मनोवृत्ती नासकीच होती.यांना असं वाटायचं चरखा चालवून देश उभारू!म्हणून उद्योग उभारणीत जितक्या अडचणी येतील असे कायदे केले होते.खऱ्या अर्थाने नासका पाटीलच होता.
महाराष्ट्रातील नेत्यांना ते ओळखून होते, मुंबई महाराष्ट्रात सामील केल्यास हे शहर ग्रामीण नेत्यांच्या ताब्यात गेले, मराठी नेत्यांना व भाषिक वर्गाला ह्या शहरात स्वतः चा रुबाब ठेवता येतो का?
काही नेत्यांनी उघड विरोध केला तर काही नेत्यांनी महाराष्ट्राचा उदो उदो करत महाराष्ट्र सडवण्याचा प्रयत्न केला. आज त्याच्या परिणाम मराठी माणसाला जाणवतो. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र.
अतिश छान आणि चांगली माहीती.. मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट.... प्रत्यक्षात उत्तम संधटक, उत्तम नेता, प्रखर बुध्दीमान.. एका इंग्रजी दैनिका चे संपादक, मुंबई महापालिकेत नगरसेवक, मग महापौर.. मग केंद्रीय मंत्री.. अशी नानाविध पद भूषवणारा माणुस अखेर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात.. व्हिलन म्हणुन प्रसिध्दीस पावला... आणि तिच प्रतिमा आज पर्यंत कायम राहीली आहे...प्रत्यक्षात त्यांच्या हातुन घडलेली अनेक चांगली काम या बद्दल कोणी बोलतही नाही.. किंवा कोणी दखल ही घेत नाही.
गाजर गवत त्याला काँग्रेस गवत म्हणत, त्या अमेरिकन गव्हाला मिलो गहू म्हणायचे लाल चपाती व्हायची चव नसायची, पण जगण्या साठी गरज होती, स का पाटील यांची मुंबई वर हुकूमत होती 🙏
१९६७ च्या लोकसभा निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस ह्यांनी स.का. पाटील ह्यांचा पराभव केला होता. त्यानंतर स.का. पाटील ह्यांचे राजकारण संपले. काँग्रेसला पैसा पुरवायचे मुख्य काम स.का पाटील करायचे. हा पैसा टाटा/बिर्ला/दोशी /गोदरेज/महिंद्रा/हिरे व्यापारी .. अशा लोकांचा. बदल्यात उद्योगपतींना योग्य त्या ठिकाणी जमिनी/भूखंड द्यायचे काम नोकरशाहीच्या माध्यमातून स.का पाटील करायचे
मुंबई महाराष्ट्र ला नव्हती भेटायला पाहिजे होती त्या मुळेच आताच्या महाराष्ट्रातील मराठी नेत्या नी मुंबई मध्ये पर प्रांतीय लोक भरून मुंबई ची वाट लावली आहे म्हणून स्वर्गीय मुंबईचे आनभिक्षित सम्राट स का पाटील म्हणत होते मुंबई महाराष्ट्र मध्ये समाविष्ट करण्यास तयार नवते कारण अज मुंबई मध्ये फक्त मराठी लोक 14टक्के उरलेत आणि पर प्रांतीय लोक मुंबई मध्ये 86टक्के भरलेत स्वर्गीय स का पाटील यांचं म्हणणं बरोबर होते ते आजच्या मुंबई कडे पाहून
Mumbai madhe 44lakh lok marathi la aapla mother tongue maantat 1.24 crore madhun mhaje 36per. Mi he official published data madhun Boltoi . Marathi- 4402928 Hindi-3598542 Gujarathi-1428091 Urdu-1459412 Mumbai madhe interstate migration pan khup pramanat hota pahije tar reports vaacha. 53per of migration to mumbai was from rest of mh as per reports. Jevde tumhche nete ghabravaila mhantat tevdi halat kharab nahi re marathi maansachi mumbait. Pan zar Mumbaiadhe tyala respect havi asel tar tyane business karawa , kasht karawe . Pan ek gosht khari .
I unsubscribe your channel "अर्धे हिंदू आणि अर्धे मुसलमान असणाऱ्या Hussaini Brahmins चा इतिहास " ya video mule... Diwalit tumhala lai pulka aalay muslimancha mag unsung warrior series banva aaple kashmir madhe je marle gele te bagha,, tywar kahi karta aal tar paha..
महाराष्ट्राचे आचार्य म्हणजे प्र के अत्रे हे नेहमी स. का. पाटील. यांना आपल्या भाषणामध्ये ना.स.का पाटील म्हणजेच
( नामदार स.का.पाटील) असे म्हणायचे😁😁
Majhe Kaka Shri Sharad Wani 106 hutatma paiki 1 hote. Flora fountain manjech aajch hutatma smarak vr tyanch nav ahe.
@@sumitwane4725 breave.& Good. 👍
@@ssut684 thank you
मनोवृत्ती नासकीच होती.यांना असं वाटायचं चरखा चालवून देश उभारू!म्हणून उद्योग उभारणीत जितक्या अडचणी येतील असे कायदे केले होते.खऱ्या अर्थाने नासका पाटीलच होता.
भानगडबाज टारगट अत्रे.
मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि राहणार
जय महाराष्ट्र🚩🛡
मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही असं म्हणणारा दलींदर माणूस.
मुंबई कोकणाचा भाग आहे आणि महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्याने घाट्यांनी कोकणाला लुटलं.स.का. पाटील यांना कोकण वाचवायचा होता.
@@रोशनब्राह्मण ghati kokan kase lutatil?
100%barobar
महाराष्ट्रातील नेत्यांना ते ओळखून होते, मुंबई महाराष्ट्रात सामील केल्यास हे शहर ग्रामीण नेत्यांच्या ताब्यात गेले, मराठी नेत्यांना व भाषिक वर्गाला ह्या शहरात स्वतः चा रुबाब ठेवता येतो का?
@@रोशनब्राह्मणकोकणी, (रत्नागिरी , सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्र (घाटी) यांनी मुंबईची वाट लावली मुंबई कोकणात नाही आहे
आक्का किस्सा खूप छान होता पण महाराष्ट्रात सुद्धा एवढी कर्मदरिद्री माणसं होती याचं खूप वाईट होते वाटतं
काही नेत्यांनी उघड विरोध केला
तर
काही नेत्यांनी महाराष्ट्राचा उदो उदो करत महाराष्ट्र सडवण्याचा प्रयत्न केला.
आज त्याच्या परिणाम मराठी माणसाला जाणवतो.
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र.
चांगल्या कामांना, चांगल्या व्यक्तींना विरोध करून पण प्रसिद्ध होता येतं. फक्त पाठीवर काँग्रेसचा हात पाहिजे
याच नाव ऐकताच आठवतं ते १०६ होतात्म वीर
Majhe Kaka Shri Sharad Wani tya hutatma paiki 1 hote.
मोरारजी देसाई वा स.का. पाटील यापैकी नक्की कोण??? जुन्या वर्गाने हे स्पष्ट करायला हवे.
स का पाटीलच नाही, तर JRD Tata यांना सुद्धा मुंबई महाराष्ट्रात सामील होऊ नये असे वाटत होते
महाराष्ट्रातील नेत्यांनी काय दिवे लावले? हे सर्वांना माहीत आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा म्हणून मराठी भाषिक वर्गाने स्वीकारली का?
मुंबई महाराष्ट्रात विलीन करून महाराष्ट्रातील नेत्यांनी काय दिवे लावले? ज्यांचे राज्य आले, त्यांना राखीव जागेसाठी मोर्चे काढण्याची वेळ आली.
अतिश छान आणि चांगली माहीती.. मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट.... प्रत्यक्षात उत्तम संधटक, उत्तम नेता, प्रखर बुध्दीमान.. एका इंग्रजी दैनिका चे संपादक, मुंबई महापालिकेत नगरसेवक, मग महापौर.. मग केंद्रीय मंत्री.. अशी नानाविध पद भूषवणारा माणुस अखेर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात.. व्हिलन म्हणुन प्रसिध्दीस पावला... आणि तिच प्रतिमा आज पर्यंत कायम राहीली आहे...प्रत्यक्षात त्यांच्या हातुन घडलेली अनेक चांगली काम या बद्दल कोणी बोलतही नाही.. किंवा कोणी दखल ही घेत नाही.
संयुक्त महाराष्ट्राच्या नावाखाली घाटी कोकणाला लुटत आहेत.
थोडक्यात काय आपले राजकारणी अमेरिका आणि रशिया चे एजन्ट असतात.
Cia kgb पैसे देतात यांना
एकूणच काय...निव्वळ मूर्ख व्यक्ती होता तसेच नालायक ही होता
मुंबई महाराष्ट्राचीच आहे.
मुंबई कोकणाचा भाग आहे आणि घाट्यांनी कोकणावर कब्जा केला आहे.
@@रोशनब्राह्मण मुंबई वसवली ती ब्रिटिश सरकारने.....
@@रोशनब्राह्मणकोण आहेस तू.
मुर्खासारखे काही लिहू नकोस. तुला परप्रांतीय तूझ्या घरात घुसले ते चालते.आणि मराठी माणसांचा असा अपमान करतोस.
@@pravinmhapankar6109जाऊन माहिती काढ आधी, तुझा ब्रिटिश पैदा होण्याआधीही आमची मुंबई होती
Bhidu Great Study Salute Vistrut Mandani Changla Abhyas
मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही असं स का पाटील का म्हणाले त्याच्याबद्दल अजून सविस्तर सांगा
खुप छान किस्सा.....आसाच किस्सा जॉर्ज फर्नांडिसांच्या वरती पण बनवा....
ह्या फर्नांडिस यांनी १९६७ साली झालेल्या निवडणुकीत ह्या पाटलाची अशी काय मारली की पुढे राजकारण च संपलं. कोकणाचं कसलही काम ह्या दलींदर माणसाने केले नाही.
खुप छान वेगळी माहिती, अजुन खुप ऐकावं वाटते .....असेच खुप किस्से
खुपच छान व उपयुक्त माहिती.
मरीन लाईन्स ला त्यांच्या नावाचे मोठे उद्यान आहे
खुपच छान माहिती दिली धन्यवाद
गाजर गवत त्याला काँग्रेस गवत म्हणत, त्या अमेरिकन गव्हाला मिलो गहू म्हणायचे लाल चपाती व्हायची चव नसायची, पण जगण्या साठी गरज होती, स का पाटील यांची मुंबई वर हुकूमत होती 🙏
स.का.पाटलांना कोकण घाट्यांचा गुलाम होऊ द्यायचा नव्हता.
हुकुमत?
असे अनेक आहेत त्यांनी मुंबई तुन तमाम मराठी माणूस शांतपणे संपवला.?
मौल्यवान माहिती.
Correction
PL 480
PL48 नव्हे
First view. Thank you for the S K Patil tale. Had heard a lot about this leader but not the background.
नाव व कर्तृत्व असावे तर स का पाटलासारखे.....
कुठलेही मोठे पद नसतानाही ते आजही चर्चेत असतात वेळोवेळी.
स.का.पाटील एक चांगले व्यक्तिमत्व होते.
मुंबई साठी काही तरी काम केलय त्यांनी अर्थात त्यात स्वाथीची झालर होती पण काळानुसर परिस्थिती नुसार स्विकारलेला राजकारण
S k patil यांच्यावर व्हिडिओ बनवला हे खूप मोठी गोष्ट होती. मुंबई चे सलग 3 वेळा महापौर होते.
हा एक तद्दन टाकाऊ व्यक्ती होता हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. बाकी माहिती छान रित्या सांगितली.
Bombay state 1935 ka वारसदार जिंदा है , पहले तो देश कि जनता सुखी रखना मेरा प्रथम कर्तव्य है , माने सरकार
मराठीत बोल जरा
He s.k. patil sarkhya lokan mule baherchya lokani bhartavar rajya kela.
What is full form of s k
खलपुरुष नासका पाटील !
पाटील Brand💪💪💪 सरकार , और टाटा से भी बडे
त्यानाच आ. अत्रे "नासका" पाटील म्हणत असत. आणि ते खरंच होतं!
आ. अत्र्यांना प्रबोधनकार वरळीचा डुक्कर म्हणत.
@@sushilchavan1769 सही पकड़े है
Atre ni sampavala eka America chya hastakala
छान वाटत होते
Snehal i like you
कडकक स्नेहल माने
व्वा भिडू, छान! काळ्या व्हीलन ची उजळ बाजू अशी आहे तर!
स का पाटिल यांच राजकारण प्र के अत्रे नी संपवल
१९६७ च्या लोकसभा निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस ह्यांनी स.का. पाटील ह्यांचा पराभव केला होता. त्यानंतर स.का. पाटील ह्यांचे राजकारण संपले. काँग्रेसला पैसा पुरवायचे मुख्य काम स.का पाटील करायचे. हा पैसा टाटा/बिर्ला/दोशी /गोदरेज/महिंद्रा/हिरे व्यापारी .. अशा लोकांचा. बदल्यात उद्योगपतींना योग्य त्या ठिकाणी जमिनी/भूखंड द्यायचे काम नोकरशाहीच्या माध्यमातून स.का पाटील करायचे
Asha halkatanwar vdo ka banavta
स्नेहल खूप छान
Bolta chhan
Shivsenela pudhe ananyache Kam Vasantrao Naik Sahebanni kelay
George fernandes ne hiska dakhavla na saheban ,thoda tey he add kela asta tar bara Zala asta ,
As you told saka patil belongs to farmers family and later you told his father was police officer. There is some mistake in both sentence
Ho pn ata tar nammatr mumbi rahiliy marathi lokanchi.
गाजर गवत नाय काग्रेस म्हणतात त्या गवताला
आता चे सखा पाटील म्हणजे देवेंद्र फडणवीस
याला आम्ही सदोबा म्हणणार
Negetive manus....jai maharashtra
Madam team join karyla avdel bol bidu
👌👌👌
Dista hi chhan
mast...
5000 varsh mumbai MH la milnar nahi mhnt hota😂😂
हा पाटील एवढा नासका कसा काय होता?
Tin no patil
पाटलाच्या वाईट गोष्टी साठी vdo बनवायचे आणि जे mafivir होते देशद्रोही त्यांची स्तुती करायची😀
Savarkar zindabad
👍
स. का. पाटलाना जॉर्ज फर्नांडिस यांनी प्रथम निवडणुकीत पाडले.
नासका पाटिल....
Sakya
Kisse bhari anata raw tumhi
Kisse awadatat tumache amhala
Tya sobat tumhi pn awadat barakha amhamala 😉😄
pan tai patlancha mumbai maharashtrala denyasathi virodh ka hota?
PL480
सश्या गत आहेत तुझे दात 😄😄😄
Very bad presentation with poor diction and no holistic research
खेकडा हो ...असा नेता ...नामोनिशाण...फक्त एका छोट्या बागेला यांचे नाव आहे मग समजावे
परत तेच न व ण ऐकवत नाही
मुंबई महाराष्ट्र ला नव्हती भेटायला पाहिजे होती त्या मुळेच आताच्या महाराष्ट्रातील मराठी नेत्या नी मुंबई मध्ये पर प्रांतीय लोक भरून मुंबई ची वाट लावली आहे म्हणून स्वर्गीय मुंबईचे आनभिक्षित सम्राट स का पाटील म्हणत होते मुंबई महाराष्ट्र मध्ये समाविष्ट करण्यास तयार नवते कारण अज मुंबई मध्ये फक्त मराठी लोक 14टक्के उरलेत आणि पर प्रांतीय लोक मुंबई मध्ये 86टक्के भरलेत स्वर्गीय स का पाटील यांचं म्हणणं बरोबर होते ते आजच्या मुंबई कडे पाहून
तु... नासक्या पाटलांची उरलेली प्रवृत्ती आहेस वाटतं
Bhau..मुंबई च्या taxes cha use maharashtra la pan hoto ahes na
Mumbai madhe 44lakh lok marathi la aapla mother tongue maantat 1.24 crore madhun mhaje 36per. Mi he official published data madhun Boltoi .
Marathi- 4402928
Hindi-3598542
Gujarathi-1428091
Urdu-1459412
Mumbai madhe interstate migration pan khup pramanat hota pahije tar reports vaacha. 53per of migration to mumbai was from rest of mh as per reports.
Jevde tumhche nete ghabravaila mhantat tevdi halat kharab nahi re marathi maansachi mumbait.
Pan zar Mumbaiadhe tyala respect havi asel tar tyane business karawa , kasht karawe .
Pan ek gosht khari .
@@Kishordhamal99 तुमच्या नेत्यांनी काय दिवे लावले? सत्तेवर असलेल्या वर्गाला राखीव जागेची मागणी करण्याची वेळ का आली?
स.का. पाटील एक चांगले व्यक्ति होते.
ruclips.net/video/OQLhEXhAZEo/видео.html
Gaddar
homi bhaba tip pn dili aasel
Eknabar cha nich manus hota
I unsubscribe your channel "अर्धे हिंदू आणि अर्धे मुसलमान असणाऱ्या Hussaini Brahmins चा इतिहास " ya video mule...
Diwalit tumhala lai pulka aalay muslimancha mag unsung warrior series banva aaple kashmir madhe je marle gele te bagha,, tywar kahi karta aal tar paha..