BJP वर संविधान बदलण्याचा उद्देश असल्याच्या टीका, पण Indian Constitution Change करणं शक्य आहे का ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #BolBhidu #Loksabha2024 #IndianConstitution
    मागच्या महिन्यात राजस्थानच्या नागौर येथे एका सभेत बोलत असताना भाजपाच्या उमेदवार ज्योती मिर्धा म्हणल्या होत्या, “देशहितासाठी अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यासाठी संविधानात बदल करावे लागतात. जर संविधानात काही बदल करायचे असतील तर तुमच्यापैकी अनेक लोकांना माहीत आहेच की, दोन्ही सभागृहात म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेत बहुमत असणे आवश्यक आहे.” तसेच कर्नाटकमधील भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनीसुद्धा सातत्याने संविधानात दुरुस्ती करण्याचे विधान केल्याचे दिसून येते ज्यामुळे सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका झाली होती.
    भाजपनं ४०० पार चा उद्देश असल्याची घोषणा केल्यानंतर, विरोधकांनी संविधान बदलण्यासाठी पाशवी बहुमत हवं असल्याची टीका केली. भाजपच्या काही उमेदवारांकडूनही संविधान बदलाबद्दलची वक्तव्य चर्चेत आली, त्यामुळं सातत्यानं संविधान बदल हा शब्द कानावर पडत आहे. पण या सगळ्यात खरच संविधान बदलणं शक्य आहे का ? कायदा याबद्दल काय सांगतो ? हे या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 891

  • @vishalmahadev3502
    @vishalmahadev3502 4 месяца назад +95

    एखाद्या देशाचा कायदा कितीही नालायक असला आणी चालवणारे जर योग्य पद्धतीने चालवतील तर तो कायदा चांगलाच समजला जातो आणी एखादा देशाचा कायदा कितीही चांगला असला आणी चालवणारे जर नालायक असतील तर तो कायदा सुद्धा अयोग्य समजला जातो...... डॉ.बाबासाहेब आंबेडकर 🙏

    • @Awaazmaza24
      @Awaazmaza24 4 месяца назад +2

      कायदा नाही रे भाऊ कायदा कितीही चांगला असला आणि चालवणारी जर नालायक असले ना तर त्या कायद्याचा काही फायदा नाही जे कायद्याला चालवतात तेच नालायक आहे

    • @Sachinshende999
      @Sachinshende999 4 месяца назад +1

      भाऊ कायदयावरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे आपल्या देशाचे संविधान अग्रेजांचे 90/परसेंटLow जसेच्या तसे आहे भारतीय संविधान काळानूसार पुर्णपणे बदलविलले गेले पाहिजे

    • @MR.SERGIO7972
      @MR.SERGIO7972 4 месяца назад

      भाऊ सुप्रीम कोर्टाचे judgment तुम्हाला वाचता येत नाही आणि तुम्ही तुम्ही सांगू राहले कि संविधान बदलायला पाहिजे. Chief justice of India यांनी असे सांगितले आहे की भारताचं संविधान हे वर्तमानात योग्य आहे. कारण त्याच्यात 368 article नुसार वेळोवेळी महत्त्वाचे बदल केलेले आहेत. त्या मोदीच्या सलाहकराच्या मनानुसर constitution मध्ये बदल नाही करता येत. कारण त्याचा हा वयक्तिक मत आहे. आणि सुप्रीम कोर्ट एक मतावर देशाचं संविधान बदलू शकत नाही...

    • @rakeshsakpal5296
      @rakeshsakpal5296 4 месяца назад +2

      ​@user-vm1kg1dh8o @Sachinshende999 हे महाशय काय ३६८ कलमाबद्दल माहिती देणार त्याला संविधानात ३६८ कलम आहेत हे देखील माहीत नसणार..😅

    • @HitlarBaap69
      @HitlarBaap69 4 месяца назад

      Me bhimtya cha ch vaat pahat hoto😂😂

  • @bhagirathghotekar6060
    @bhagirathghotekar6060 4 месяца назад +195

    संविधानात बदलत्या काळानुसार आवश्यक बदल करता येतात,घटनेत दुरुस्ती करून सुधारणा करता येत आहे,त्यामुळे राज्यघटना पूर्ण बदल करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही.

    • @mr.Ginius43
      @mr.Ginius43 4 месяца назад

      मांग तुयी जुनी मनुस्मृती लागू केली पाहिजे जेजात तुया बहिणीले शिकाचा अधिकार नाही 😂

  • @Sam_7_
    @Sam_7_ 4 месяца назад +90

    बदलत्या काळानुसार संविधानात बदल करणे आवश्यक आहे पण संविधान च बदलणे हे चुकीचे आहे . आणि जर अस काही झालं तर आंबेडकरी जनता शांत बसणार नाही आणि देशामध्ये अशांती दिसून येईल हे लक्ष्यात घेणं गरजेचं आहे.❤️

    • @vaibhavwaghmare9685
      @vaibhavwaghmare9685 4 месяца назад

      Kontya gostimule badltya kalanusar savidhna badlayla hav as vatat

    • @Sam_7_
      @Sam_7_ 4 месяца назад +2

      @@vaibhavwaghmare9685 संविधान बदल करणे हे बोलत नाही सर, संविधाना मध्ये बदलत्या काळानुसार नवीन कणून आणणे किंवा नवीन कायदा लागू करणे ह्या बद्दल बोलत आहे सर.

    • @technicalmh2257
      @technicalmh2257 4 месяца назад +3

      आंबेडकरी जनताच अशांती करेल का, इतरांना संविधानाने अधिकार नाही दिले का?

    • @Sam_7_
      @Sam_7_ 4 месяца назад +1

      @@technicalmh2257 माझ्या बोलण्याचा तो हेतू नव्हता
      जास्ती-जास्त अशांती आंबेडकरी जनताच करेल, आणि आपल्या
      महाराष्ट्रातील काही बुद्धिवंत लोक संविधानावर टीका करतात आणि
      संविधान बदल करा अश्या मागण्या करतात, पण त्यांना माहिती नाही
      की त्यांना बोलण्याचा पण अधिकार संविधानाने दिला आहे .
      आणि तुम्ही जे बोलत आहात ना बाकीच्यांना संविधानाने अधिकार दिला नाही का? sir संविधानाने प्रत्येक भारतीयाला अधिकार दिला पण काही लोकांना हे आवडत नाही की एका शूद्र माणसानं आमचं संविधान लिहून आणि आम्हाला कायद्या मध्ये अडकून टाकल,
      म्हणून काही लोक संविधान बदल करण्याच्या फिराक मध्ये आहेत.

    • @dycgu
      @dycgu 4 месяца назад

      आंबेडकरी जनता है कोण आता 😂😂😂

  • @pranjalmahrie3941
    @pranjalmahrie3941 4 месяца назад +34

    अप्रतिम विवेचन....आपण खासदार आणि आमदार यात किती फरक आहे...खासदर कोणती कामे करतो...आणि आमदार कोणती कामे करतो याचा व्हिडिओ बनवावा. मतदान करताना कोणत्या गोष्टी समोर ठेऊन मतदान करावे.या साठी व्हिडिओ बनवावा. कारण आपली भाषा, आणि विवेचन आपले सोप्या भाषेत अनुवाद असतो.....आणि त्याचा फायदा फारच होणार....आणि लोकशाही भक्कम होण्यास मदत होणार असे मला वाटतेय.

    • @ImNitinPatil
      @ImNitinPatil 4 месяца назад +3

      हो मला सुद्धा या मुद्द्यावर सविस्तर विश्लेषण ऐकायला आवडेल.

  • @ghostrider..rajbhai8718
    @ghostrider..rajbhai8718 4 месяца назад +21

    संविधान त्यांची पण रक्षा करते जे संविधान चा तिरस्कार करतातं 🙏🏻

  • @Prof.Swapnil
    @Prof.Swapnil 4 месяца назад +113

    "The Doctrine of Basic Structure in the Keshavananda Bharati 1973 case" मुळे कुठल्याही राजकीय पक्षाला कितीही मोठे बहुमत असले तरी राज्यघटना बदलणे शक्य होणार नाही. thank you to Adv.Nani Palkhivala🙏

    • @Crimediary07645
      @Crimediary07645 4 месяца назад +6

      Khup chhan...mi ek boudh ahe..mi study keli ahe....mi pn hech sangat aloy saglyanna 1973 cha nikal ahe ha

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 4 месяца назад +3

      बघा तोड़, मोदी है तो कुछ भी मुमकिन है!🤣🤣🤣

    • @abhigotsurya
      @abhigotsurya 4 месяца назад +3

      Parliament has the power to amend the Constitution, but the basic structure of the Preamble to the Constitution cannot be changed and no amendment can be against the basic structure of the Preamble.
      - KESHWANAND BHARATI CASE ** 24/04/1973** KERALA

    • @AB-sharemarket
      @AB-sharemarket 4 месяца назад +9

      एकदम बरोबर आहे लोकांना दिशाभूल करण्याचे काम चालू आहे काँग्रेसचे सध्या

    • @AvinashPawar-rq8jv
      @AvinashPawar-rq8jv 4 месяца назад +2

      ​@@AB-sharemarketrajyapal pahate shapath deto ..pakshantr bandi kayda kuthe kam krto.election commission che decision he srv bgtat nkkich savidhan mde badal zala ahe

  • @sanjaykamble9983
    @sanjaykamble9983 4 месяца назад +4

    विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला कायदा म्हणजे भारतीय संविधान जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान आहे जय भीम जय भारत🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @nitinmunde931
    @nitinmunde931 4 месяца назад +328

    जसं बाप बदलता येत नाही तसं संविधान बदलता येत नाही.

    • @vilasgholse4660
      @vilasgholse4660 4 месяца назад +30

      काँग्रेस ने किती तरी बदल संविधान मध्ये केलेत,तेंव्हा का सगळे चूप होते...

    • @amitkurane5623
      @amitkurane5623 4 месяца назад

      Are bal जेव्हा गरज असेल तेव्हा त्यात तरतुदी करता येतात कोणी ही पक्ष असला तरी​@@vilasgholse4660

    • @p5391kp
      @p5391kp 4 месяца назад

      Bjp desh vikay chya nadat ahe ​@@vilasgholse4660

    • @trident8872
      @trident8872 4 месяца назад +16

      Savalati sathi tumhi roj baap ani jaat badlata tyat kay navin 😂😂

    • @TUNGSTEN556
      @TUNGSTEN556 4 месяца назад +3

      ​@@User99397Sagal badlane yogya NHi Ani te chapri lokkani nahi banavl je konihi kevahi badlta yeil

  • @priyeshrasal5736
    @priyeshrasal5736 4 месяца назад +81

    कृषी कायदे राज्यसभेत कसे पारित झाले या बद्दल video बनवा

  • @bhushantayade7149
    @bhushantayade7149 4 месяца назад +3

    सत्य म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले संविधान हे भारतातील जास्त लोकांना समजतच नाही. हे भारत देशाचे मोठे दुर्दैव आहे.

  • @DBN8472
    @DBN8472 4 месяца назад +74

    सगळं काही बदलू शकतो फक्त कोणत्याही धर्माच्या पुस्तकात बदल होवू शकत नाही, का? त्याला पण तर काळानुसार बदलण्याची गरज आहे तिथल्या काही गोष्टी सुद्धा कालबाह्य झाल्या आहेत.

    • @PavanwadatkarWadatkar
      @PavanwadatkarWadatkar 4 месяца назад +6

      Correct

    • @godman6591
      @godman6591 4 месяца назад

      जस की कुराण

    • @zwarrior3398
      @zwarrior3398 4 месяца назад

      हे लोक गरिबाच्या फायद्या साठी संविधान बदलत नाही ते नेतेमंडळी श्रीमंत लोक ह्यासाठी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 4 месяца назад +322

    कुठल्याही पक्षाची सत्ता आली तरी देश बाबासाहेबांनी बनवलेल्या संविधानानुसार चालणार जय भीम जय संविधान 💙💙

    • @rahuljadhav1787
      @rahuljadhav1787 4 месяца назад +104

      बाबासाहेबांचा interview बग त्यात त्यांनी स्वतः मान्य केलाय की हे संविधान वेळे नुसार बदलायची गरज पडेल

    • @yogeshgangativre432
      @yogeshgangativre432 4 месяца назад +25

      ​@@rahuljadhav1787te badlaych navte sangitl duristu karu sakte ase sangitl hot.. Velenusar

    • @yashwantkulkarni4818
      @yashwantkulkarni4818 4 месяца назад +12

      @@yogeshgangativre432 badalyale kay chukichay garje nusar lokachya apan badlu shakto

    • @mangesh680
      @mangesh680 4 месяца назад +17

      ​@@rahuljadhav1787 Aarakshan haw ahe na tula 13%😂😂😂

    • @MayurBPatil-tx3ze
      @MayurBPatil-tx3ze 4 месяца назад +34

      400+ आलावर मोदी साहेब करातात बरोबर✌🏻

  • @Kambleadi
    @Kambleadi 4 месяца назад +1

    प्रश्न संविधान बदलण्याचा प्रश्नच येत नाही कारण त्यांना संविधान बदलायच मुळीच नाही पण त्यांना मात्र आज शाळेमध्ये पहिल्या बेंच वर बसणारा विद्यार्थ्याला खाली बसवायचा प्रयत्न चालू आहे

  • @niketgamare8271
    @niketgamare8271 4 месяца назад +1

    सरं खुप Mind Set करून Video पाहिला आहे तुमचा खुप छान मांडणी केली आहे तुम्ही,🙏 माझ्या बहूजन समाजाला एकचं सांगणं आहे कि पक्ष कोणताही असो संविधान वाचवनार्याना सत्तेवर आना

  • @ferozshaikh6258
    @ferozshaikh6258 4 месяца назад +17

    संविधान बदल,
    नोट बदली सारख रात्रि 8 वाजता टीवी वर येवुन बोलनार नाही,
    दुरुस्ती च्या नावाखाली कायद्याला समाप्त केल जातंय,
    जसं ड्राइव्हर च्या चुकीला ला 5 वर्षाची शिक्षा 10 वर्षाची केली,
    आणि फार्मा कंपनीला 2 वर्षाची शिक्षा समाप्त करून , काही रक्कम देवून सेटलमेंट करता येईल,
    कारण त्यांनी बाँड खरिदी केले

    • @trident8872
      @trident8872 4 месяца назад

      Saman nagrik kayda,jativadi kayda khatam karo

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 4 месяца назад +98

    भिती दाखवून मतदारांना अनुकूल करायचा प्रयत्न

    • @suffixsk01
      @suffixsk01 4 месяца назад +5

      Andhbhakt 😂

    • @sudeepnikam33
      @sudeepnikam33 4 месяца назад +11

      ​@@suffixsk01 *एखादा शब्द माहीत झाला की च्युत्यांसारखं तेच तेच बोलायचं, तेच तेच कॉमेंट मध्ये लिहायचं, बस...!!*

    • @prafulgawade3821
      @prafulgawade3821 4 месяца назад

      ​@@suffixsk01अंधभक्त 🤣🤣🤣🤣

    • @godman6591
      @godman6591 4 месяца назад

      @@suffixsk01 भीमटा की लांडा 😆😆

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze 4 месяца назад +1

      He khara ahe bjp la loksabha la 75% matdan houn deycha nahi ys

  • @liladharpatil4484
    @liladharpatil4484 4 месяца назад +39

    काँगेस पक्षाची बॅंक खाती निवडणूकीत का गोठवली ? यावर व्हिडिओ बनवा

    • @Sharayu-ti7wp
      @Sharayu-ti7wp 4 месяца назад +5

      Karn congres party deshdrohi ahe 😂😅

    • @surendrachandel163
      @surendrachandel163 4 месяца назад +3

      प्रचारकरिता निधी नाही,पण महिलांना 8500/देणार.काय पाकिस्तान कडून कर्ज घनार.दिवाळखोर मानसिकता आहे.

  • @फौजदारबापुसाहेबशेळके

    आपले संविधान चांगले आहे. अनेक देशांचे बघून लिहले आहे.

    • @animemvboy
      @animemvboy 4 месяца назад +2

      Abe manda... Dusrya che changle niyam baghun ghene... Aani dusryache Purna Samvidhanachi copy karne ya madhe farak asto...

  • @Tomato4ever
    @Tomato4ever 4 месяца назад +1

    244 वर्ष झाले अमेरिकेच्या संविधानाला या कालावधी मध्ये 27 सुधारणा झाल्या आहेत आणि 6 प्रस्तावित आहेत.
    भारतात 73 वर्षात 106 सुधारणा.
    106 सुधारणा म्हणजे राहिलाच काय बदलायच.
    घटना तयार करताना एकूण समिती 13 होत्या, अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. 12 समिती वेगवेगळ्या विषयासाठी होत्या आणि एक समिती हे 12 समिती ने सुचविलेले विषय एकत्र करून लिहण्यासाठी. मग संविधान एकच व्यक्तीने लिहिले असे कसे म्हणता येईल. बाकी सदस्य अध्यक्ष यांचे योगदान ही उल्लेखनीय आहे. त्यांनाही आपण तेवढच श्रेय दिले पाहिजे.
    वैयक्तिक मला शिवाजी शाहू फुले आंबेडकर अशा सर्व महापुरुषांचा अभिमान आहे. या महापुरुषांनी केलेले कार्य हे एका जाती साठी नव्हते तर समाजासाठी होते परंतु आज हे सर्व महापुरुष जाती जातीत वाटले गेले आहेत हे दुर्दैव आणि सत्य आहे. आज ठराविक जातीतील लोकांना दुसऱ्या जातीचा महापुरुष आवडत नाही ही सत्य परिस्थिती आहे आणि ते आपल्या देशाचं दुर्दैव आहे. ज्या बिभस्त पद्धतीने जयंत्या साजऱ्या केल्या जात आहेत हे पाहून महापुरुषांना वाटत असेल आपण जन्म का घेतला. जयंती साजरी करणे या मागील संकल्पना लोकांना एकत्र आणणे ही होती पण आज जाती जातीत जयंती मोठी करण्यासाठी लागलेली शर्यत हीच जातीय तेढ द्वेष निर्माण करण्याचे मुख्य कारण होत आहे.
    या व्हिडिओ खाली ज्या कमेंट आहेत याचे अवलोकन केले असता वरील जातीय ध्रुवीकरणाची बाब सुद्धा प्रकर्षाने जाणवेल.
    काही लोक संविधान म्हणजे अंतिम सत्य ते बदलणार नाही असे ठाम भूमिकेत तर इतर
    संविधान विरोधी भूमिकेत.
    जर देशातील व्यक्तीला किंवा व्यक्तिसमुहला संविधान आपले का वाटत नाही? यावरही योग्य अभ्यास होणे आवश्यक आहे.
    सध्याची राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था ज्या प्रमाणात भ्रष्ट आहे हे सर्वांना माहिती असूनही आपण यावर काहीच करू शकत नाही हे दुर्दैव.
    कोणताही पक्ष असो अधिकारी असो त्यांची घातांकिय पदधतीप्रमाणे होणारी वाढ सामान्य लोकांची का होत नाही. सरकार कोणताही येवो अधिकारी कोणताही येवो कार्यपद्धती टक्केवारी सेमच.
    माझे आजोबा आरक्षण सिटवर डॉक्टर वडील आई डॉक्टर आणि मीही एक आरक्षित सिट घेऊन डॉक्टर. मी वर्षाला लाख रुपये भरून शाळा शिकलो. पुण्यात भारीतला क्लास लावला. आणि माझाच चुलत चुलत भाऊ ज्याचे आजोबा वडील आणि तोही गाव कुसावर zp शाळेत शिकला त्याची सिट 1 मार्कने गेली जी मी घेतली. ही स्थिती आहे सध्या हे पाहून मी कोणत्याही जातीचा असो माझ्या महापुरुषाला कसे वाटेल. आरक्षण गरजेचेच आहे पण त्याची कार्यवाही योग्य पद्धतीने होणे त्याहून अधिक गरजेचे आहे. एकाच घरात चार पिढ्या लाभ आणि शेजारच्या त्याच समाज बांधवांच्या घरात खायचे वांदे. यावर काम होणे आवश्यक आहे.

    • @tejaswiniadne
      @tejaswiniadne 4 месяца назад +1

      एकदम बरोबर बोललास तुम्ही दादा😊

    • @sameerkamble3628
      @sameerkamble3628 4 месяца назад

      तुम्ही वर एक विधान केलं आहे, संविधान व्यक्ती ला किंवा समुहाला आपलेसे का वाटत नाही? याच उत्तर आहे ज्यांनी constitution लिहल आहे त्यांची जाती मुळे ते आपले से वाटत नाही. आणि राहिला विषय तुम्ही म्हणता ना बाबा साहेब यांनीं एकट्या ने तें लिहलं नाही. मग तुम्ही महाराजांनी एकट्या ने स्वराज्य निर्माण केले असे ही तुम्ही म्हणू शकता का...? सोबत मावळे होतेच ना.? तानाजी मालुसरे, बाजी प्रभु देशीपांडे, येसाजी कंक, अशे किती शुर मावळे होते. ना मग यांचं योगदान पण आहे ना..... ? त्या शुर मावंळ्या पण श्रेय दिले पाहिजे ना...?

  • @anirudhadeshpande5587
    @anirudhadeshpande5587 4 месяца назад +14

    Article 13 v/s Article 368
    holiness kesavananda Bharati vs union of India
    Judgement , doctrine of basic structure , constitution can be amended but subject to Basic Structure . संविधान बदलायची गोष्ट ही कधीच होऊ शकत नाही .

  • @om4708
    @om4708 4 месяца назад +5

    संविधान बदलता येत नाही पण जे बदललेला संविधान आहे ते दुरुस्त करण्यासाठी आणि समान नागरिक कायदा, जातीव्यवस्था निरस्थ करने आणि जनसंख्या नियंत्रण कायदा या सारखे नियम करण्याची गरज आहे

  • @Babyachabap
    @Babyachabap 4 месяца назад +60

    एक दिवस रात्री 8 वाजता देशव्यापी प्रक्षेपण होईल आणि
    आज रात 12 बजे के बाद .....

    • @Qualityfindswithsaving
      @Qualityfindswithsaving 4 месяца назад +5

      Mazya yeil❤

    • @vishalrokade6066
      @vishalrokade6066 4 месяца назад

      मोदीच्या बापाच्या जहागिरी बद्दल बोलतोयस का?? 8 वाजता, 12 बजें बाद. मित्रा अस काही नाही होणार. मोदीच्या बापाच्या बापाला आणला तरी. अन् अख्खा व्हिडिओ बघून तुझ्या अकलेचे ट्यूब पेटले नसतील तर काय बोलणार तुला.

    • @SIGNATURE_WALA
      @SIGNATURE_WALA 4 месяца назад

      ❤❤

    • @user-kh8tv9ye7o
      @user-kh8tv9ye7o 4 месяца назад +3

      Impossible 😂

    • @gopalm6406
      @gopalm6406 4 месяца назад +3

      Best day asal to 😅

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze 4 месяца назад +10

    आंबेडकर यांनी एवढा कडक कायदा केला आहे की ते बदलणे अशक्य आहे,bjp la 75% bahumat aani 15 rajyat satta yena ashakya ahe

  • @-oh6ob
    @-oh6ob 4 месяца назад +14

    ज्या संविधानामुळे चहावाला पंतप्रधान झाला रिक्षावाला मुख्यमंत्री झाला आणि केवढं पाहिजे चांगलं संविधान का उत्तर कोरिया सारखं पाहिजे संविधान बद्दल होतील तसे त्याची रिएक्शन यायला चालू होतील

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 4 месяца назад +75

    90% बहुजन OBC, SC, ST, कुणबी- मराठायान्ना संविधानाने अधिकार दिले💪 शाहू महाराजांचे प्रतिनिधित्व बाबासाहेबांचे संविधानने शक्य झाले🙏 OBC आणि मराठा यान्ना आरक्षण/प्रतिनिधित्व संविधानने मिले, संविधान नाही BJP(ब्राह्मणवादी/मनुवादी जनता पक्ष) चि सरकार बदला 🙏

    • @Mahira-patil
      @Mahira-patil 4 месяца назад

      तु जेव्हा तेव्हा ब्राह्मणाच्या बद्दलच बोलतो...ब्राह्मणांनी लै च मारलेली दिसतेय तुमची 😂😂

    • @MrPmm1991
      @MrPmm1991 4 месяца назад +12

      संविधानातील 90% कायदे हे ब्रिटिशांचे आहेत
      त्याच साल सुद्धा 1800, 1860 अशी आहेत
      संविधान समिती मध्ये शेकडो लोक होती...
      90% obc, sc, st नाहीत
      जनगणना झाल्यावर कळेल किती खरी लोकसंख्या आहे

    • @MrPmm1991
      @MrPmm1991 4 месяца назад +7

      मनु क्षत्रिय होता, ब्राह्मण नाही

    • @koolpiyush07
      @koolpiyush07 4 месяца назад +9

      मग जनगणना करायला लावा भाजप पक्ष का टाळतोय जनगणना. बघु मग कोण किती आहेत तर ते माहितीच पडेल.

    • @MrPmm1991
      @MrPmm1991 4 месяца назад +6

      @@koolpiyush07 सगळं भाजप ने करायचं तर मोदी ल 400 सीट द्या

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 4 месяца назад +15

    धन्यवाद बोलभिडू चे ह्या व्हिडिओ साठी❤

  • @shaileshnasare1036
    @shaileshnasare1036 4 месяца назад +13

    विशेष बहुमताने नेमकं कोणते बदल करता येऊ शकतात हे मात्र या व्हिडिओ मध्ये सांगितले नाहीत.. सध्या बऱ्याच राज्यांमध्ये bJP पॉवर मध्ये आहे, आता राहिले संसदीय बहुमत

  • @suprajpanchabhai2150
    @suprajpanchabhai2150 4 месяца назад +13

    केशवानंदा भारती केस 1973 🔥💙

  • @Crimediary07645
    @Crimediary07645 4 месяца назад +17

    Virodhi paksha la suddha mahit ahe ki Keshwa nand bharti 1973 chya judgment basic structure badalta yet nahi..tari suddha virodhi paksha janate la bharkawatat ahe..Karan ki apli janta savidhana prati khup emotional ahe....

    • @swapnil2249
      @swapnil2249 4 месяца назад

      "BJP काहीही करो, विरोधक त्यावर reaction का देताय? का लोकांना भडकवताय?" हेच म्हणायचंय ना?

    • @Crimediary07645
      @Crimediary07645 4 месяца назад +4

      @@swapnil2249 are bjp var tila karayla khup goshti ahet na aplyakade..mahagai ahe be rojgari ahe..Ed cha cha satte sathi vapar bahumaata chya joravar...hya valid muddyavt kara na bjp la target..but ashya goshti var ka kartay?? Je kharach possible nahi..mi abhyas kelay mhanun mala mahit ahe..mi tar boudh ahe..mhanun mala vattay ki bholya lokanna asa bharkatavna barobar nahi ahe..Aaj jar Congress bahumat madhe Asti tar bjp ne suddha asach kela asta mi konachach paksh ghet nahi ahe..fakt maza yevdh mhanna ahe jya point la chuktay tithech virodh Kara tevhavh tumhala bjp la haravna shyakkya hoil.. illogical goshti la target kru naka
      Tumhi keshva nand bharti case vacha mi vachali ahe mhnun mi sangu shakto..ki he shyakkya nahi ahe he karun modi swath la world madhe Kim Jong un sarkha ka banaun gheil??
      Mi tar mhanto ki bjp ne Tya nalayk bjp MP lokan var action ghyala hawi je asa sambhram nirman karat ahet...

    • @mushtaq_shaikh
      @mushtaq_shaikh 4 месяца назад

      Basic structure cha kaahi proper formula naahi te change hot rahat, jar BJP ne SC madhe Aapla manus taakla tar to manus Constitution changela green signal dein aani sagla niyam pramane vaatel, hech khari game aahe.

    • @Crimediary07645
      @Crimediary07645 4 месяца назад

      @@mushtaq_shaikh tujhya kadun Kay apexya karu shakto..ek manus supreme court madhe takna bolnya yevdhya sopa nahi ahe...tya sathi kayda banvayla lagto...Ani judge chi niyuki yevdhi sopi naste..Ani jari basavla tari 15 lokanchj bench basvatla lagel Karan ki pehle judgment 13 judge chya bench ne keli hoti..1 judge basaun Kay hoil dcigen 8/7 ne lagayla pahije.....Ani saglyanna control karna possible nahi...

    • @mushtaq_shaikh
      @mushtaq_shaikh 4 месяца назад

      @@Crimediary07645 tujhi pahli line baghun kadte tu kon ahes, aani samvidhan badlna avghad aahe pan te shaky aahe, aani basic structure proper define naahi aahe he tumhala pan mahit aahe.

  • @sagarthoke7001
    @sagarthoke7001 4 месяца назад +3

    मी तर पूर्ण व्हिडिओ सुद्धा नाही पाहिला 3 मिनीटे पाहिला...तरीही सांगू शकतो की ज्या पार्टी कडे दोन्ही सभागृहात बहुमत आहे ते नक्कीच काहीही करू शकतात .....आणि बोलभिडू ची सुरुवात च खूप चुकीची आहे... जर सतत बदल होत राहिले तर ते संविधान बदलाण्या सारखेच असते ...राहिला विषय मूळ तत्त्वांचा ते सुद्धा majority ne badalata yeil....aani kharach garaj aahe Navin घटनेची....बाबासाहेब सुद्धा ठीक होते पण ...आत्ताचे त्यांचे अनुयायी यांना काही वेगळेच वाटते..

    • @animemvboy
      @animemvboy 4 месяца назад +1

      नवीन संविधान लिहायला डिग्री वाला व्यक्ति पहिजे... आनी सर्व जाति धर्म बदल विचार करनारा हवा... नाय तर तो व्यक्ति स्वताचा धर्मचा विचार करेल आनी बाकिच्याचा नाही तर... या देशला लोकशाही च राजेशाही व्हायला वेळ नाय लागणार ...

  • @rajubaisane6768
    @rajubaisane6768 4 месяца назад +3

    काय ते एकदाच करून टाका म्हणजे सगळ्यांना जी खाज सुटली आहे ती मिटुन जाईल आणि राहिला प्रश्न बदलणारांचा तर त्यांच्या अगोदर लोकांनाच खुप घाई झाली आहे असं एकंदरीत दिसून येत आहे असो...जे होईल ते होईल

  • @prafulgawade3821
    @prafulgawade3821 4 месяца назад +4

    संविधान पूर्ण पने कधी ही बदलता येणार नाही. पण घटना दुरुस्ती करून संविधानात मोठ्या प्रमाणात बदल करता येतो. त्यासाठीच 400 पेक्षा जास्त जागा हव्या आहेत

    • @AB-sharemarket
      @AB-sharemarket 4 месяца назад +1

      त्यासाठी 400 नाही फक्त 362 लागतात हे लक्षात घे आणि ते bjp कडे आहे

    • @AB-sharemarket
      @AB-sharemarket 4 месяца назад +1

      काळा नुसार change करायला पाहिजे

  • @Ajit4455
    @Ajit4455 4 месяца назад +11

    जर एखाद्या कालबाह्य कायद्या मध्ये बदल किंवा दुरुस्त केला तर काय चुकीचं आहे ? कायदा हा नागरिकांसाठी आहे त्या मध्ये ठराविक काळानंतर बदल अपेक्षित आहे ..

    • @SRohit-eg1qi
      @SRohit-eg1qi 4 месяца назад +2

      Ho na dictator ship ahe Badal karych ahe 😅

    • @Ajit4455
      @Ajit4455 4 месяца назад +4

      @@SRohit-eg1qi तुम्हीं आरक्षण किती हि घेतला तरी बुद्धी तुमची नेहमी मागास च राहणार ..

    • @SRohit-eg1qi
      @SRohit-eg1qi 4 месяца назад +3

      @@Ajit4455 ho na magas ahes ... mhnun tar mhntoy dictator al ahe ...tu fkta shen kha

    • @vishalkamble7533
      @vishalkamble7533 4 месяца назад

      ​@@Ajit4455ho guruji

    • @swapnil2249
      @swapnil2249 4 месяца назад +3

      कालबाह्य काय आहे जरा सांगता का कायदेतज्ञ?

  • @swapnilkamble1180
    @swapnilkamble1180 4 месяца назад +1

    Basic structure कोणीही बदलू शकत नाही.. न्याय व्यवस्थेला पूर्ण अधिकार आहे की सत्ता धारी यांना संविधानाच्या चैकटीत काम करण्यास सांगणे .. ते बघतात..

  • @VickyMobileGamer
    @VickyMobileGamer 4 месяца назад +7

    संविधान नाही बदलू शकत पन संविधानात बदल करू शकतो हे काय लॉजिक आहे
    😂😂
    म्हणजे पुस्तकात ल आत मधल बदलू शकतो पन कवर नाही असच आहे का

    • @whatsthereinthename2100
      @whatsthereinthename2100 4 месяца назад +2

      तू game खेळ तुझ्या डोक्याच्या बाहेरचे विषय आहेत हे सगळे

    • @VickyMobileGamer
      @VickyMobileGamer 4 месяца назад +2

      @@whatsthereinthename2100 तुझ्या डोक्यात आहे तर तू सांग काय लॉजिक आहे

    • @whatsthereinthename2100
      @whatsthereinthename2100 4 месяца назад

      @@VickyMobileGamer एवढच लॉजीक आहे की तू तुझा बाप नाही बदलू शकत पण बापात बदल करु शकतो ... उदाहरण...
      पप्पा थोडी कमी घ्या 🍺

  • @googleuser4534
    @googleuser4534 4 месяца назад +3

    एक दिवस रात्री 8 वाजता देशव्यापी प्रक्षेपण होईल आणि
    आज रात 12 बजे के बाद ....मनुस्मृति लागू होगी 😂 चेष्टा नाही खरं पण होऊ शकते .मोदी है तो मुमकिन है 🤣

  • @amazinggadgettool
    @amazinggadgettool 4 месяца назад +3

    मोदी आनी बाकी पंतप्रधान मधे खुप फरक आहे मोदी ची सरकार ही भारत सरकार नही तर अदानी अंबानी सरकार आहे

  • @ShaileshNisarganRailFan
    @ShaileshNisarganRailFan 4 месяца назад +65

    बोल भिडू..no no
    बिजेपी भिडू 🎉

    • @YashSonvatkar
      @YashSonvatkar 4 месяца назад +5

      Yeda bhoka nilya bhoka

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 4 месяца назад

      ​@@YashSonvatkarbin bhokya tujya aai la thokya

    • @kamble_vinod6744
      @kamble_vinod6744 4 месяца назад +2

      भिडूला पण electoral bond मिळालेले दिसतात!

  • @AB-sharemarket
    @AB-sharemarket 4 месяца назад +8

    Vote for modiji ❤
    Dr डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की शिका शिकल्याने फायदा होईल पण काही १० वी पर्यंत शिकले आणि ज्ञान देयला लागलेत . घटना दुरुस्ती ही काळाची गरज असते असे डॉ बाबासाहेब आंबेडकरच म्हणाले होते त्यामुळे अभ्यास करूनच येत जा इथे कमेंट करायला

    • @anandi993
      @anandi993 4 месяца назад +1

      Vote for Modi ??? Really?? जिथे धर्माच्या नावावर राजकारण केलं जातं... आमच्या लहानपणी धर्म जात पंथ याचा अडथळा कधीच कोणाला न्हवता आता लहान लहान पोर पण हिंदू मुस्लीम करत फिरत आहेत... South मद्ये मोदी सरकार येत नाही कारण तिथे शिकलेले लोक आहेत.. नॉर्थ मद्ये मोदी येतात कारण तिथे धर्म जात जास्त आहे... आणि त्यामुळे आम्हाला मोदी नको कारण आम्हाला भारत धर्माच्या नावाखाली विखुरला जाऊ नये हेच वाटत

    • @madeforyou2398
      @madeforyou2398 4 месяца назад

      पण तुझा मोदी 7 नापास आहे पहिला तेला सांग जा अंधभक्त 😅😅

    • @sumitdiwanji50
      @sumitdiwanji50 4 месяца назад +1

      गप रे

    • @AB-sharemarket
      @AB-sharemarket 4 месяца назад +1

      @@sumitdiwanji50 तुमच्यासारख्या मुळे काहीही फरक पडणार नाही आपले काम करा तुम्हाला शिकणं घेण्याची गरज आहे dr बाबासाहेब आंबेडकर बोललेच होते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा

    • @sumitdiwanji50
      @sumitdiwanji50 4 месяца назад +1

      @@AB-sharemarket तुझे शिकणं कळले शांत बस काय दुरुस्ती करायची आहे सध्या सांग जरा तुझ्या शिक्षण पेक्षा जास्त माझे शिक्षण आहे.

  • @Silent-kq2cz
    @Silent-kq2cz 4 месяца назад +50

    भाजप मोठ्या बदलाला सुद्धा साध्या बहुमताने बदल करू पाहत आहे😂

  • @ravindradeokar4243
    @ravindradeokar4243 4 месяца назад +2

    माफी असावी सर पण संपूर्णपणे उत्तर मिळालं नाही 👍

  • @amolkambaleamol4110
    @amolkambaleamol4110 4 месяца назад +3

    अर्धाहून निम्म्याहून राज्याच्या विधान सभेची मान्यता पाहिजे...विशेष बहुमत

  • @shantanusangule8816
    @shantanusangule8816 4 месяца назад +4

    "India needs a new constitution!"🇮🇳💯

    • @mkfreematka5983
      @mkfreematka5983 4 месяца назад

      तेरा बाप लिखेंगा क्या न्यू संविधान

  • @discountdiary
    @discountdiary 4 месяца назад +7

    lokana fakt bhiti dakhvaych kam chalu ahe..? example .1) savidhan badalnar
    2) mumbai Maharashtra pasun vegali krnar
    3) aarakshan janar
    4) Muslim na BJP deshatun baher kadnar.... he sagal lokana mdhe bhram pasaravaych... an an kahi lok swata ch aakalan kmi asale ki yala bali padtat

  • @prashantsuryawanshi2727
    @prashantsuryawanshi2727 4 месяца назад +10

    Savidhan bachao Desh bachao

  • @fortheuniversalpeace965
    @fortheuniversalpeace965 4 месяца назад

    अतिशय चांगल्याप्रकारे स्पष्टिकरण केले. धन्यवाद!

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography 4 месяца назад +45

    संविधान कोणती पण पार्टी बदलू शकत नाही त्याला सर्व पार्टी चे समर्थन पाहिजे जे शक्य नाही अणि संसद सर्वोच्च आहे म्हणून हे सर्व पोलिटिकल आरोप आहेत 😂🙏

    • @dp-yq3sn
      @dp-yq3sn 4 месяца назад +3

      सगळ्या पार्टीने मिळून त्यांचा आमदार खासदारांचा पगार आणि पेन्शन कशी वाढवली आणि आपण ती कधीच बंद करू शकत नाही.....असच ना😂😂😂😂

    • @paramb8750
      @paramb8750 4 месяца назад +1

      तस् काही नाही बदलू शकते जर नियम ओलांडला तर सहज शक्य आहे

    • @tastyfoodlife4371
      @tastyfoodlife4371 4 месяца назад +1

      Are pan badalan aani n palan sarakhach
      Ed cbi it sarv ka savidhana pramane kaam karat aahe ka
      Vipaksh na thevan
      Main mudde na bolana he sarv aal tyat sarkari companya vikan desh rahila tar baki sarv tikel na?

    • @m.d369
      @m.d369 4 месяца назад +3

      400 cross zal ki sagal shakya ahe 😅

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 4 месяца назад

      जाऊंदे, सगळ्यांनी एकच काळजी घ्यावी, या देश्यात रशिया सारखा कायम सत्तेत राहणारा पुतीन, किंवा कोरिया मधील किम होऊन न द्यायची 👍👍👍

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze 4 месяца назад +12

    बरोबर आहे, संविधान बदलण्याची गरज आहे हे खरं आहे

    • @BHAGWA__TEJYAA
      @BHAGWA__TEJYAA 4 месяца назад

      Hoo

    • @Prafull_01
      @Prafull_01 4 месяца назад +3

      Bap bhi badal. 😏

    • @Prafull_01
      @Prafull_01 4 месяца назад

      Bap bhi badal. 😏

    • @BHAGWA__TEJYAA
      @BHAGWA__TEJYAA 4 месяца назад

      @@Prafull_01 savidhan 284 logone banaya tha ……… matlab tere baap 284 hai itne teri maa ko kaise 🤣🤣🤣🤣🤣

    • @Bioworld111
      @Bioworld111 4 месяца назад

      Aaj pasun mala papa bol mg

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 4 месяца назад +64

    Hindu Rashtra ❎ 👉 Brahmin Rashtra ✅

    • @Henry43978
      @Henry43978 4 месяца назад +16

      सेकुलर भारत..❌
      इस्लामिक भारत..✅

    • @Henry43978
      @Henry43978 4 месяца назад +14

      हिंदुराष्ट्र- ❌
      गजवा-ए-हिंद- ✅

    • @errahulmali7486
      @errahulmali7486 4 месяца назад +13

      No Hindu Rashtra (Brahmin Rashtra), No Gazwa-Hind, No Khalistan

    • @vpl001
      @vpl001 4 месяца назад +6

      हिंदू राष्ट्र 🚩🚩🚩
      जय शिवराय 🚩

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 4 месяца назад +5

      ​@@vpl001chhakyancha rashtra😂

  • @sgtech6051
    @sgtech6051 4 месяца назад +1

    Amendment can be done. but the basic structure of the constitution cannot be changed under any circumstances!

  • @Adv.VinodArjunHatkar
    @Adv.VinodArjunHatkar 4 месяца назад +1

    मी तर म्हणतो घटना बदलून एकदा मनू लागू करूनच टाका, तेव्हाच SC, ST, OBC यांच्या अंगातील हिंदुत्वाचा माज उतरेल, यांना आणखी कळाले नाही की हिंदू धर्मात यांची लायकी काय??? हे जे उच्च शिक्षण घेत आहेत, श्रीमंत होत आहेत, मानवी मूलभूत हक्क आणि अधिकार उपभोगत आहेत ते केवळ आणि केवळ भारतीय संविधाना मुळे... गर्व से कहो मैं भारतीय हुं...🇮🇳❤🙏🏻

  • @Dharmik457
    @Dharmik457 4 месяца назад +21

    सर्वात सुरक्षित मतं म्हणजे 300 बस याच्या वर नको. जनतेने देखील येवढेच द्यावे.

  • @karanjadhavppp7076
    @karanjadhavppp7076 4 месяца назад +1

    Sanvidhan he veloveli update jhale pahije.
    Sanvidhan lokansathi aahe , sanvidhanasathi lok nahit.
    Coin box varun Android smartphone hatat aale pan sanvidhan matra badalayache nahi kinva babasahebancha apman hoil vagaire rajkaran aahe.
    Badal ha prakruticha niyam aahe . Tyamule truti dur karun sanvidhan updated asayalach have.

  • @amar_gore
    @amar_gore 4 месяца назад +8

    अरुणराज जाधव जेवढ्या सरळ आणि सोप्या भाषेत संविधानातल्या बदलांबाबत सांगत आहेत तेवढा सरळ भारतीय जनता पक्ष नाहिए हे लोकांना माहिती आहे. 😂

  • @user-tv9me6hc7h
    @user-tv9me6hc7h 4 месяца назад +3

    ................. हैं तो मुनकिन हैं 😅😅😅😅

  • @suffixsk01
    @suffixsk01 4 месяца назад +4

    संविधान बद लून मनस्मृति लागू कराची आहे😢

  • @firojshaikh8276
    @firojshaikh8276 4 месяца назад +2

    मोदीजी नी देशात काहीच अशक्य ठेवलेल नाही.. संविधान पुस्तिकी चे फक्त कव्हर तेच राहतील पण मधील सगळी पाने बदलतील 🙏

  • @Invincible1332
    @Invincible1332 4 месяца назад +2

    महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @rahulg7807
    @rahulg7807 4 месяца назад +1

    घटनेत बदल करता येतात वेळोवेळी हे आंबेडकरांनी सांगितलेल आहे.

  • @geetanjaligarud9579
    @geetanjaligarud9579 4 месяца назад +7

    EVM Hatao BJP Hatao Desh Bachao. Save Constitution and Democracy.

  • @damodharkarale5939
    @damodharkarale5939 4 месяца назад

    संविधानातील तरतुदीनुसार शाषन करणारा आणी
    संविधान राखणारा वाचविणारा एकच नंबर पंतप्रधान
    नरेंद्र मोदीजी ! जय जय हो भारतीय संविधानकी !!
    जय जय हो भारतीय महायुतीकी !!!"👋👋👋👋

  • @milindkamble9086
    @milindkamble9086 4 месяца назад +2

    अरुणराज, त्यांचा अध्यक्षीय लोकशाही आणण्याचा डाव आहे.

  • @prof.drvitthals.jadhavoffi1728
    @prof.drvitthals.jadhavoffi1728 4 месяца назад

    अगदी योग्य व्हिडिओ झालेला आहे ..यात आणखी डीप जाऊन एक व्हिडिओ बनवावा ....बदल आणि दुरुस्ती या शब्दांचं कन्फ्युजन दूर करावं ही विनंती

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 4 месяца назад +6

    जो संस्कृती आणि संस्कार यांच्या चोकटीत रहातो त्याला कशाचीच अवश्यकता नाही

  • @sanghpalkamble505
    @sanghpalkamble505 4 месяца назад

    संविधान बदलल्यास देशात अराजकता माजेल, आणि देश तुकड्यात विभागला जाईल.

  • @murlidharkurkute2853
    @murlidharkurkute2853 4 месяца назад

    राजीव गांधी पण संविधान बदविण्याकरीता बोलत होते तेंव्हा कोणी मीडिया प्रश्न विचारला नाही.
    बदल गरजेचा असेल तर काय करणार development जशी होणार बऱ्याच गोष्टी मध्ये बदल गरजेचा होइल.

  • @anandsuryawanshi2634
    @anandsuryawanshi2634 4 месяца назад

    खरच खूप छान अभ्यासपूर्ण बोलले तुम्ही...❤

  • @goasktutor1992
    @goasktutor1992 4 месяца назад +4

    Sanvidhan badalale tar Bharat desh rahanar nahi...pratyek rajya ek desh banel...

  • @vishwasraopatil5334
    @vishwasraopatil5334 4 месяца назад +5

    इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात 42 व्या घटनादुरुस्तीने जवळ जवळ 90% संविधान आधीच बदलवून टाकले आहे.

  • @83kmaratha
    @83kmaratha 4 месяца назад +1

    संविधान बदलण म्हणजे त्यातील काही गोष्टीत काळानुसार बदल होयाला हवा💯

  • @pankajsonawane2922
    @pankajsonawane2922 4 месяца назад +5

    Martial law lawa direct ....Army ch parvdel😅😅

  • @amoldabholkar2843
    @amoldabholkar2843 4 месяца назад +16

    जे कायद्यानं बदलन शक्य नाही... नेमकी तेच मोदी बदलतो 😂

  • @bhagwanwalwadkar7283
    @bhagwanwalwadkar7283 4 месяца назад +1

    Very good decision. It was fair if Keshwananad Barti decision be metined and according to it fundamental of democracy can not be changed by the justice of supreme court .

  • @pragati600
    @pragati600 4 месяца назад +1

    खरचं ज्यांना संविधान नकोय त्यांच्यासाठी हुकूमशाही आणि जातीची उतरंड लागू झाली तर किती मज्जा येईल.....कुंभार चांभार माळी साळी कोळी ढोर महार मांग अजून कोणत्या जाती असतील तर आपली क्षुद्र काम करतील शिक्षण आणि देवपूजा फक्त Brahman करतील मराठा समाज शेती करेल आणि पोरींची सगळ्यात जास्त मज्जा येईल बिचाऱ्या दमल्या असतील संविधान बदला म्हणून उर बडवून मग त्या मस्त चुल मुल करतील आणि नारी ताडन की अधिकारी म्हणून रोज मार खातील 8 तासाची काम करणारी लोक रोज १२ तास काम करतील दिवाळीचा बोनस नाही पगारी सुट्टी नाही साप्ताहिक सुट्टी नाही कोणत्याही सवलती कोणतेही अधिकार नाहीत आणि आम्हाला पण सवलत द्या म्हणून मोर्चे काढायची परवानगी नाही मोर्चा काढायच्या आधीच हुकूमशहा चोपून काढेल अशी मज्जा यायला हवी

  • @vishalnerlekar3987
    @vishalnerlekar3987 4 месяца назад +1

    पण हे bjp वाले आयघाले च आसे वक्तव्य का करतात.. ईतर पक्ष तर संविधान वाचवायच्या गोष्टी करतात ..🙄😡

  • @mandarp9472
    @mandarp9472 4 месяца назад +6

    नाही. कुणालाही शक्य नाही मूळ draft ला धक्का लावायचा. Hon Supreme Court will struck things down.

  • @kakasahebdhilpe5983
    @kakasahebdhilpe5983 4 месяца назад

    विश्लेषण छान केलं आहे... सोबतच केशवानंद भारती केस चा संदर्भ घेणे गरजेचे होते... संविधानाच्या मुलभूत चौकटित बदल करता येत नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे....

  • @sudhakarchandanshive5959
    @sudhakarchandanshive5959 4 месяца назад

    खुप सुंदर माहिती 🙏

  • @DJSandyMKD
    @DJSandyMKD 4 месяца назад +2

    त्यांना अगोदर संविधान कशाला म्हणतात हे विचारा?

  • @gpatilmh5533
    @gpatilmh5533 4 месяца назад +13

    BJP Hatav desh bachao

    • @Sharayu-ti7wp
      @Sharayu-ti7wp 4 месяца назад +2

      Or congres party lake kya karega gud ka gobar karna h kya

    • @paragsupe1285
      @paragsupe1285 4 месяца назад +1

      Mandir Majisd
      Our Dharam ke aadhar pr desh ki tarakki nahi hoti
      bijepi HATAO DESH BACHAO

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 4 месяца назад

      @@Sharayu-ti7wp andhabhakt

    • @user-qo5lw1ie5v
      @user-qo5lw1ie5v 4 месяца назад

      ​@@Sharayu-ti7wp
      Tula to Gobar aawadto naa re , gobarBhakt 😂😂😂

    • @AmitMate2003
      @AmitMate2003 4 месяца назад

      @@paragsupe1285Right bro

  • @santoshkadam3917
    @santoshkadam3917 4 месяца назад

    Good information sir

  • @anirudhadeshpande5587
    @anirudhadeshpande5587 4 месяца назад +1

    Supreme court is a guardian of the constitution . Supreme authority of India .

  • @keshavgaikwad7080
    @keshavgaikwad7080 4 месяца назад +1

    छान माहिती दिलीत,आभारी आहोत.

  • @whitecloud5021
    @whitecloud5021 4 месяца назад +2

    आता जर मोदी सत्तेत आले तर , पुतिन, जिनपिंग आणि किम सारखे कायम देश्यावर राज्य करतील असे सद्याच्य विरोधी पक्षांना संपवायचं पद्धती वरून वाटतेय. आता मोदी नंतर योगी .😒🤪😅😂

  • @prakashmore8598
    @prakashmore8598 4 месяца назад +1

    Thank you Sir
    Good explain this subject
    Dalit leader why spread narativ message
    Jai bhim ❤

  • @fortheuniversalpeace965
    @fortheuniversalpeace965 4 месяца назад

    ☸️🇮🇳📘🖌💐👏
    जय संविधान! जय भारत!
    भारतीय संविधान चिरायु होवो...!!!

  • @alwaysok7252
    @alwaysok7252 4 месяца назад

    Good Explanation 👍

  • @naveedahmed-er5oo
    @naveedahmed-er5oo 4 месяца назад

    No political party can change the basic structure of Indian constitution

  • @r.n.bansode
    @r.n.bansode 4 месяца назад

    धन्यवाद खूप विस्तृत माहिती दिल्याबद्दल❤

  • @Adityarothe524
    @Adityarothe524 4 месяца назад +2

    I think bjp la emergency madhe add jhalele don shabd secular and socialist kadayche ahe constitution madhun

  • @youtubeshort2373
    @youtubeshort2373 4 месяца назад +3

    ना संविधान खतरे में. ना दलीत खतरे में.ना मुस्लिम खतरे में है बस 70 साल से लुट ने वाली पार्टिका दुकान बंद हो रहा है 😅

  • @DILIPZINE
    @DILIPZINE 4 месяца назад +1

    Symbol of knowledge Dr Ambedkar

  • @Vinayak-Todkari1008
    @Vinayak-Todkari1008 4 месяца назад +1

    मत कोणाला द्यायचे हे समजत नसेल तर*
    ● अभिनंदनच्या आईला विचारा!
    ● काश्मिरी हिंदूंना विचारा!
    ● अयोध्येच्या संतांना विचारा!
    ● कोठारी बंधूंच्या बहिणीला विचारा!
    ● युक्रेनमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारा!
    ● किसान निधी घेणाऱ्या शेतकऱ्यांना विचारा!
    ● इस्रोच्या शास्त्रज्ञांना विचारा!
    ● सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना विचारा!
    ● काशी विश्वनाथाच्या भक्तांना विचारा!
    ● तिहेरी तलाकपासून सुरक्षित असलेल्या मुस्लिम महिलांना विचारा!
    ● बाबा बर्फानी केदारनाथच्या भक्तांना विचारा!
    ● परदेशात कमावणाऱ्या भारतीयांना विचारा!
    ● उदयपूरच्या कन्हैया लालच्या कुटुंबाला विचारा!
    ● केरळ आणि ईशान्य भारतातील पीडित लोकांना विचारा!
    ● रामजन्मभूमी मंदिराचे स्वप्न कोण पाहते हे सर्वसामान्यांना विचारा!
    ● अखंड भारताच्या फाळणीचा इतिहास ज्यांनी लिहिला त्यांना विचारा!
    ● ज्याला 24 तास वीज मिळते त्यांना विचारा!
    ● द्रुतगती मार्गाचे जाळे टाकून कोणाला फायदा होईल त्यांना विचारा!
    ● भारतीय सैन्याला विचारा!
    ● ज्या लोकांना थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत त्यांना विचारा!
    ● कोरोनाच्या काळात ज्यांना अजूनही भुकेल्या लोकांना मोफत रेशन मिळत आहे त्यांना विचारा!
    ● ज्यांना आयुष्मान कार्ड मिळाले त्यांना विचारा!
    ● ज्या गरीबांना कायमस्वरूपी घरे मिळाली त्यांना विचारा!
    ● ज्यांच्या घरात इज्जत घर फुकट बांधले गेले त्यांना विचारा, असे अनेकांना विचारा!
    ● मोदीजींनी कतारमधील 8 माजी लष्करी अधिकाऱ्यांना त्यांची फाशीची शिक्षा माफ करून भारतात परत आणले.
    त्या 8 अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना विचारा.
    जय हिंद,
    नमस्कार, कृपया मी सोडून 10 हिंदू मित्र आणि नातेवाईकांसह हे शेअर करा. हा आकडा गाठण्यासाठी प्रत्येक मताला महत्त्व असेल.
    यावेळी 400 ओलांडणे महत्त्वाचे का आहे?
    लोकसभेतील एकूण सदस्य 543
    राज्यसभेतील एकूण सदस्य 238
    ५२१ ला २/३ बहुमत मिळाले आहे
    एनडीएचे राज्यसभेत 117 सदस्य आहेत
    ५२१ - ११७ = ४०४
    म्हणूनच मी म्हणतो की यावेळी मोदीजींना ४०७ जागा द्या.
    मोदी 3.0, 2024 मध्ये काय खास असेल:
    👉 वक्फ बोर्ड रद्द करण्यासाठी लोकसभेत ४०७ जागांची आवश्यकता आहे (हे काश्मीरमधील कलम ३७० पेक्षा जास्त धोकादायक आहे)
    👉 जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर ते CAA-NRC कायदा लागू करून 10 कोटी बांगलादेशी घुसखोरांना हाकलून देतील.
    👉 मोदींना लोकसभेत 407 जागा मिळाल्या तर अल्पसंख्याक आयोग संपेल.
    👉जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर पूजा स्थळ कायदा रद्द केला जाईल _ (हजारो हिंदू मंदिरे परत केली जातील / ज्यांचे मशिदीत रूपांतर झाले होते)
    जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर दहशतवादाचे कारखाने असलेल्या मदरशांवर बंदी घालण्यात येईल आणि समान शिक्षणाचा कायदा केला जाईल.
    👉 मोदींना लोकसभेत 407 जागा मिळाल्या तर केंद्र आणि 29 राज्य सरकार चालवणारी 600 अल्पसंख्याक मंत्रालये, जी 77 वर्षांपासून सातत्याने चालत आहेत, ती संपुष्टात येतील.
    👉जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर ते प्रत्येकासाठी 2 मुलांचा कायदा करतील _ (लोकसंख्या नियंत्रण कायदा)
    👉 जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर संपूर्ण भारतात UCC (एकसमान नागरी कायदा) लागू केला जाईल/ जे 4-4 निकाह आणि 3 तलाकवर बंदी घालेल.
    👉जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर दगडफेक करणाऱ्या आणि दंगलखोरांची 100% मालमत्ता जप्त करण्यासोबत 10 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.
    👉 जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी शक्ती (अर्थव्यवस्था) बनवण्यासाठी IT, मॅन्युफॅक्चरिंग, AI, कृषी आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक 100% वाढवली जाईल.

    • @bharatnanaware3380
      @bharatnanaware3380 4 месяца назад

      मोदींनी हे सगळं केल ते संविधानामुळे विचार करून रिप्लाय द्या

    • @Vinayak-Todkari1008
      @Vinayak-Todkari1008 4 месяца назад

      @@bharatnanaware3380 savidhan mule ch ki

    • @Vinayak-Todkari1008
      @Vinayak-Todkari1008 4 месяца назад

      @@bharatnanaware3380 Rahul gandhi आला Tari to savidhan mule karnar aahe ki

  • @lovewithinyou993
    @lovewithinyou993 4 месяца назад

    Everything is temporary.. Change is the nature of nature. 🙏🏻

  • @proof003
    @proof003 4 месяца назад +2

    मोदीला बदला
    मग सर्व काही ठीक होईल

  • @rahulmore3262
    @rahulmore3262 4 месяца назад

    Help full information sir thanks

  • @sagarkarde4542
    @sagarkarde4542 4 месяца назад

    संविधान बदलणे ह्याच युगात नाही तर पुढच्या कोणत्याच युगात बदलणे शक्य नाही ३२ डिग्र्या झालेला माणूस फक्त बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यामुळे बाबासाहेबा सारखे एकही या देशात नाही जय भीम जय शिवराय❤❤❤

  • @ajaygaikwad1692
    @ajaygaikwad1692 4 месяца назад

    खूप छान माहिती.😊👏

  • @simpli721
    @simpli721 4 месяца назад +1

    जातीनिहाय आरक्षण १००% करायचं असेल तर आम्हाला संविधान बदल मान्य आहे. दलित OBC यांचा वाटा वाढवा त्यासाठी आम्ही संविधान बदलण्यासाठी पूर्ण पाठिंबा देऊ. आमचं आरक्षण ठेवा बाकी काय करायचं ते करा. आमच्या साठी संविधान म्हणजे जातीचे आरक्षण बस्स्स्स.

  • @Amazing_Tech1
    @Amazing_Tech1 4 месяца назад +26

    BJP ची सत्ता पुन्हा आल्यास SC/ST/OBC समाजावर मुस्लिम समाजावर होतोय तसा अन्याय सुरू होईल का? बोल भिडू त्यावर एक व्हिडिओ बनवा !

    • @Sharayu-ti7wp
      @Sharayu-ti7wp 4 месяца назад +6

      Bhau muslim vr ky anyay zal to pn sanga ethe adi

    • @nikhila7668
      @nikhila7668 4 месяца назад

      aalyas nahi yenaarach aahe...aani aatyachar mhanje Appeasement politics Banda asa asel tar ho... Appeasement politics banda

    • @Amazing_Tech1
      @Amazing_Tech1 4 месяца назад +3

      @@nikhila7668 अच्छा म्हणजे SC/ST आणि OBC यांच आरक्षण पण काढतील का मग BJP-RSS वाले ?

    • @nikhila7668
      @nikhila7668 4 месяца назад

      @@Amazing_Tech1 भाई आरक्षण आणि appeasement मध्ये फरक आहे...
      फक्त हा अमुक जातीचा, किंवा अमुक धर्माचा म्हणून हे हे मिळणार ते बंद
      आरक्षण आहे तो राहणारच.... पण appeasement बंद

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 4 месяца назад +1

      मुस्लिम समाजाचे काही खरे नाही 😂😂😂😂😂 बाकी सगळे वाचतील 😂