तिसऱ्या आघाडीमुळे पवार, ठाकरे आणि काँग्रेस अस्वस्थ Maha MTB
HTML-код
- Опубликовано: 3 окт 2024
- 'परिवर्तन महाशक्ती' या नावाने स्थापन झालेली तिसरी आघाडी विधानसभेला राज्यातील सर्व २८८ जागा लढवण्याच्या तयारीत आहे. स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी त्याबाबत सुतोवाच केले आहे. संभाजीराजे, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांच्या पुढाकाराने स्थापन झालेली ही तिसरी आघाडी महाराष्ट्रात किती प्रभावी ठरेल? विधानसभा निवडणुकीत त्यांना किती जागा मिळतील? त्यांच्यामुळे कोणाचे नुकसान होईल? याचा आढावा.
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
RUclips - / @mahamtb
कोण संभाजी राजे? कोणीही त्यांना ओळखत नाही.
सत्तातुरानाम ना भयं ना लज्जम
शेतकरी चड़वढ मधिल नेते एकत्र असल्याने चांगला पर्याय जनते समोर आला.