग्यवान आहेत कारण ते पाच दिवस देवाच्या कुशीत राहता

    • @sureshmahadik8466
      @sureshmahadik8466 3 года назад +1

      बरोबर.👌👌

    • @bhagyashreepawar6009
      @bhagyashreepawar6009 3 года назад

      निसर्गाच्या स्धानीत रहाव म्हणुन पुर्वीच्या लोकांनी हि पध्दत केली घर सोडुन चार दिवस नैर्सगी वातावरणात .राहव चांगल असत .बाकी या मागे काहीही .कारण नाहीच .देव आणी भुत हे काहीच नसत.अंदविश्वास ठेवु नको त .

  • @shridharpatwardhan2834
    @shridharpatwardhan2834 3 года назад +94

    खूप चांगली प्रथा आहे . कौणीही काही म्हणू दे आपली प्रथा सोडू नये. यामुळ गावात एकोपा वाढतोय. मस्त

    • @sangamsawant5488
      @sangamsawant5488 3 года назад

      @Benito Daudier b nk

    • @poutryfriend4321
      @poutryfriend4321 3 года назад

      Right

    • @SunFlute
      @SunFlute 3 года назад +4

      सतीची चाल सुध्‍दा प्रथाच होती ना...... मग ती पण सुरुच ठेवायला सांगा. ............ ऐड्यांचा बाजार

    • @sign.status
      @sign.status 3 года назад +1

      @@SunFlute सगळ्याच प्रथा वाईट नसतात

    • @sugandhabait3751
      @sugandhabait3751 Год назад

      ❤❤❤ मानसीक इच्छा
      देवावरील श्रध्दा
      नमस्कार

  • @ashokjadhav5346
    @ashokjadhav5346 3 года назад +25

    निसर्गात राहावे
    हा पुर्वजाचा हेतु आहे
    हि श्रद्धा आहे
    गावपण आहे
    Very good

  • @PrakashBait-y9m
    @PrakashBait-y9m 3 месяца назад

    सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @ravindrakadam4472
    @ravindrakadam4472 3 года назад +48

    आपन जुनी प्रथा चालू ठेवलीत त्या बधल धन्यवाद नाहीतर जुन्या पधती सरवानी डोक्याला गुंडालून ठेवलेल्या आहेत

    • @sureshmahadik8466
      @sureshmahadik8466 3 года назад +1

      बरोबर बोललात.

    • @kotankars
      @kotankars 2 года назад

      इतर धर्मिय टार्गेट करत्याती

    • @pradipbhosale9950
      @pradipbhosale9950 2 года назад +1

      सती प्रथा, विधवा केशवपन ह्या जुन्या प्रथा पण चालू ठेवा तुमच्या कुटुंबात ..... अज्ञानी मुरखांची दुनिया

  • @ajitchavan2316
    @ajitchavan2316 2 месяца назад

    खरं खूर निसर्गा सोबत जगणं.... नां लोभ हव्यास.... या राजकारणी लोकांना वर्षातून पंधरा दिवस पाठवायला पाहिजे

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Год назад

    व्वा व्वा खुप छान 👌जयश्रीरासाईदेवी ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩

  • @radhikaalashi1520
    @radhikaalashi1520 3 года назад +2

    या सर्वांचा देवीच्या कौलदेण्यावर खुप विश्वास आहे खुप श्रद्धाळू आहेत इतलेलोक आन्याधारक आहेत असेखुपकमी लोक पहायला मीळतात.

  • @kp811
    @kp811 3 года назад

    खुप छान सुंदर प्रथा परंपरा आहे 🙏रासाई देवी प्रसन्न चांगभलं 🌹🌹🌹🌼🌼🌼🙏

  • @kumarkambare1296
    @kumarkambare1296 3 года назад +5

    खुप छान परंपरा आहे आणि तो मला फार आवडला आहे आणि ती म्हणजे एक रिफ्रेश पिकनिक आहे

  • @singerravindraabhyankar5466
    @singerravindraabhyankar5466 3 года назад +2

    नविनच माहिती कळाली. खूपच छान. व्हिडिओ पण खूप छान घेतला आहे

  • @balasahebd.kanade9536
    @balasahebd.kanade9536 3 года назад +7

    महेंद्र जी...आवाजात दम आहे....छान माहिती दिली..

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 3 года назад +48

    वा मला ही पण पळायचय ह्या संसारातून, डोंगरावर जायचयं.

    • @sonaliwagh8089
      @sonaliwagh8089 3 года назад

      😂🤣

    • @howdareu135
      @howdareu135 3 года назад +8

      🤣🤣🤣🤣.खरे आहे. पण आता डोंगरात जाऊ शकत नाही. कधी jcb येईल आणि कधी डोंगर फोडतील ,काही सांगता येत नाही

    • @mrakshaygamer9867
      @mrakshaygamer9867 3 года назад

      Mi pn aito

    • @vinayakdevkatte7549
      @vinayakdevkatte7549 3 года назад

      😂😂🤣🤣

    • @irfanshaikh3014
      @irfanshaikh3014 3 года назад

      मला पण भावा

  • @madd876
    @madd876 3 года назад +64

    संक्रमीत साथीचे रोगां पासुन संरक्षण करण्यासाठी या प्रथा सुरु झाल्या

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 3 года назад +7

      निश्चितच!
      हे त्यावेळचे उपाय होते असं वाटतं, मात्र आज ती परंपरा म्हणुन जतन केली जातेय ,
      यात काही वावगं नाही, परंतु याला अंधश्रध्देचं रुप यायला नको.

    • @madd876
      @madd876 3 года назад +2

      @@krishnanarsale7138 पुर्वी च्या बर्‍याच परंपरा जिवनासाठी उपयोगी आहेत .... काही लोक शास्त्रीय कारण सांगीतले कि दूर्लक्ष करतात म्हणून देवाचे नाव पुढे केले जाते . . . . राज साहेब म्हणतात मास्क लावणार नाही इतर पण म्हणू लागले मास्क लावणार नाही . . . . मास्क लावला नाही तर देवाचा कोप होतो सांगीतले तर ९० टक्के लोक ऐकतील

  • @shashikantfunde7240
    @shashikantfunde7240 3 года назад +30

    आजही परंपरा जपली जाते
    कुठे कुलूप नाही चोरी ची भीती नाही
    एकवीसव्या शतकात पण असं चालू आहे

  • @sambhajipatil4034
    @sambhajipatil4034 3 года назад +1

    खूप छान मला फार आवडली ही प्रथा छान आहे आणि

  • @Govind-iv9hf
    @Govind-iv9hf 3 года назад +95

    हे अंधश्रद्धा किंवा दुसरं काही ते मला माहित नाही पण पहिला लोकांची परंपरा आता पण कुठं तरी जपली जाते हे चांगल आहे

  • @danavalednyaneshwar1256
    @danavalednyaneshwar1256 3 года назад +8

    छान प्रथा आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहिला मिळते. यामुळे निसर्गाचे महत्त्व समजते.

    • @beinghumans9843
      @beinghumans9843 3 года назад

      गावकरी ऑलरेडी गावात निसर्गाच्या सानिध्यातच राहतात

    • @danavalednyaneshwar1256
      @danavalednyaneshwar1256 3 года назад

      @@beinghumans9843 आपली गाव पण शहरासारखी झाली आहेत

  • @dattashivaji5742
    @dattashivaji5742 3 года назад +2

    Mahendra ji khup chan mahiti dili mi tumcha abhar kase manu kalat nahi mai nav javan hu mere dada ji bol te the purani bate is liye main yad karta hu purana jamana bahot acha hai 🙏🙏🙏I'm Maharashtra ok 🙏🙏🙏

  • @laxmangorde6498
    @laxmangorde6498 Год назад

    Khup chan, yamule gavat ekopa nakkich rahat asel.

  • @shivajipadaval1267
    @shivajipadaval1267 3 года назад

    खुप छान. आपली जुनी प्रथा व परंपरेचे पालन हे सर्व गावकरी मीळुन करतात व एकोप्याने रहातात. मी ह्या वर्षी पहील्यांदा माझ्या मित्रा बरोबर जाऊन आलो तिथे.

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 3 года назад +19

    वा छान परंपरा आहे आवडली

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 6 месяцев назад

    धन्यवाद खुपच छान माहिती दिल्याबद्दल

  • @20tejas
    @20tejas 3 года назад

    Khup changli pratha ahea nisarga shi jitke julun rahal tevdha changla. ... kharach khup chan.

  • @vilassangle8228
    @vilassangle8228 3 года назад

    खूपच सुंदर परंपरा आहे अशी ही प्रत्येक गावात झाली तर खूप खूप कुटुंब एकत्र येतील

  • @tanajibhosale4387
    @tanajibhosale4387 3 года назад +1

    Jabardast niyojan

  • @Bharatkamble9493
    @Bharatkamble9493 3 года назад +5

    आमच्या गावात होती ही प्रथा पण 30 वर्षयापासून बंद आहे. गाव बाहेर जाऊन जेवण करायचे सर्व गावकरी नदीच्या पात्रात खूप भारी वाटायचं

  • @bipinchandramule1093
    @bipinchandramule1093 Год назад

    Atidhsy sundar mahiti

  • @vinodahadi6935
    @vinodahadi6935 3 года назад +2

    मला हे खुप आवडल कारण डोगर रागाच्या खुशीत रहाच एक वेगली मजा कारण पकश्याचा आवाज चिव चिव वाट

  • @jayab1408
    @jayab1408 3 года назад +1

    खूप छान गाव सोडून5 दिवस बाहेर राहून मजेशीर दिवस घालने आपल्याला पण असे हवे होते उत्तम ँँँँँँ

  • @vaibhavgothankar3919
    @vaibhavgothankar3919 3 года назад +13

    आमच्याईथे कोकणात लांजा , राजापुर तालुक्यात वाघण गावात अशी प्रथा आहे .

  • @eshwarkadam6046
    @eshwarkadam6046 3 года назад +1

    है तर मी पहिल्यांदा बागत आहे खुप छान वाटले आजून अशी ही काही परमपर आहै

  • @atishpawar7413
    @atishpawar7413 3 года назад

    Khup chhan mahiti nice

  • @realminteriorsvaibhavmohit176
    @realminteriorsvaibhavmohit176 3 года назад +18

    छान माहिती दिली, धन्यवाद

  • @MARUTI455
    @MARUTI455 3 года назад

    अप्रतिम news दाखवली

  • @vinitakulkarni6840
    @vinitakulkarni6840 3 года назад

    खूप खूप छान वाटला खरे तर आम्हला सुध्दा जावे असे वाटते आहे 👌👌👍🙏

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Год назад

    चांगली प्रथा आहे त्यानिमीत्तान एकोपा तर राहातो पन मळ्यात जाऊन राहाण्यामुळे एक वनभोजनाचा आंनद घेतायेतों छान बातमी दाखवली

  • @pradnyaghadi4881
    @pradnyaghadi4881 3 года назад

    खूप छान प्रथा आहे

  • @rkakade
    @rkakade 3 года назад +19

    खूप छान पंरपरा आहे 🙏

  • @shrirangpate4800
    @shrirangpate4800 3 года назад +7

    या मागे शास्रीय कारण१००%आहे.
    ऐक प्रकारे क्वारंटान आहे हे अस समजायला हरकत नाही.

  • @psureshjagtap8691
    @psureshjagtap8691 3 года назад +2

    अशा जुन्या आठवणी जाग्या झाल्या तर खूप. आनंद वाटतो

  • @MS-gv4gn
    @MS-gv4gn 3 года назад +14

    अश्या काहीतरी बातम्या दाखवत जा कि राव। खूपच चांगली गोष्ट आहे।

    • @Niteshbunde9932
      @Niteshbunde9932 Год назад +1

      hi प्रथा सगळी कड आहे भाऊ .पण कमी दिवस बाहेर राहतात

  • @namdevpatil7630
    @namdevpatil7630 6 месяцев назад

    Apratim Sadrikaran ......

  • @amolkadam3331
    @amolkadam3331 3 года назад +7

    Relaxation ,best ,all off

  • @yuvrajmulye6365
    @yuvrajmulye6365 Год назад +1

    आजच्या धकाधकीच्या व आधुनिक युगात ही परंपरा अशीच चालत रहावी म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात राहणे पसंत केले जाईल.

  • @StatusNandedMh26
    @StatusNandedMh26 7 месяцев назад

    खुप छान व्हिडिओ

  • @somnathpanmalkar1389
    @somnathpanmalkar1389 3 года назад

    वा खूपच छान

  • @pravingaikar9012
    @pravingaikar9012 Год назад

    खूपच मस्त

  • @kirannargunde2323
    @kirannargunde2323 Год назад

    Mast aahe

  • @sureshghadge7075
    @sureshghadge7075 3 года назад +6

    हे बरोबर आहे प्लेग च्या साथी मदे पण लोक गाव सोडून गावाबाहेरच्या मोकळ्या जागेत लोक राहण्यासाठी गेले होते

  • @Happy-life20
    @Happy-life20 3 года назад +4

    ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा. माहित नाही. परंतु हीच ७०-८० कुटुंब ३-४ वर्षानी एकत्र येऊन रहातात. ते सुद्धा आपले हेवे दावे - भांडण तंटा विसरून. हेच गाव पातळीवर मोठं आहे. या गावातील ८-१५ दिवस climate शांतच असेल. एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असेल.

  • @devgonbare
    @devgonbare 3 года назад +65

    लाँकडाऊन ! या गावात होतेय दर ४ वर्षांनी 🏡💥

  • @dattatrayshitre2484
    @dattatrayshitre2484 2 года назад

    Very. Fine

  • @kishorkathe4370
    @kishorkathe4370 3 года назад +36

    5 दिवसांनी किंवा जास्त दिवसांनी गाव भरनी कशी करतात त्याचा ही विडीयो बनवा व दाखवा

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350 10 месяцев назад

    माझ्या महाराष्ट्र ची पुरातन संस्कृती,

  • @jadhavnr1016
    @jadhavnr1016 3 года назад +3

    लय भारी

  • @balkrishnachavan4681
    @balkrishnachavan4681 3 года назад +78

    अशी गावपळण कोकणामध्ये आचरा मालवणला पण आहे.

    • @itsaboutlife3717
      @itsaboutlife3717 3 года назад +3

      Ho khara ahe pan jast lokana ajun nahit nahi

    • @sonal444
      @sonal444 3 года назад +4

      Ho

    • @Mi_Dodamargkar_Vlogs
      @Mi_Dodamargkar_Vlogs 3 года назад +7

      हो अगदी बरोबर . हल्लीच मी गेलेलो आचरा गावी श्री देव रामेश्वर देवाच्या डाळपस्वारी बघायला . तेव्हा तेथील रहिवासी RUclipsr पराग कुबल यांनी सांगीतल की जशी या गावात डाळपस्वारी बरोबर '' गावपाळण '' देखील होते . जमल तर नक्की भेट देईन .

    • @harddikindya4245
      @harddikindya4245 3 года назад +4

      @@Mi_Dodamargkar_Vlogs होय गाव ऊठलो म्हणत आपल्या कोकणात..गावात दोन तीन दिवस बाहेर रवत...

    • @smitaacharekar7627
      @smitaacharekar7627 3 года назад +2

      Ho

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 года назад +3

    परंपरेनुसार असलेला विश्वास असल्यामुळे सर्व सुरळीत आहे.
    पण एक वेगळेपणाचा आनंद घेता येत असेल यात.

  • @gorakshanathbhalekar1402
    @gorakshanathbhalekar1402 3 года назад +1

    Nice ashich devichi krupa asudya

  • @rekhamaratkar3055
    @rekhamaratkar3055 3 года назад +1

    खुपच छान माहिती दिलयाबदल धनयवाद

  • @arungholakar1827
    @arungholakar1827 Год назад

    Very good news and information

  • @farhatchikte5957
    @farhatchikte5957 3 года назад

    Wow

  • @sunetranaik820
    @sunetranaik820 3 года назад

    Khoop chhan upakram change in life,open pure air for healthy life

  • @dhb702
    @dhb702 3 года назад

    Amazing Bharat ! अदभुत भारत !

  • @दिलीपनिंबाळकर-ण9घ

    छान छान

  • @user-ok3cl6zl8n
    @user-ok3cl6zl8n 3 года назад +7

    बावळट पणा आहे. अडाणीपणामुळे आलेली अंधश्रध्दा. तेव्हा लोक गाव सोडून गेले होते त्याला काही कारण होतं. आता काय कारण?

  • @anitakalgapurkar8025
    @anitakalgapurkar8025 11 месяцев назад

    ते सगळेच देवाशी जोडले जीवन जगत आहेत.

  • @kisandhebe7221
    @kisandhebe7221 3 года назад

    छान

  • @omanmohite8495
    @omanmohite8495 3 года назад +19

    एक प्रकारची पिकनिक म्हणायला हरकत नाही. कारण पूर्वीच्या लोकांना विश्रांती नसायची.

  • @komalkesarkar8265
    @komalkesarkar8265 3 года назад +1

    Thnk uhh so much.. आमच्या गावची प्रथा चाली रिती तुम्ही जगा समोर आणलीत.. आणि सगळी माहिती दिलात 👍😊

  • @sidhanthpadrath9821
    @sidhanthpadrath9821 Год назад

    Khup chhan bhava kharch tujh khup khup abhar ❤❤

  • @asheerkamble3237
    @asheerkamble3237 3 года назад +5

    Khup chahan watale hi prathaa purwichi athwan sarwni balgali pahije namskar 🙏🙏🙏🙏🙏 video dwaraa mahiti Dilya baddhal dhanyawad 👌👌

  • @shaileshthorave1055
    @shaileshthorave1055 3 года назад +7

    मानसे पळून नाही गेली ही त्यांच्या गावची परंपरा आहे... न्युज काय देताय याचे तरी भान आसावे

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar Год назад

    👏👏👏👏👏

  • @Amit-su3kw
    @Amit-su3kw 3 года назад

    😊😊👌👌👌 भारी

  • @जयश्रीराम-श4ष
    @जयश्रीराम-श4ष 3 года назад

    खुप छान माहिती दिली आहे . धन्यवाद .

  • @sadanandkamat6312
    @sadanandkamat6312 2 года назад +7

    Very very nice informative and pleasing video, my shat koti pranaam to these villagers for keeping this century old religious retuals

  • @kishorghaste3449
    @kishorghaste3449 Год назад +1

    😮😢😢😢 pan hi andh shradha ahe...

  • @suryakantshahir8252
    @suryakantshahir8252 Год назад

    Nice

  • @vijaypawarvp4706
    @vijaypawarvp4706 3 года назад +12

    हि या गावातील परंपरा आहे आणी तुम्ही म्हणता गावातील माणस पळून गेली अस कुठ असत का

    • @balasahebd.kanade9536
      @balasahebd.kanade9536 3 года назад

      पळून म्हणजे पळण...म्हणायचयं

  • @vaishali5956
    @vaishali5956 3 года назад

    Naisrgik watawaran aahe khup Sunder👌👌👌👌

  • @tatobagaikwad5601
    @tatobagaikwad5601 3 года назад +2

    छानच

  • @Triggered-1230
    @Triggered-1230 3 года назад +1

    Khup chan vatal 🙏🙏🙏🙏🙏

  • @kamalakarborole3455
    @kamalakarborole3455 3 года назад

    फारच छान माहिती दिलीत

  • @मराठायोद्धा
    @मराठायोद्धा 3 года назад +11

    कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घरकुल योजना बंद झाली आहे की काय या गावांमध्ये एकही घरकुल योजना राबवलेली दिसत नाही त्या आमदाराला आणि तेथील पक्षाला जाब विचारला पाहिजे

    • @shobhakamble9113
      @shobhakamble9113 3 года назад +1

      Pan paramparik ghare pahili ki gavch ahe ase vatte chhan

    • @deepakkamble8446
      @deepakkamble8446 3 года назад +2

      Apki parkinajar😀😁🤣🤣

    • @khabarnamanetworkyuvrajbhi9321
      @khabarnamanetworkyuvrajbhi9321 3 года назад +2

      येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तसेच घाट माथ्यावर ही गावे असल्याने येथे छप्परांची घरे आहेत. शासकीय योजना येथे पोहचल्या आहेत. तसेच येथे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर असून येथे त्यांनी साठ वर्षा जो झाला नाही तो विकास केला आहे. येथे जाण्यास रस्ता नव्हता तो आमदार यांनी केला असून राधानगरी मतदार संघाचे कार्यसम्राट अशी त्यांची ओळख आहे.

  • @sanjaypowar6534
    @sanjaypowar6534 3 года назад

    Mast

  • @kirankhose9015
    @kirankhose9015 3 года назад +3

    Khup chhan

  • @suvarnadubal7610
    @suvarnadubal7610 3 года назад +1

    Khupch sundar

  • @sudhirkokate8885
    @sudhirkokate8885 3 года назад

    Great

  • @pratishthawalkar7604
    @pratishthawalkar7604 3 года назад +1

    Sundar 👌👌🙏