मदनी यांच्या स्पष्टोक्तीनंतर तरी भाजपाचे डोळे उघडतील काय़? | Dinesh Kanji | Narendra Modi | Arshad M
HTML-код
- Опубликовано: 7 июл 2024
- #dineshkanji #jamiatulemaehind #arshadmadani
जमियत उलेमा ए हिंद या संघटनेचे दिल्लीत अधिवेशन झाले. या अधिवेशनात सुर्य नमस्कार, सरस्वती वंदना आदी प्रथांचा मुस्लीम विद्यार्थ्यांनी विरोध करावा असा फतवा जारी करण्यात आला. जमियतचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांनी अलिकडेच २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचा झालेला पराभव हा मुस्लीम मतांमुळे झाल्याचा दावा केला होता. मदनी यांचे विधान आणि जमियतने काढलेल्या फतव्याचा अर्थ एवढाच आहे, की केंद्रातील भाजपा सरकारने गेली दहा वर्ष राबवलेले सबका साथ सबका विकास हे धोरण पालथ्या घड्यावर पाणी ठरले आहे, मुस्लीम कट्टरतावाद्यांवर त्याचा शून्य परीणाम झालेला आहे.
#narendramodi #amitshah #rahulgandhi #soniagandhi #congress #hindu #muslims #mohanbhagwat #rss #bjp #maharashtrapolitics #indiaalliance #shortsvideo #shortsviral #uddhavthackeray
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
news.danka?igsh...
Visit our Website for more content at:
www.newsdanka.com/
मला नाही वाटत की बीजेपी चे डोळे कधी उघडतील. गांधी बाबा अहिंसेचा खुळखुळा वाजवत बसले आणि मोदीजी सबका साथ सबका विकास! आता तो बदलून जिसका साथ उसका विकास असा करावयास पाहिजे
मतदानावेळी डोळे हिंदुस्थानींचे उघडायला पाहिजेत.
मतदान केले पाहाजे आणि ते भाजपला केले तर उत्तमच !
लोकशाहीमध्येमोदीपंतप्रधान पदावर आहेत त्यांना ते करता येत नाही... हिंदू तरी एका कुठल्या पक्षावर अवलंबून आहे.
करेक्ट.
अगदी बरोबर. जिंका साथ, सिर्फ उनका ही विकास. हीच घोषणा यापुढे हवी.
अभी जो आयेगा साथ उसका होगा विकास
मोदीजी नी ज्या काही सोई सुविधा दिल्या त्याचा जास्तीजास्त फायदा घेतला आणि तो त्यांना मिळण्या साठी त्यांच्या नेत्यांनी प्रयत्न केले त्याच वेळी सरकारी बाबू नी हिंदूंना फायदा कसा मिळणार नाही हे पाहत होते.
आता " सबका साथ , सबका विकास " नकोच . सगळे फायदे देऊन सुद्धा एकही मत मिळत नाहीय . आता फक्त " अश्विनी उपाध्याय " ने सुचविलेले कायदे मंजूर करा व अंमलात आणा . सर्व प्रश्न सुटतील .
Totally agree with you.
Hoy ekdam barobar
Agdi barobar
BJP che dole ughadne muskil aahe
यांना कायमस्वरूपी शत्रु मानून शत्रुचा नायनाट करण्याचे धोरण भारतासह सर्व जगभरात राबवले पाहिजे.
सरकारला भेदभाव करताच येणार नाही.
पण हिन्दूचे डोळे कधी ऊघडणार जे मतदान करत नाहीत केले तर भाजपा विरुद्ध मतदान करतात.
😊सरकारी दवाखाने तसेच रेशन दुकाने सरकारी योजनांचा सगळयात जास्त फायदा या समाजाने घेतला आहे व मत भाजपा विरोधात दिले आहे.हे हिंदू समाजाने ओळखले पाहीजे.
जनसंख्या नियंत्रण कायदा लौकरात लवकर आणावा.
सर्व प्रगतीचे कामं बंद करुण भाजप ने आता फक्त हिरव्यांना कसं छाटता येईल हेच पाहावं 🚩🚩🚩
हिंदू चे डोळे कधी उघडणार माहीत नाही😢
Kadhich naahi etihas bomb maarto
कुंभकर्ण निद्रेतून हिंदू समाज जागा कधी होणार
याचापासून योग्य धडा घेऊन भाजप मार्ग सुधारणा करेल अशी आशा आहे
आणि कधी बदलणारही नाही असं खुद्द बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात लिहून ठेवलंय.
Wrong! Dr. Ambedkar himself said he will be the first person to change or overthrow the current constitution as it was forced upon by British.
Deep study sir
बरोबर सर
डॉ बाबासाहेब कुठलीही तडजोड करण्यास तयार नव्हते पण गुलाब काका
पसमंदा पसमंदा करत बसले पंक्चरवाला पण मोदींना शिव्याशाप देतो आणि हे सापाला दुध पाजायला जातात
सरकारी योजनेचा फायदा फक्त ज्याना दोन किंवा दोन पेक्षा कमी मुले आहेत त्यांना च लागू करा 🚩
अतिशय प्रामाणिक तत्वनिष्ठ व संघाचे विचार भाजपाचे डोळ्यात अंजन घालणारे हिंदु समाजाचे व संघटनेचे डोळे उघडणारे। असे आहे तुमचे अभिनंदन जय हिंदु राष्ट्रीय जय श्रीराम
दैवदुर्विलास आहे. हिंदुंचे डोळे कधी उघडणार कुणास ठाऊक? हिंदुधर्म संपूर्ण नेस्तनाबूत झाल्यावर?
Kharach,kalji vatate deshachai.
सगळ खर. डोळे उघडा, डोळे उघडा म्हणजे काय कराव. गेल्या निवडणुकीत मोदी नी सविस्तर हा विषय मांडला आहे. आता जनताच प्रतिसाद देत नाही तर भाजप अजून काय कराव?
सर खूप छान विश्लेषण आणि मार्गदर्शन केलात साहेब आपण खरच अगदीकळकळीने लोकाना समजून सांगत आहात हा हिंदू समाज अगदी साखर झोपेत झोपले आणि जेजागे आहेत त्याना काही घेणे देणे नाही पण आपल्या सारखे बोलणारे खूप कमी आहे येक खूप छान गरूप जमले आहे मी आपले सर्व विश्लेषण ऐकत असतो असे वाटते की आपल्या आसर्वांचे दर्शन घ्यावे भाऊ तोसेकर , आभा माळकर, सुशील जी, Dj 9, arcana Satsangi namaskar aaple kam asech Chalu द्या याची आणि तुम्ही लोकांची समजला गरज आहे धान्यवाद
आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे.
आज आमचे ऊदधवजी तर पूर्ण जनाब झाले आहेत.
त्यांनी फक्त धर्म स्वीकारणे बाकी आहे
आज उबाठा,संज्या, वाकडे सारखी आमची फितूर आहेत .. नाहीतर ...
Bjp rss यांना माहित नाहीत की मुसलमान काहीही झालं तरी हिंदू मुसलमान एकता हे एक मृगजळच आहे
फार फार आभारी आहे दिनेश कांजी
छान विसलेषन्. सबका साथ सबका विकासचा किती अतिरेक करावा याचा भाजपणे विचार करावा कारण नवे नवे मदणी तयार होतायत.
आज जर विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तर आपले लोक पर्यटनाचे नियोजन करतील व मतदानाच्या दिवशी हमखास मजा करण्यासाठी प्रवासी मोहिमेवर जातील हे नक्की आहे.
लाज सोडून देण्यात पटाईत आहेत.
ह्या विधानसभेत जर सर्व हिंदू एकवटले नाहीत. तर ह्या पुढे हिंदू नाही तर गांडू म्हणून नामकरण करणार.
हिंदू समाज मतदाना दिवशीं ट्रीप वर जातो म्हणून बीजेपी वोटर कमी झाले
तुम्ही कितीही सांगीतलं तरी हिंदू नेत्यांना लवकर लक्षात येत नाही.
या साठी योगी आदित्यनाथ हे पाहिजेत.
aho murkh bahusankhy hindu matadarana lakshat yayla 65 varshe lagli 1947- 1952 te 2014 tar 10 varshat hindu netyanna kase lakshat yenar ? 10 varshanni 2024 la part hindu matadarana atmghatacha zatka aalach na?
जमीयत उलेमाचे नाक दाबले पाहिजे.थोडक्यात शक्य तेथे ... पाहिजे.
या राक्षसा विरूधय एक ना एक दिवस या माताच ऐक दिवस जागी होईल दुगाूई देववीचे रूप घेऊल. कारण भारत हि पण माताच आहे.👍
कोणीही कितीही सगळ्या परोपरीने समजावले तरीही डोळे उघडतच नाही आहेत.
हिंदुनों एकत्र आल्यावरच आपली ताकद वाढेल .
आपण अताशय योग्य विश्र्लेशण केले आहे. आपल्या बांधवांना कधी जाग येईल सांगता येत नाही.आपण नगारे वाजवत राहीले पाहिजे.
आतापर्यंत विश्वास ठेवला परंतु पुढे तसे करने परवडणारे नाही. ईतिहास आपल्याला माफ करणार नाही.
सर्पला दूध पाजले तर विसच होणार हिंदूंनी हिंदू पक्षांना मते दिलीच पाहिजेत, नाहीतर काँग्रेस पवार ठाकरे यांचे हिंदू विरोधी सरकार येऊ शकतात.
ते अज्ञात मारेकरी भारतात कधी येणार?
फुकटचे देणे बंद करावे
साप हा साप अणि काही नाही
अज्ञातांची गरज आहे भारतातच.....
बरोबर
वेळ निघून गेली आहे .. आता आर या पार
हे शांतीप्रिय लोक फक्त सगळ्या सोयीचा फायदा घेतात पण मतदान मात्र खांग्रेसला करणार. आताही तेच झाले.
हिंदू एकजुटी साठी केवळ रा स्व संघा कडे बघत रहाण्या ऐवजी सर्व हिंदूंनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
खर आहे ला थो के भू त बातो से नही मानते ! आता फार झालं भारतात अ ज्ञात च्या बं दुका इथं भारतात ही चाला यला हव्यात
हिन्दुका साथ हिन्दुका विकास और हिन्दुपे ही विश्वास अभी यही धोरण चही ये
मुस्लिम स्वतःला या देशाचे राज्यकर्ते समजतात. त्यामुळे ते असे फटकून वागतात.
आता जिसका साथ उसका ही विकास ❤
एकदम सही बात,जितका साथ उसकआहई विकास.वंदेमातरम
हिंदू समाजाला जागे होणे गरजेचे आहे. हिंदुत्ववादी पक्षाला मतदान करून निवडून आणले पाहिजे त्यासाठी कोणतीही सबब पुढे न करता १००% मतदान केले पाहिजे तरच हिंदू या देशात जगू शकेल, नाहीतर हिंदू धर्मातील नागरिकांना पुढील काळ कठीण आहे.
मदनी पुरी दुनिया सै हिंदू धर्म खतम करेंगे।
हिंदू समाजाला आपला नेता मोठा झालेला पाहवत नाही. जाती पातीच दृष्ट राजकारण करून नेतृत्वाला खच्ची कारण्यातच हिंदू मधील जयचंद धन्यता मानून.. हिंदुत्व विरोधी पक्षांना मतदान करतात... कठीण भविष्य हिंदू बांधवांचे
अतिशय चिंताजनक आणि दुर्दैवी.
केंद्र सरकारनेअशा सगळ्यांना पाकिस्तान मध्ये हाकलावेत.
Reconversion in Hinduism sudhha suru karave.
ताबडतोब आस्विनी उपाध्याय सांगतात तस जनसंख्या नियंत्रण कायदा लागू करून जन्संख्येवर नियंत्रण करणे आवश्यक आहे नाहीतर हे डोई जड होतील
जय भारत वंदे मातरम्
फारच उत्तम मांडणी कांजी साहेब असेच खाद्य पुरवा धन्यवाद
भाजपाचे डोळे उघडेच आहेत फक्त भाजपाला दिसत नाही.
चांगुलपणाचा अतिरेक चालला आहे. नाठाळाचे पाठी देऊ काठी असं वर्तन आता हिंदूंनी ठेवायला हवे.
कोणी ही किती ही ह्या शंतिप्रीय समूदाया साठी कितीही करा पण त्यांची मानसिकता बदलणार नाही कधी ही., ही काळया दगडावरची रेघ आहे , कोणी ही विसरू नये !!! 👍
सगळ्यात मोठी चूक 1947 सालीच केली गेली.. धर्माच्या नावे देशाची वाटनी केलेली असताना सगळे हिंदू आणि मुसलमानांची अदलाबदल करायला पाहिजे होती.. ते न करता देशाला सेक्युलरिज्मच्या नावे मुस्लिमांचे लाड़ पुरवण्याचे काम चालू झाले.
अगदी बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही दिनेश जी!❤
सत्य!
योग्य शिर्षक आहे . छान विश्लेषण .
मोदीजींनी मनाचा मोठेपणा सगळ्यांसाठी ठेवू नये .
योगीला प्रंतप्रधान बनवा मुसलमान सु़धरतील।
खूप मुद्देसूद विश्लेषण….सुंदरच.
कडकं धोरण असावे
कट्टर राष्ट्रीयत्त्व,राष्ट्र प्रेम या सोबत कट्टर हिंदुत्व हेच कट्टर मुस्लीमांना उत्तर असणार.मुळमुळीत धोरणाचे परिणाम फक्त भारतच नाही तर ब्रिटन फ्रान्स इत्यादी देशही भोगत आहेत. जय हिंद
दिनेश जी सुंदर विश्लेषण सर.
मूसलीम जे भारतीय हिताचे आहे दोन मूल यक बायको त्याला च सवलती दिल्या पाहिजेत जे लोक संख्या कायदा पाळत नाही
I somehow cannot understand what is stopping BJP from action on the suggestions given by so many sensible people?
True
दिनेश कांजी भाऊ तुम्ही योग्य बोललात पण आमचा हिंदु समाज साखर झोपेत आहे तो जागा होऊ ईचछीत नाही अशा लोकांना काय बोलायचे नाहीतर आज भाजपला कुबड्या घ्यायला लागल्या नसत्या !
अतिशय योग्य निवेदन. स्पष्ट आणि to the point
तुम्ही अगदी बरोबर सांगितले आहे.हे भाजपचे प्रमुख नेते व प्रधानमंत्री यांच्यापर्यंत पोहचले पाहिजे आणि त्यावर त्वरित कारवाई pm ni Keli पाहिजे.
अप्रतिम
BJP कधी हि सुधारणार नाही. मोदी न महात्मा बनायचे आहे at the cost ऑफ हिंदू negligence. २०४७ developed इंडिया हा एक brahm आहे हे लक्षात येईल.
केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र या लोकांना राजधर्म या आदेशाचा विसर पडला आहे
हेहरामखोर सरळ होणार नाहीत यां च्या माने वरसू री ठे वली पाहिजे
डोळे उघडले जाण्याचा काही ही चांस नाही, खरं तर bjp नी मोठ्या हौसे ने- गांधारी सारखी अल्पसंख्य प्रेमाची पट्टी च बांधली आहे डोळ्यावर, bjp चे नेते देशहिताचे कठोर निर्णय घेण्यात कमी पडले...
अतिशय योग्य विश्लेषण. भाजपा, मा. मोदीजी आणि शहाजी अचानक कसे काय सध्याच्या वळणावर गेले आहेत कळत नाही.
"सब का साथ, सब का विकास"
ऐवजी
"जिसका साथ, उस का विकास "
सुरू करा. जय श्रीराम... 🚩
हिंदूंना साथ हिंदूंचा विकास.
योग्य वेळी बंदोबस्त होईल.राज्य चालवणे म्हणजे शाखा चालविण्या इतके सोपे नाहीं.
Kahiteri sensible bola
खरंच आहे.
या सर्व हिंदुविरोधी कारवाया आपण सर्व मिळून आपल्या हिंदुत्व मत सुनामीने हाणून पाडूया. आपले भविष्य आपल्यालाच सुरक्षित ठेवायचे आहे.
1947 च्या भारत विभाजन धर्म आधारीत होते तर जे पाकिस्तान निर्मितीसाठी मतदान करून गेले नाहीत ते भारत देशात शरणार्थी का नसावेत.
अतिशय अप्रतिम विश्लेषण !
प्रत्येक भारतीयांनी विचार करण्याजोगे विश्लेषण .
हिंदुनी आपसातील जातीभेद विसरून एकत्र येऊन सनातन धर्म रक्षणार्थ एकजुटीने संघर्ष केला पाहिजे,अन्यथा मुस्लिम समाजांच्या हिंदुविरोधी कारवाईस वेग येईल. जय हिंदुत्व. जय सनातन.जय श्रीराम.
सगळ्या हिंदूंनी संघटित होऊन व हिंदू लोकसंख्या वाढली पाहिजेच.हीदुंचे हित च जपले पाहिजे. त्यासाठीच शहा,मोदींच्या, संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपले राष्ट्र हित साधले गेले पाहिजे.
जय श्री राम
जय हिंदू राष्ट्.
महत्वाचा विषय घेतलात . धन्यवाद
हो बरोबर आहे
स्वा. सावरकर नेहमी म्हणायचे कि मला मुसलमानांची वा इंग्रजांची भीती वाटत नाही पण हिंदूंमधल्याच हिंदू विरोधाची भीती वाटते .त्यांची ही एकच भीती आपण खोटी ठरवूया.
Good analysis ,I agree all the factors you told .BJP still don't understand this matter , still hopes for some percentage of votes .
भाजपने लोकसभेची हि शेवटची संधी आहे,,,, असे समजले असावे,,,??? 😢😢
आता महाराष्ट्र, हरियाणा,, झारखंड,,, आणि उत्तर प्रदेश हातातून गेल्या नंतर त्यांचे डोळे,,, कदाचित उघडतील 😡😡
अगदि बरोबर आहे.
अगदी बरोबर आहे
आम्ही हिंदू अजूनही कुंभकर्ण झोपेत आहोत
हिंदूंनो आता तरी जागे व्हा रात्र वैऱ्याची आहे
एकदम बरोबर !"
अगदी बरोबर
जाऊद्या हो पुढची पिढी गुलाम करूनच अखेरचा श्वास घेणार जाणता राजा
आणि स्वयंघोषित हृदय सम्राट
बी जे पी ने आता आपली मानसिकता बदलावी
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat hindustan la hindu rastra ghoshit karawa😊😊
भा.ज.पा. चे डोळे नाही उघडणार. घर वापसी मोठ्या प्रमाणावर राबवावी. जनसंख्या वृद्धी रोखणे, राष्ट्रीय कर्तव्य ठरवून, ती सर्व धर्मांची जबाबदारी घोषीत करावी.
सरकारी योजना चे फायदे फक्त एक पत्नी आणि दोनच मुले असलेल्यांना मिळावेत.
बिजेपी ला बदलावं लागेल.
100% Barobar