@@yashwantgodbole6738 शिशुपालाचे 100 अपराध माफ झाले . हा तर कलीयुगातला आहे आणी बातम्या बघा फडणवीसांनी जाहिर आव्हान दिले आहे सिध्द करून दाखवाव म्हणून . ऊगाच शवसैनिका सारखे लिहू नका माहिती घ्यायची मग आरोप करायचे ऊगाच काहीही लिहता ?
नाही हो..... मला तसं वाटत नाही मला काही आनंद नाही पण आजही बरेच लोक त्या बाजुने दिसतात वास्तवात. आणि दुसरं म्हणजे एबीपी, मुंबई तक यावर, च्या प्रतिक्रिया बघीतल्यातर झुकाव तिकडे च दिसतो,बरेच वाँट्स गृप वर ही बघतो तर एकतर झुकाव तिकडे तरी दिसतो किंवा राम मंदिर वर्तमान सरकार हिंदू राष्ट्र यावर आपल्या हिंदूंच्याच फार कडवट प्रतिक्रिया दिसते म्हणून काळजी वाटते.आणि कर्नाटक चा निकाल तर आपण बघीतलाच
कुलकर्णी साहेब छानच विवेचन आहे. फडणविस साहेबांच्या नादाला कोणी लागु नये कारण त्यानी विधानसभेत सर्वांना ठणकावून सांगितलं आहे "मेरी हिम्मत को परखनेकी गुस्ताखी मत करना | पहले भी कही तुफानोंका रूख मोड चुका हुं मै. |"आता ही आठवण तुम्ही सर्वाना तुमच्या माध्यमातून करुन दयावी ही कळकळीची विनंती.
ठाकरे साहेब शिवसेना पक्षप्रमुख आहात आपण ही अपेक्षा नव्हती मीही एक बाळासाहेब यांचा कट्टर शिवसैनिक आहे आपल्या वक्तव्याने मनाला खूप वेदना होतात आपल्यालाही आई, बहीण, पत्नी आहे.
दुसऱ्याच्या पत्नी बद्दल गैर बोलणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव सुद्धां उच्चारु नये. छत्रपती शिवरायांनी शत्रूच्या स्त्रियांना सुद्धां सन्मान देऊन सुखरुप परत पाठवलं आहे...
वास्तविक कोणत्याच नेत्यांचा, राज्यकर्त्यांचा दोष नसावा, ज्यावेळी अशी विधाने सभेमद्धे काढली जातात, त्याचवेळी सभेतील जनतेने, त्याला खाली खेचले पाहिजे, परंतु तेच कार्यकर्ते, घरचे खाऊन अशा नेत्यामागे कामधंदा , संसार प्रपंच, सोडून एका चपटीसाठी आणि पांढऱ्या कोंबडीच्या तनगड्यासाठी बोंबलत फिरत असतात, वास्तविक नेत्यांची कान उघडणी करण्यापेक्षा, कार्यकर्त्यांची कौघडणी केली पाहिजे, कारण नेते हे कार्यकर्त्यांच्या जीवावरच अशी विधाने करतात,
मान. श्री देवेंद्र फडणविसांनी ठाकरे आणि राऊतांच्या तोंडी न लागणे, हेच उत्तम. त्यांना उत्तरे देत बसण्या पेक्षा आपला वेळ आणि उर्जा राज्ज्याच्या सत्कारणी लावणे इष्टतम ठरेल..!
माफ करा, पण मी तुमच्याशी सहमत नाही. कारण असे दुर्लक्ष केल्याने पिद्दी लोकांची हिम्मत वाढते, ते अजूनच खालच्या पातळीवर जाऊन चिखलफेक करू लागतात आणि आपल्या मूळ मतदारांचा विश्वास डळमळीत होऊ लागतो.
हे जिथून बोलला त्या स्टेजवरून पोलिसाकरवी फरपटत गजाआड करण्याची गरज आहे मग ह्यांच्यासकट सर्वच बाजारबुणगे (वॉकडोजी काका सुळे बाई, राऊत, मिटकरी जितुद्दीन) तोंडात खेटर घेऊन गप बसतील फडणवीस संत बनायला जाऊ नका कायदा आहे हे ह्या भिकारड्याना ठणकावून सांगा तुमची निष्क्रियता राज्याच्या संस्कृतीच्या मुळावर येऊ लागली आहे याकडे गांभीर्याने लक्ष द्या तुमच्याने होत नसेल तर मोदींना सांगून योगीजीं ला एक महिन्यासाठी आना हि सर्व माकडे सर्कशीत भरती करेल तो
त्या चेल्यांची लायकी अशी आहे कि उद्या पेंगवीन लग्न करणार अशी बातमी आली तर हे चेले बाळाचे संगोपन कसे करायचे आणि त्याचे हाग मूत कसे काढायचे ह्याचे क्लास लावतील आणि स्वेटर विणायला घेतील मानसिक नेभळट जमात
सुशील कुमार जीचव्हाणी शाप नही है येतो पुराना अधेला पैसा होता शंभर वर्षाच्या अगोदर😢 हे सडेल राजकारण करत आहे उद्धव ठाकरे मी तर विचार करतो की हे सगळ्या शिवसैनिकांनी इतके दिवस उद्धव जवळ राहून राजकारणात त्यांच्या सोबत कसं केलं ह्या सगळ्यांचा धन्यवाद
यात उद्धव ठाकरे यांचा दोष नाही, दोष आहे तो त्यांच्या कार्यकर्ते, समर्थक, यांचा कारण असे विधाने ज्या क्षणी काढली जातात, त्याच क्षणी कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी सभेतून उठून जायला हवे, परंतु ते टाळ्या वाजवून, शिट्ट्या मारून अजून प्रोत्सान देतात,
त्या चेल्यांची लायकी अशी आहे कि उद्या पेंगवीन लग्न करणार अशी बातमी आली तर हे चेले बाळाचे संगोपन कसे करायचे आणि त्याचे हाग मूत कसे काढायचे ह्याचे क्लास लावतील आणि स्वेटर विणायला घेतील. मानसिक नेभळट जमात
उद्धव ठाकरे ना स्त्रियांबद्दल किती आदर आहे हे जगजाहीर आहे. कंगना रणावात ,केतकी चितळे,आणी हनुमान चालीसा म्हणू पाहणार्या पति पत्नीला किती त्रास दिला आहे ते सर्व जाणतात .म्हणून त्याच्या वक्त्या बद्दल नवलं वाटत नाही.
पूर्वी सुद्धा मलायका नावाच्या आरजे ने मुंबई च्या खड्ड्यांबद्दल आवाज उठवला होता त्यांच्या घराची तपासणी करुन त्यांच्याकडे डेंगू चे मच्छर असल्याचे सांगून दंड वसूली केली होती
मोहित दा.... होऊन जाऊद्या आता त्याशिवाय हे महाशय शांत होणार नाहीत... आणि हो असल्या घाण विकृत मानसिकता असलेल्या नालायक लोकांच्या आरोपानी देवेंद्र जी कधी ही हरणार नाहीत... उभा महाराष्ट्र त्यांच्या सोबत आहे.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 राष्ट्र प्रथम
सुशीलजी...हीन स्वरूपाचे राजकारण करणा-यांचे हीन राजकारण जास्त दिवस चालत नाही... आणि ती महाराष्ट्राची ती संस्कृती पण नाही.. आणि असे बोलणा-यांनी छत्रपतीचे नावपण घेऊ नये
देवेंद्र खंबीर आहे सर्वांना उत्तर द्यायला. अजिबात काळजी करू नका. सर्वांना पुरून उरेल. चिंता आता त्याच्यावर आरोप करणारानी करायची आहे. त्यामुळे सुशिळजी आम्हाला खात्री आहे. देवेंद्र उजळून बाहेर पडतील या सर्व धमक्यातून
ताबडतोब मुसक्या आवळणारे कोणीतरी योगीजीं सारखा पाहिजे हा थोबाडाला तूप लावून गॉड गॉड बोलतो हातून काहीच होत नहीं एखाद्याने तिथल्या तिथे स्टेजवरून फरपटत नेऊन डांबले असते लोकांना असा न्याय करणारा हवा आहे
असं म्हणाल तर स्वतः बाळासाहेब बऱ्याच वेळा अगदी पातळी सोडून बोलत असत. त्यांना विरोध शक्यतो कुणीच करत नसे. उठांना पण असंच वाटत असावं. आणि समोर बसलेले मूर्ख उठासैनिक टाळ्या वाजवतात 👎👎😡😡😡
" कायमच शिफ्ट " हे शब्द चुकीचे आहे. " कायमचे परांगदा " असे शब्द हवे. नाही तरी कुठल्या देशाची नागरिकता मिळुन शकते ह्याची " चाचपणी" ते अधूनमधू परदेश वार्यातून करत असतीलच. माल्या, निरव मोदी इत्यादी उदाहरणे आहेतच. खर म्हणजे पास पोर्ट चे जब्त व्हायला हवा.
राजकीय विश्लेषणाव्यतिरिक्तच्या विषयांवर आजपर्यंत आपण बनवलेल्या व्हिडिओतील हा सर्वात उत्कृष्ट व्हिडीओ आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात घुसलेली बाजारूवृत्ती ज्यादिवशी थांबेल तो दिवस समाजाच्या मानसिक आरोग्यासाठीचा सुदिन म्हणायचा.
खंडणी उकळणे, गुंडगिरी करणे, हफ्ते वसुल करणे, महिलांचे अपमान करणे हया गोष्टी फडणवीस यांच्या खानदानीत नाही, त्यांच्या वडिलांपासून मी त्यांच्या पूर्ण कुटुंबाला ओळखतो, देवेंद्र फडणवीस त्या वेळी 13--14 वर्षाचे असतील, संघाच्या विचारांचे संस्कार त्यांच्यावर आहेत.
ज्या महाराजांच्या नावावर यांनी पक्षाचे नाव ठेवल त्यांचा एखादा तरी आदर्श यांनी ठेवला का ? कुठे ते छत्रपती ज्यांनी यवन स्त्री ला सन्मान देऊन परत पाठवले .अन् कुठे हे हिन प्रवृत्ती चे लोक .स्त्रियां ना शिव्या देणारे, त्यांची बेअब्रू करणारे, महाराष्ट्रात राजकारणाची पातळी खूप घसरली हे मात्र खरे.
ज्यांना स्वतः ची पाठ खाजवायला माणूस ठेवावा लागतो, त्याच माणसाचं खरे शवासन झालेले असते , त्यामुळे यांना कुठल्याही प्रकारचा योगासने करणे अशक्यप्राय झाले असल्यामुळे त्या नैराश्यातून अशी खालची वक्तव्य येत आहेत.
सुशीलजी, त्या एनसीपी च्या ताई कुठेत? त्या ताई जेव्हा एखाद्या स्त्री वर अन्याय होतो तेव्हा त्या ताई खूप लवकर स्टेटमेंट मिडिया ला देतात आता त्या ताई कुठे गेल्या? त्यांना शोधा आणि या विषया वर बोलायला लावा....🙏🙏
तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दुसरा घेत असेल तर तुम्हाला कायम शवासन कायमच करावं लागेल.नवराबायको मध्ये मतभेद तयार करण्याचं काम माजी मुख्यमंत्री करत असतील तर अशा उद्धव ठाकरेला मतदारांनी जागा नरकातील शवासनाची कायम दाखवावी
सुशीलजी, हे दुसरे काही करू शकत नाहीत. कंगना, मनीषा, स्वप्ना,शीतल,केतकी येवढंच काय मोदीजींच्या पत्नी बद्दलही खाजगीत हे शेणके चवीने बोलत असतात.रयतेला समजेल तर ना
या बाबत स्वतःला अति सुसंस्कृत म्हणविणाऱ्या सुप्रिया सुळे ,एका महिलेच्या त्यांच्या मित्र पक्षाच्या नेत्याने केलेल्या हीन दर्जा च्या टिपणी बाबत मूग गिळून का बसल्या .
वेळेतच ठेचलं असतं तर इतकी हिंमत झालीच नसती....पण फडणवीस फारच मवाळतेने घेतात. दुसरं अम्रुता मैडम पण काही सुधारतील असं वाटत नाही जाणूनबुजून चिखल उडवून घेतात. शेवटी वयानुसार परिपक्व वागावं उगाच कशाला अशांचं टार्गेट व्हायचं.
सुप्रिया सुळेंना विचारा? फक्त त्यांच्या गोतावळ्यातल्याच महिलांना मान, सन्मान असतो का? त्यांनाच फक्त 'साविञीच्या लेकी, जिजाऊंच्या लेकी' अशी विशेषणं लावायची आणि इतरांच्या बाबतीत माञ वरळीच्या गटार फुटल्यासारखं बोलायचं.
या ऊध्धट ठाकरेवर फडणीसांनी अब्रुनूकसान भरपाईचा दावा करावा।
एवढी आब्रू काढली अजूनही रोज काढतच आहे
आता तर सर्व सत्ताही हातात आहे तरी गप्प का
म्हणजे आरोपात काहीतरी सत्य आहे
@@yashwantgodbole6738 शिशुपालाचे 100 अपराध माफ झाले . हा तर कलीयुगातला आहे
आणी बातम्या बघा फडणवीसांनी जाहिर आव्हान दिले आहे सिध्द करून दाखवाव म्हणून .
ऊगाच शवसैनिका सारखे लिहू नका माहिती घ्यायची मग आरोप करायचे ऊगाच काहीही लिहता ?
@@yashwantgodbole6738काय सत्य आहे, फडणवीसांनी खुलं आव्हान दिलंय, सिद्ध करून दाखवावं फावड्यानं, नुसता ओकतोय वैफल्यग्रस्त कुठला.😂😂😂
@@amolkalsekar3166 👍🏻👍🏻👍🏻
@@amolkalsekar3166well ANSWERED 🙏👏
पालघर साधू हत्याकांड, दिशा सॅलीयन व सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणातून वाचविण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कोणाकडे याचना केली? याची चौकशी व्हावी.
उध्दव ठाकरे स्वतःच्या वागणयामुळे उबाठाचे मतदान कमी होत आहे.बहुदा पक्ष संपवणार हे नक्की.
नाही हो..... मला तसं वाटत नाही मला काही आनंद नाही पण आजही बरेच लोक त्या बाजुने दिसतात वास्तवात.
आणि दुसरं म्हणजे एबीपी, मुंबई तक यावर, च्या प्रतिक्रिया बघीतल्यातर झुकाव तिकडे च दिसतो,बरेच वाँट्स गृप वर ही बघतो तर एकतर झुकाव तिकडे तरी दिसतो किंवा राम मंदिर वर्तमान सरकार हिंदू राष्ट्र यावर आपल्या हिंदूंच्याच फार कडवट प्रतिक्रिया दिसते म्हणून काळजी वाटते.आणि कर्नाटक चा निकाल तर आपण बघीतलाच
@@prashantwasalwar1165ठाकरे गटाच अस्तित्व मुंबईपर्यंतच राहणार आहे.
@@prashantwasalwar1165प्रतिक्रिया न देणारी लोकं मौका येण्याची वाट बघत दबा धरूम आहेत. मतदानावेळी धडा शिकविणार .
कूठल्याही अंगाने मुख्यमंत्री वाटत नव्हता हा माणूस.
संपला
कुलकर्णी साहेब छानच विवेचन आहे. फडणविस साहेबांच्या नादाला कोणी लागु नये कारण त्यानी विधानसभेत सर्वांना ठणकावून सांगितलं आहे "मेरी हिम्मत को परखनेकी गुस्ताखी मत करना | पहले भी कही तुफानोंका रूख मोड चुका हुं मै. |"आता ही आठवण तुम्ही सर्वाना तुमच्या माध्यमातून करुन दयावी ही कळकळीची विनंती.
उद्धव ठाकरेंसारखा कद्रू माणूस ह्या महाराष्ट्रात नाही
ठाकरे साहेब शिवसेना पक्षप्रमुख आहात आपण ही अपेक्षा नव्हती मीही एक बाळासाहेब यांचा कट्टर शिवसैनिक आहे आपल्या वक्तव्याने मनाला खूप वेदना होतात आपल्यालाही आई, बहीण, पत्नी आहे.
शिवसेना पक्षप्रमुख होते, आता फक्त उबाठा गटप्रमुख
पक्षातून काढून टाकललं आहे.
आई, बहीण, पत्नी आहे, पण मेंदू नहीं हो म्हणून तर हे सर्व बघायला मिळत आहे
ऊधो=breakfail dumper
उद्धव ठाकरे ही नीच प्रवृत्ती आहे
दुर्योधन वृ्त्ती
@@meeraprabhune4067😂🎉🙏👌👌
ज्याला लाज नाही नीतिमत्तेचा लवलेश नाही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला तोही टिकवून ठेवतात आला नाही त्यांचे नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे
हलकट माणूस आहे उध्दव ठाकरे. बेशरम कुठले. बाळासाहेब स्वर्गात आक्रोश करत असतील या नालायक माणसासाठी.
थर्ड कलास डोक्यातून ही थर्ड कलास विचार निघणारच
ह्या माणसाचा आवाज सुद्धा ऐकवासा वाटतं नाही.कुजकट आणि मतलबी आहे हा नेता.
सत्ता गेल्यामुळे नीच पातळी
सत्ता मिळवण्यासाठी नीच पातळी गाठली... आणि गेल्यावर तर रसातळाच्याही खालची पातळी गाठली आहे. काय बोलणार???? 👎🤔😱☹️☹️
याचे गूरू असेच फोडायचे राजकरण करीत व शिकवीत आले आहेत.
Right.
इतक्या नीच पातळीवर कुणीही राजकारण केलेले आठवत नाही.उबाठा इतकं
हा सत्ता गेल्यामुळे पागल झाला आहे दवाखान्यात भरती करण्याची वेळ आली आहे
नीच माणूस उ ठा😡😡 त्याच्या या बोलण्यावर फिदि फिदी हसणारेही किती हीन पातळीवर यांचे कार्यकर्ते गेलेत! सुशील जी फार योग्य पद्धतीने विषय मांडला आहे 🙏
अत्यंत नीच पातळीवर राजकारण चालले आहे. होती न्हवती ती लाज घालवत आहेत. याची फळे मिळणार.
यांना पुढे भोगायचे आहे,
फळे पिकायला सुरुवात झाली आहेत, नक्की डोक्यावर पडणार!
दुसऱ्याच्या पत्नी बद्दल गैर बोलणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव सुद्धां उच्चारु नये. छत्रपती शिवरायांनी शत्रूच्या स्त्रियांना सुद्धां सन्मान देऊन सुखरुप परत पाठवलं आहे...
Right said
राजे देवमाणूस होते शंकाच नको
कित्ती खरे आणि राहिला प्रश्न उध्दव चा तर तो सत्ता गेल्यानी सैर भैर झाला आहे.
ह्याना आपण मुख्यमंत्री म्हणुन सहन केले. शून्य कर्तुत्व, शून्य नॉलेज, फक्त हिडीस संस्कार शून्य बदल्याची भाषा.
अगदी बरोबर बोललात भाऊ
आपल्या विचारांसी पुर्णपणे सहमत.
Agadi yogya.
अत्यंत हीन पातळी गाठली. नाही नाही पातळी राहीली नाही उद्धव आणि गैंग ला. जनता जागा दाखविल येत्या काळात.
बाळासाहेब, तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे तुमचाच आत्मा तडफडत असेल ना... नियतीनंच तुम्हाला शिक्षा दिलीय तुमची शिवसेना तुमचाच दिवटा नेस्तनाबूत करतोय. 😞
बाळासाहेबांचा आत्मा तडफडत असेल की या भिकार×× लोकांशी युती करुन त्यांना आपण मोठं केलं.आज तेच आपल्या मुळावर उठले आहेत.
उभी करताना पण अशीच खंडणीखोरीने उभी केली होती
वास्तविक कोणत्याच नेत्यांचा, राज्यकर्त्यांचा दोष नसावा, ज्यावेळी अशी विधाने सभेमद्धे काढली जातात, त्याचवेळी सभेतील जनतेने, त्याला खाली खेचले पाहिजे, परंतु तेच कार्यकर्ते, घरचे खाऊन अशा नेत्यामागे कामधंदा , संसार प्रपंच, सोडून एका चपटीसाठी आणि पांढऱ्या कोंबडीच्या तनगड्यासाठी बोंबलत फिरत असतात, वास्तविक नेत्यांची कान उघडणी करण्यापेक्षा, कार्यकर्त्यांची कौघडणी केली पाहिजे, कारण नेते हे कार्यकर्त्यांच्या जीवावरच अशी विधाने करतात,
मान. श्री देवेंद्र फडणविसांनी ठाकरे आणि राऊतांच्या तोंडी न लागणे, हेच उत्तम. त्यांना उत्तरे देत बसण्या पेक्षा आपला वेळ आणि उर्जा राज्ज्याच्या सत्कारणी लावणे इष्टतम ठरेल..!
राजकारणी बदमाशाच्या आतड्यात असतात
राइट
माफ करा, पण मी तुमच्याशी सहमत नाही.
कारण असे दुर्लक्ष केल्याने पिद्दी लोकांची हिम्मत वाढते, ते अजूनच खालच्या पातळीवर जाऊन चिखलफेक करू लागतात आणि आपल्या मूळ मतदारांचा विश्वास डळमळीत होऊ लागतो.
Kal sokavato.
हे जिथून बोलला त्या स्टेजवरून पोलिसाकरवी फरपटत गजाआड करण्याची गरज आहे मग ह्यांच्यासकट सर्वच बाजारबुणगे (वॉकडोजी काका सुळे बाई, राऊत, मिटकरी जितुद्दीन) तोंडात खेटर घेऊन गप बसतील फडणवीस संत बनायला जाऊ नका कायदा आहे हे ह्या भिकारड्याना ठणकावून सांगा तुमची निष्क्रियता राज्याच्या संस्कृतीच्या मुळावर येऊ लागली आहे याकडे गांभीर्याने लक्ष द्या तुमच्याने होत नसेल तर मोदींना सांगून योगीजीं ला एक महिन्यासाठी आना हि सर्व माकडे सर्कशीत भरती करेल तो
माझी टोमणे मुख्यमंत्री., आदरणिय वैफल्यग्रस्त मुख्यमंत्री....
उद्धट साहेब मी तुम्हाला येवढच म्हणेन.....
सांभाळा स्वतःला..... काय बोलता ह्याचं भान ठेवा.....
अक्कल नाही
उद्धव ठाकरे कडून चांगल्या गोष्टीची अपेक्षा करू शकत नाही कुण्या पातळीचा माणूस आहे देव जाणे
फडणवीस यांनी कायदेशीर कारवाई करावी 👍
फडणवीस सरांना खुपचं विश्वास, मैत्री, जिव्हाळा होता उद्धव ठाकरे वर त्याची किंमत तर मोजावीच लागेल.
सापाला दूध पाजत बसले फडणवीस भोगा आता त्याची फळे
हा माजी मुख्यमंत्री खासदारांच्या दोन तीन वर्षाच्या मुलाबाबतीतही बोलून गेले आहे
इतके नीच, पाताळयंत्री आणि कुजकट स्वभावाचे व्यक्तिमत्व बाळासाहेबांचे वारसदार आहेत हेच दुर्दैव..
शंकाच आहे
बाळासाहेबांनी पण असली विधानं केली आहेत. 🙊
आपलं एकट्याचं नाही, खरंतर बाळासाहेबांचही दुर्देव 👎😥😥
@@DESIBOY-fe7nmदादा महिलेवर कधीच नाही ओ
@@maheshshedsale3088 "सगळं माझ्यामुळे झालं, ह्यांना मुलं झालीत ती माझ्यामुळ झालीत" अस एकदा म्हंटले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी नीच पातळीच गाठली आहे. 😢
उद्धव ठाकरे दिशा सलियान सुशांत सिंह रजपूत हत्या मनसुख हिरण प्रकरण यावरुन हा किती खालच्या पातळीवर गेला आहे जनता याला मानत नाही याची किंमत संपली आहे
साधूंना सुद्धा सोडले नाही
बरं झालं ह्या उध्दवाला मुख्यमंत्री पदावरुन हाकललं ते..नाहीतर महाराष्ट्राची वाट लावली असती असल्या पोरकट चाळ्यांंमुळे..
आधीच भरपूर वाटोळे केले राज्याचे अडीच वर्षात
गटारगंगेतून आणखी काय अपेक्षित आहे? एखाद्याने मिठीनदीत उडी घेण्याचा निर्णय घेतलाच असेल तर थांबवायचं कशाला?
मिठी नदी बाजूला आहे
अजूनही त्यांचे मागे खूप चेले आहेत. जे डोळे झाकून विश्वास ठेवत आहेत. आणि त्यामुळेच हे निवडून येतात. कालाय तस्मै नमः .
त्या चेल्यांची लायकी अशी आहे कि उद्या पेंगवीन लग्न करणार अशी बातमी आली तर हे चेले बाळाचे संगोपन कसे करायचे आणि त्याचे हाग मूत कसे काढायचे ह्याचे क्लास लावतील आणि स्वेटर विणायला घेतील मानसिक नेभळट जमात
असे नेते महाराष्ट्रालामीळाले हे महाराष्ट्रातील जनतेचे दुदैवच मानावे लागले
Hi.ouladach.ghan.aahe
एकदम रास्त आहे.तरीही याला टाळ्या, शिट्या वाजवतात यांची लाज वाटते.
सुशीलजी जय हो ,स्त्रिला सन्मानित करून कंबोजना आवाहन केल्याबाबत मनःपूर्वक धन्यवाद
हे मुख्यमंत्री होते याची आता लाज वाटते .
सुशील कुमार जीचव्हाणी शाप नही है येतो पुराना अधेला पैसा होता शंभर वर्षाच्या अगोदर😢 हे सडेल राजकारण करत आहे उद्धव ठाकरे मी तर विचार करतो की हे सगळ्या शिवसैनिकांनी इतके दिवस उद्धव जवळ राहून राजकारणात त्यांच्या सोबत कसं केलं ह्या सगळ्यांचा धन्यवाद
यात उद्धव ठाकरे यांचा दोष नाही, दोष आहे तो त्यांच्या कार्यकर्ते, समर्थक, यांचा कारण असे विधाने ज्या क्षणी काढली जातात, त्याच क्षणी कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी सभेतून उठून जायला हवे, परंतु ते टाळ्या वाजवून, शिट्ट्या मारून अजून प्रोत्सान देतात,
त्या चेल्यांची लायकी अशी आहे कि उद्या पेंगवीन लग्न करणार अशी बातमी आली तर हे चेले बाळाचे संगोपन कसे करायचे आणि त्याचे हाग मूत कसे काढायचे ह्याचे क्लास लावतील आणि स्वेटर विणायला घेतील. मानसिक नेभळट जमात
उद्धव ठाकरे ना स्त्रियांबद्दल किती आदर आहे हे जगजाहीर आहे. कंगना रणावात ,केतकी चितळे,आणी हनुमान चालीसा म्हणू पाहणार्या पति पत्नीला किती त्रास दिला आहे ते सर्व जाणतात .म्हणून त्याच्या वक्त्या बद्दल नवलं वाटत नाही.
पूर्वी सुद्धा मलायका नावाच्या आरजे ने मुंबई च्या खड्ड्यांबद्दल आवाज उठवला होता त्यांच्या घराची तपासणी करुन त्यांच्याकडे डेंगू चे मच्छर असल्याचे सांगून दंड वसूली केली होती
व्व्व्व्वा ह👌 व्व्व्व्वा ह 👌व्व्व्व्वा ह👌 व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च संदेश🙏🙏🙏🙏🙏
मोहित दा.... होऊन जाऊद्या आता त्याशिवाय हे महाशय शांत होणार नाहीत... आणि हो असल्या घाण विकृत मानसिकता असलेल्या नालायक लोकांच्या आरोपानी देवेंद्र जी कधी ही हरणार नाहीत... उभा महाराष्ट्र त्यांच्या सोबत आहे.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 राष्ट्र प्रथम
त्यांचे गुरू सगळ्या पासून दूर राहून मजा बघत राहिले आहेत
श. प.
आणि त्याच्या त्या वांगीबाईला आता ह्याचे काही वाईट वाटत नहीं ना संस्कृतीच्या गप्पा बोलायला आली ती
तृतियपंथी लोकच हे करु शकतात.. असे बाराचे लोक आपण पुर्वी ही पाहीले फडणवीस मुख्यमंत्री असताना
सुशीलजी...हीन स्वरूपाचे राजकारण करणा-यांचे हीन राजकारण जास्त दिवस चालत नाही... आणि ती महाराष्ट्राची ती संस्कृती पण नाही.. आणि असे बोलणा-यांनी छत्रपतीचे नावपण घेऊ नये
जय श्री कृष्ण 💐🌹🙏
BJP नेते नेते महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. महापुरुष यांचा अपमान केला.त्याच काय?
नशीब दाहुद हस्तक जय सिंघानिया ची मुलगी फडणवीस च्या घरी यायची ठाकरे यांच्या घरी आली असती तर फडणवीस**** नाचला असता.
@@swami_smarthaकाय अपमान केलाय
@@ajitmahajani3709 तुझ्या सारख्या BJP पेड ट्रोलर्स ला नाही दिसणार.
उद्धव ठाकरे अजब आहे, एवढा खालचा पातळीवर गेले आहे.
कोत्या स्वभावाचा माणूस आहे उद्धव!
मुंबईच्या गल्ल्यांमध्ये "पंटर" लोकं असतात ना, त्यातलाच एक "पंटर" आहे तो.
महाराष्ट्र राज्याला असा बाईल बुद्धीचा मुख्यमंत्री मिळाल धन्यवाद पवार साहेब लाज वाटू द्या
खूप राजकारणी पाहिले परंतु इतक्या खालच्या निज दर्जा ला जाणारा पहिला राजकारणी माणूस आणि पूर्ण गट
अत्यंत असभ्य माजी मुख्यमंत्री असे ठाकरे साहेबांना म्हणावेच लागेलच.
@@anilnalawade1130 अगदी बरोबर भावा
उद्धव ठाकरे हा कुणाच्याच युतीच्या लायक नाही हेच सत्य आहे सत्यमेव
ठाकरे यांचा माज फडणवीस यांनीच पोसला आहे.
बरोबर त्यालाच लय किडा याचं कोडकौतुक करायची
हा उद्दट!...सर्व लाजलज्जा सोडून कमरेच सोडून डोक्याला गुंडाळून सैरभैर घाण करीत फिरत आहे!...याला अद्दल घडायलाच हवी नियती कडून!
Ssr. Disha. Salianchi. Case. Open. Karavi.
Niyatinavhe, jantene asha mansana parat mat devu naye.
खरंच राजकारण हिनं पातळी वर गेलं आहे
उद्धव ठाकरेंनी स्वतःची लायकी दाखवून दिली आहेच.... किती नालायक आणि निर्लज्ज माणूस आहे हे उभ्या महाराष्ट्राला समजत आहे.
देवेंद्र खंबीर आहे सर्वांना उत्तर द्यायला. अजिबात काळजी करू नका. सर्वांना पुरून उरेल. चिंता आता त्याच्यावर आरोप करणारानी करायची आहे. त्यामुळे सुशिळजी आम्हाला खात्री आहे. देवेंद्र उजळून बाहेर पडतील या सर्व धमक्यातून
आणि दूध पोळले की ताकही फुंकून पिले जाते अशी म्हण आहेच मदतीला
खुद्द देवेंद्र जी वर पण येक विशिष्ट जातीचे आहेत म्हणूनच आणा जी पंत ,टरबुजा पंत अशी खालच्या पातळीवर काही जण टीका करतात त्यांच्या पत्नी ला पण trol करतात
ताबडतोब मुसक्या आवळणारे कोणीतरी योगीजीं सारखा पाहिजे हा थोबाडाला तूप लावून गॉड गॉड बोलतो हातून काहीच होत नहीं एखाद्याने तिथल्या तिथे स्टेजवरून फरपटत नेऊन डांबले असते लोकांना असा न्याय करणारा हवा आहे
अमृता फडवणीस is educated and independent lady as wel as multi talented lady.
उद्धव ठाकरे ह्यांना राजकारण जमत नाही बोलायचं कळत नाही राजकारण सोडून उद्धव ठाकरे ह्यांनी कॅलिफोर्निया ला कायमच शिफ्ट व्हावं.
असं म्हणाल तर स्वतः बाळासाहेब बऱ्याच वेळा अगदी पातळी सोडून बोलत असत. त्यांना विरोध शक्यतो कुणीच करत नसे. उठांना पण
असंच वाटत असावं. आणि समोर बसलेले मूर्ख उठासैनिक टाळ्या वाजवतात 👎👎😡😡😡
" कायमच शिफ्ट " हे शब्द चुकीचे आहे. " कायमचे परांगदा " असे शब्द हवे. नाही तरी कुठल्या देशाची नागरिकता मिळुन शकते ह्याची " चाचपणी" ते अधूनमधू परदेश वार्यातून करत असतीलच. माल्या, निरव मोदी इत्यादी उदाहरणे आहेतच. खर म्हणजे पास पोर्ट चे जब्त व्हायला हवा.
Colorado with Supermax facilities is Better for the family.
अहो कोविड काळातील भ्रष्टाचाराची शिक्षा कोण भोगणार मग???
@@neelkanthborgaonkar243😅and 0:28 😅 me Mr hi
Kbou VC
सुशीलजी खूप छान भावनिक विश्लेषण !
सुशील सर अगदी सर्व स्त्री च्या मनातील विश्लेषण केले खूप खूप धन्यवाद 🙏🙏
माननिय बाळासाहेबांच्या पोटी असा मुलगा जन्माला आला याची आता आम्हालाच लाज वाटत आहे.
अजिबात लाज बाळगु ञका.आधी उघडा डोळे ,बघा नीट.
आणि आपल्याला लाज वाटून काय फायदा...
ज्यांना वाटायला पाहिजे त्यना नाही...
खाण तशी माती...
Laaj vatun kahi upyog nahi.. Fakt ekach nishay kara.. 2024 ..Gaddar Kaka ani Gharkombda yana voteout karun kayamcahe ho agadi kayamche GHARI basva.
😻😄
ही निर्लज्जता त्यांनाच शोभते ठाकरे घराण्या विषयी वाटणारा आभिमान व आदर। दुसरीच पिढी जनतेच्या मनातून उतर वित आहे
राजकीय विश्लेषणाव्यतिरिक्तच्या विषयांवर आजपर्यंत आपण बनवलेल्या व्हिडिओतील हा सर्वात उत्कृष्ट व्हिडीओ आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात घुसलेली बाजारूवृत्ती ज्यादिवशी थांबेल तो दिवस समाजाच्या मानसिक आरोग्यासाठीचा सुदिन म्हणायचा.
कुलकर्णी साहेब संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि ऊद्धव ठाकरे यांना विनाश काली विपरीत बुद्धी देवच देत आहे.आता यांचा सर्वनाश देश ऊघड्या डोळ्यांनी पाहिल .
माजी मुख्यमंत्री??? 🤨
.
निव्वळ शेंदूर फासलेला दगड!!!
😡👊
🙏🙏🙏
दुसऱ्याच्या पत्नी मुले नातू ला मधे स्वतः उठा च आनतो आणि स्वतः च 3 वेळा जप करतो मैं मर्द हु मैं मर्द हु मैं मर्द हु. 🙏 काय दळभद्री लोक आहे.
😂😂
@@swapnapandit478 😂😃😃
अब वो नंगा ही होगा । सभी तैयार है । महाराष्ट्र के लुटारू जेल जायेगे । सभी देश की एजेंसियों को प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏आझाद ग्रुप कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र।
🙏असल्या टाईपचं कुचाळक्या, टोमणेवालं राजकारण देशात इतर कुठल्याही राज्यात पाहायला मिळत नाही. २०१९ नंतर हा बाबा सत्तेत आला आणि पार स्तर ढासळला.
सत्तेत आल्यामुळे ह्यांचं खरं ओंगळवाणं रुप महाराष्ट्रापुढे आलं.
@@pravinshirgaonkar6797शरद पवारांच लाख लाख आभार मानायला हवं, त्यांनीच ह्या उद्धव चा खरा चेहरा भारतासमोर आणला.
@@DESIBOY-fe7nmबरोबर बोलास् भावा
खवचट भाऊ राजकारणी आणि अभिनय करनारे लोक हे दोन अशे समूह आहेत ज्यामध्ये लाजेची फार कमतरता असते.
@@pratikjathar1818😁🙏🙏
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
केव्हा लहान मुलगा तर केव्हा कोणाच्या बायको बदल बोलू आपला लायकी दाखवली जनता पहाते ऐकते ही महाराष्ट्राची सांस्कृतिक नाही 🤔
सगळा पैशासाठीचा खेळ आहे. आपली संपत्ती सरकारच्या टाचेखाली जाण्याची भीती वाटायला लागली की बोलण्या-वागण्याची पातळी पाताळात जाते.
उबाठा ला मतदान करणारे हेसुद्धा असेच घाण बोलणारे जय भोले जय शिवराय जय महाराष्ट्र
काय बोलतो उध्वस्त ठाकरे.....अवघड आहे ऊध्वव साहेबांना......
खंडणी उकळणे, गुंडगिरी करणे, हफ्ते वसुल करणे, महिलांचे अपमान करणे हया गोष्टी फडणवीस यांच्या खानदानीत नाही, त्यांच्या वडिलांपासून मी त्यांच्या पूर्ण कुटुंबाला ओळखतो, देवेंद्र फडणवीस त्या वेळी 13--14 वर्षाचे असतील, संघाच्या विचारांचे संस्कार त्यांच्यावर आहेत.
तेच तर विरोधकांना सहन होत नाही कारण लुटारू लोकांवर तसे संस्कारच नसतात आणि तोच वारसा पुढे चालवला जातो.
आता त्यांनी शिवाजी महाराजांचे संस्कार दाखवावेत
तर मग अमृताला निरोप कळवा, राज्याच्या, देवेंद्र च्या भल्यासाठी , बाई , तू थोडी low profile रहा.
सुशिलजी, त्यांनी शिंदे साहेबांच्या नातवाला वावगे शब्द बोलले,तेव्हाच कळले की त्यांचा स्वभाव खालचा पातळीचा आहे
शिखंडी महाभारतात होता हा गैरसमज आहे. सध्याचे विरोधी पक्ष आणि पक्ष'नेणते' ही प्रचिती वारंवार करुन देतात. हे कसले मर्द?
शखडी तर शिंदे व फडणवीस आहेत जे या हिजड्यांचे येव्हडे वाट्टेल ते ऐकूनही गप्प बसतात म्हणजेच त्याच्या आरोपात तथ्य आहे
ज्या महाराजांच्या नावावर यांनी पक्षाचे नाव ठेवल त्यांचा एखादा तरी आदर्श यांनी ठेवला का ? कुठे ते छत्रपती ज्यांनी यवन स्त्री ला सन्मान देऊन परत पाठवले .अन् कुठे हे हिन प्रवृत्ती चे लोक .स्त्रियां ना शिव्या देणारे, त्यांची बेअब्रू करणारे, महाराष्ट्रात राजकारणाची पातळी खूप घसरली हे मात्र खरे.
Hijda ahe. Uddhodin.
महाफडतूस इसम.... लायकी नसताना जनतेने निवडून न देता ही मिळालेली इभ्रत या मामू ने घालवलीय..विनाशकाले.... आता अजून काय जायचं राहीलंय म्हणा
याला आत टाका
खरंच देवेंद्र जी नी केस करायला हवे त्यांच्यावर!
याला मुंबई लोकांनी उरावर घेतल आहे. ठाकरेची लायकी संपली आहे.भ्रमिष्ट झाला आहे
हलकट पणाचा कळस आहे अगदी उध्दव ठाकरे म्हणजे. लाज कशी वाटत नाही या माणसाला. शिंदेंच्या नातवाला सुध्दा सोडले नाही.
ठाकरे अत्यन्त नीच वृत्ती आहे. पवार च्या शाळेत अशीच किळसवाणी पिलावळ निघणार. गोळया घातल्या पाहिजेत, येरवडा मुक्कामी रवानगी अटळ आहे.
उध्दव व आदित्य ठाकरे बाप मुलगा कमालिचे असंस्कृत व शिवराळ आहे.
ज्यांना स्वतः ची पाठ खाजवायला माणूस ठेवावा लागतो, त्याच माणसाचं खरे शवासन झालेले असते , त्यामुळे यांना कुठल्याही प्रकारचा योगासने करणे अशक्यप्राय झाले असल्यामुळे त्या नैराश्यातून अशी खालची वक्तव्य येत आहेत.
सुशीलजी, त्या एनसीपी च्या ताई कुठेत? त्या ताई जेव्हा एखाद्या स्त्री वर अन्याय होतो तेव्हा त्या ताई खूप लवकर स्टेटमेंट मिडिया ला देतात आता त्या ताई कुठे गेल्या? त्यांना शोधा आणि या विषया वर बोलायला लावा....🙏🙏
दारू ढोसून पडली असेल कुठेतरी
@@adnyat
😀
तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दुसरा घेत असेल तर तुम्हाला कायम शवासन कायमच करावं लागेल.नवराबायको मध्ये मतभेद तयार करण्याचं काम माजी मुख्यमंत्री करत असतील तर अशा उद्धव ठाकरेला मतदारांनी जागा नरकातील शवासनाची कायम दाखवावी
सुन साहेबा सुन या गाण्यातील शब्दांचा एवढा समर्पक वापर श्लेश अलंकार वापरून सुशीलजींनी केला आहे त्याला तोड नाही.
सुशीलजींच्या प्रतिभेला मनापासून सलाम.
हा महिलांचा अपमान नाही?उद्धव ठाकरे कुसंस्कृतच!
सुशीलजी, हे दुसरे काही करू शकत नाहीत. कंगना, मनीषा, स्वप्ना,शीतल,केतकी येवढंच काय मोदीजींच्या पत्नी बद्दलही खाजगीत हे शेणके चवीने बोलत असतात.रयतेला समजेल तर ना
देवेंद्र ने हिंमत दाखवून होम मिनिस्टर या पदाचा खाकया दाखवायला हवं
या हरामखोराला जेल मध्ये टाकायलाच हवे.....
फडणीस साहेब चांगुलपणा दाखवूनच एक दिवस खड्यात जातील ,आता गुन्हेगारांना ठेच्ण्यची वेळ आली आहे
गृह मंत्री असुन कसे सहन करत आहेत त्याला त्याची लायकी दाखवाव्यस पाहिजे .बिं बूडच (जनतेतून निवडून न आलेला ) हा माणूस आहे
@@vijaykhedkar8312दुर्दैव आहै महाराष्ट्राचे.
स्वातंत्र्य विर सावरकर म्हणायचे ज्या देशातले लोक ईतिहास विसरतात त्या देशाचा भूगोल कमी होतो.त्यामुळेच ईतिहास कधीच विसरू नये.
उध्वस्त आता हलकट पणा वर उतरला, असे नालायक राजकारणात नको.
साधं नगसेवकाच experance नसताना हे मंत्री बनतात हेचं ह्या देशाचं दुर्दैव आहे
यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श केंव्हाच सोडले. आता औरंग्याला आदर्श मानणारा, काय अपेक्षा करणार? दारी पण नको.
माननीय श्री देवेंद्र फडणवीस, आणि एकनाथ शिंदे यांनी या लोकांकडे लक्ष देऊ नये, आपले जनतेसाठी चे काम चालू ठेवावे, जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल
खरच लक्ष देऊ नये. हे लोक घाणीतच राहणार.
कोविड काळात किती खोके पैसे खाऊन जमवले ते आता कॅग, इडी कडून कळेल तेव्हा तुलाच शवासन करावे लागेल.
या बाबत स्वतःला अति सुसंस्कृत म्हणविणाऱ्या सुप्रिया सुळे ,एका महिलेच्या त्यांच्या मित्र पक्षाच्या नेत्याने केलेल्या हीन दर्जा च्या टिपणी बाबत मूग गिळून का बसल्या .
नमस्कार सुशिलजी
निच व्रुत्तीचा नालायक माणूस आहे हा काय बोलावं संताप येतो या माणसाचा चेहेरा बघून
उ बा ठा , श. प. ही मंडळी पूर्वश्रामीची कौरव असावीत....
अंधारात एकटा सापडायला हवा जिथे कोणी पोलीस, सीसीटीव्ही कॅमेरे नसतील अशीच तमाम जनतेची इच्छा होत असेल
वेळेतच ठेचलं असतं तर इतकी हिंमत झालीच नसती....पण फडणवीस फारच मवाळतेने घेतात. दुसरं अम्रुता मैडम पण काही सुधारतील असं वाटत नाही जाणूनबुजून चिखल उडवून घेतात. शेवटी वयानुसार परिपक्व वागावं उगाच कशाला अशांचं टार्गेट व्हायचं.
संजय राऊत यांच्या सारख्या माणसाच्या सोबतीला राहिल्यावर दुसरं काय होणार? बुद्धिहीन आणि कर्तुत्व शुन्य माणूस दुसरं काय करू शकतो
इतका हलकट माणूस मुख्यमंत्री झाला, हे काय नशीब आहे, खरच कळत नाही!
बाळासाहेब असते तर याचा कडेलोट केला असता.
काही नका सांगू त्याचे कोडकौतुक आणिबाणीवेळी इंदिरेच्या पाय पडला होता घाबरून
कारण देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव साहेब ठाकरे यांचं घर मोडलय त्याच घर घराणेशाही उध्वस्त केले आहे म्हणून उध्दव साहेब असा बोलतात
आपण सुसंस्कारीत आहात सुशीलकुमार, अनेकानेक साधुवाद
मामू = जिंदगी झंड बा फिर भी घमंड बा ,
उध्वस्तप्रमुख .
सुप्रिया सुळेंना विचारा? फक्त त्यांच्या गोतावळ्यातल्याच महिलांना मान, सन्मान असतो का? त्यांनाच फक्त 'साविञीच्या लेकी, जिजाऊंच्या लेकी' अशी विशेषणं लावायची आणि इतरांच्या बाबतीत माञ वरळीच्या गटार फुटल्यासारखं बोलायचं.
Tine aikle nasnar.
आता उ बा ठा स्वतः संजय राऊत होत आहेत आणि लवकरच या कृतीतून त्यांची किंचित सेना अरबी समुद्रात स्वाहा करतील ! जय हो ! !